Headlines

माजी आमदार बी.टी. देशमुख अनंतात विलीन:सरकारी इतमामात पार पडले अंत्यसंस्कार, दोन मुलींनी दिला मुखाग्नी

विधान परिषदेत ३० वर्षे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांच्यावर शनिवारी सायंकाळी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष आदेशानुसार, हिंदू स्मशानभूमीत हा विधी पार पडला. त्यांच्या दोन मुली, वैशाली वानखडे आणि दीपा लाड, यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी संघर्ष करत असलेल्या प्रा. देशमुख…

Read More

MPESB 1200 Posts Recruitment | Maharashtra Civil Judge & Delhi Health Jobs

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये माहिती MPESB मध्ये 1200 पदांवर भरतीची, भावनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये 120 रिक्त जागांची. तसेच ISRO मध्ये 15 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. MPESB मध्ये 1200 भरतीची अधिसूचना जारी, वयोमर्यादा 40 वर्षे मध्य प्रदेश कर्मचारी निवड मंडळाने (MPESB) 1200 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली…

Read More

अचलपूरमध्ये तीव्र पाणीटंचाई, काही भागांना टँकरने पाणीपुरवठा:चंद्रभागा धरणातून कमी दाबामुळे मेळघाटच्या पायथ्याशी समस्या

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे ही समस्या उद्भवली असून, खबरदारीचा उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या चंद्रभागा धरणातून येणाऱ्या पाण्याचा दाब प्रचंड कमी झाला आहे. यामुळे अचलपूर शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनीत कमी…

Read More

आसडीच्या सुपुत्रांची भरारी; एक शास्त्रज्ञ तर सहा तरुण ‘अग्निवीर’:ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला सत्कार‎

सिल्लोड तालुक्यातील आसडी गावातील होतकरू युवकांनी शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून झेप घेणारे रोहित पाटील ढोरमारे तसेच भारतीय सैन्यदलातील ‘अग्निवीर’ पदासाठी निवड झालेले प्रवीण सर्जेराव मिरगे, वैभव आप्पा करपे, आकाश कैलास मिरगे, सागर गणपत सुरडकर, राघव समाधान सुरडकर आणि आणखी एका युवकाच्या…

Read More

पहिल्याच पावसात शासनाच्या गोदामातील हरभरा भिजला:अशा दुर्घटना होतच असतात, व्यवस्थापकिय संचालकांची संतप्त प्रतिक्रिया

हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्ये वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामावरील पत्रे उडाल्याने सुमारे ४ हजार मेट्रीक टन हरभरा पिक भिजल्याचे चित्र आहे. यातून शासनाने तब्बल २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदोष गोदाम भाडेतत्वावर घेतल्याने हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे वखार महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक कैस्तूभ दिवेगावकर यांनी अशा घटना घडतच असतात…

Read More

सात महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी:SC म्हणाले- हा बाळाचा नाही, महिलेच्या इच्छेचा प्रश्न, तिला प्रसूतीसाठी भाग पाडू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या एका महत्त्वाच्या निर्णयात सात महिन्यांपेक्षा जास्त गर्भवती असलेल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला वैद्यकीय गर्भपाताची (अबॉर्शनची) परवानगी दिली. मुलीने स्पष्टपणे सांगितले होते की तिला गर्भधारणा सुरू ठेवायची नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने म्हटले, ‘हा जन्म घेणाऱ्या बाळाचा प्रश्न नाही. महत्त्वाचे हे आहे की महिलेला काय हवे आहे….

Read More

नगरपालिकेत चकरा:कन्नड पालिकेतील सफाई कर्मचारी ग्रॅच्युइटी, जीपीएफ लाभापासून वंचित, पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे

कन्नड नगर परिषदेतील सफाई कर्मचारी पंचवीस ते तीस वर्षे काम करून सेवानिवृत्त झाले. त्यातल्या काही जणांचा मृत्यू झाला. काही जण जिवंत आहेत. मागील दहा वर्षांपासून कर्मचारी व त्यांचे वारसदार जीपीएफ, ग्रॅच्युइटी, रजा रोखीकरण, गट विम्याचे हक्काचे पैसे मागत आहेत. परंतु अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. या संदर्भात यशोदा दशरथ भालेराव, गोविंद दगडू साळवे, कुसुम…

Read More

आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस:बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात 16 दिवसांच्या खंडानंतर परतलेला मान्सून जोरदार कोसळत आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वरुणराजाने रौद्ररूप धारण केले आहे. मुंबईत शनिवारी 6 तासांतच 164 मिमी पाऊस झाला. मुंबईत 64 ठिकाणी झाडे, तर 9 ठिकाणी भिंत कोसळली. सुदैवाने जीवितहानी टळली. वसईतील मधुबन टाऊनशिप येथे शाळेला पुराने वेढले. त्यामुळे शाळेत 41 शिक्षक अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन…

Read More

रामदासांच्या नव्हे, मग कोणाच्या भेटीमुळे शिवरायांमध्ये निर्माण झाले वैराग्य:शिवाजी महाराज कसे वळले स्वराज्याकडे?; जिजाऊंचे प्रयत्न ते तुकारामांची भेट, वाचाच…!

‘छत्रपती वीर शिवाजी महाराज युद्ध करून थकले. एकेदिवशी ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले. त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही खूप लढाया लढल्या. आता आम्हाला पुन्हा लढायचे नाही. एक मोठी दया करा. हा मुकुट तुम्ही सांभाळा. राजपद तुम्ही सांभाळा. तुमच्या आज्ञेवरच आम्ही चाललो. आता आम्हाला पुढे चालवत नाही. आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आम्ही…

Read More

पत्नीचे कापलेले शिर घेऊन रस्त्यावरून फिरणाऱ्या पतीला जन्मठेप:संशयाचे भूत अन् रक्ताने माखलेली कुऱ्हाड; निर्घृण हत्याकांडाचा 7 वर्षांनी निकाल

चारित्राच्या संशयातून पत्नीचे दोन्ही हात-पाय आणि शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून ते हातात घेऊन फिरणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी हा निकाल दिला. रामचंद्र शेहू चव्हाण (वय 63, रा. सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. उरनूर, गुलबर्गा, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी सोनाबाई…

Read More