Headlines

अमृता फडणवीसांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलला जाणं टाळलं:मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; म्हणाल्या- रेड कार्पेट थांबू शकतं, देश नाही

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना निमंत्रण मिळाले होते. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि हातमागाचा वारसा जागतिक स्तरावर मांडण्याची ही मोठी संधी मानली जात होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी येवला येथील कारागिरांनी अनेक…

Read More

बंगालमध्ये आज मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार, उद्या शपथविधी:सुपारी किलर्समार्फत केली सुवेंदू यांच्या स्वीय सहायकाची हत्या

Marathi News National Suvendu’s Personal Assistant Was Murdered By Betel Nut Killers In Bengal, The Name Of The Chief Minister Will Be Announced Today, The Oath taking Ceremony Will Be Held Tomorrow कोलकाता39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगालमध्ये निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचाराची भीती पुन्हा परतली आहे. सुरुवातीच्या तपासात असे संकेत मिळाले आहेत की, भाजप नेते सुवेंदू अधिकारी…

Read More

अखेर ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीचा मृत्यू:प्रियकरावर खुनाचा गुन्हा, दहा दिवसांपासून रुग्णालयात सुरू होते उपचार

प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा अखेर उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. चंदननगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिचा प्रियकर…

Read More

अमरावतीत एमडी ड्रग्जची पुन्हा मोठी कारवाई:विलास नगरमध्ये ४.०५ लाखांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक

अमरावती शहर गुन्हे शाखेने गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील साहूबाग-विलास नगर परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी इलियासअली मेहबूब अली (वय ४०, रा. अन्सारनगर, वाडी गवळीपुरा, अमरावती) या आरोपीला…

Read More

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे:मानेगावात गुणवंतांचा गौरव, ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रांतील यशस्वींतांचा सत्कार‎

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असून अशा कार्यक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन रणजित शिंदे यांनी केले. माढा तालुक्यातील मानेगाव येथे भारतीय जनता पक्ष ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. राजकीय क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकी जपत गुणवंतांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मानेगावातील युवकांनी…

Read More

प्रगती:हातरुण ग्रामपंचायतीमध्ये नोंदींसह विकासकामांची पाहणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत माेहिम

बाळापूर तालुक्यातील हातरुण ग्राम पंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची समीक्षा करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या निरीक्षण समितीने भेट दिली. या भेटीदरम्यान समितीने ग्रामपंचायत कार्यालयातील ऑफलाइन व ऑनलाइन नोंदींची सखोल तपासणी केली. गावामध्ये प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीकडून आलेल्या या निरीक्षण समितीत अध्यक्ष एच. बी. गौतम( गट…

Read More

India Toffy Export Surges to ₹132 Cr in FY26

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातून टॉफीची निर्यात गेल्या 12 वर्षांत 166% वाढून आर्थिक वर्ष 2025-26 (FY26) मध्ये ₹132 कोटींवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज, म्हणजेच 20 मे रोजी, सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये देशातून टॉफीची एकूण निर्यात ₹49.68 कोटी होती. केंद्रीय मंत्री पीयूष…

Read More

गांधी चौक-ओसवाल भवन मार्गाला अंबादासपंत वैद्य यांचे नाव:पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नामफलकाचे लोकार्पण

अमरावती येथील गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाला आता गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नाव देण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नामफलकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (हव्याप्र) आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरणही करण्यात आले. यावेळी हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी…

Read More

विनापरवाना शेतमाल खरेदी – विक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई:फळे, भाजीपाल्यांत भेसळ करणाऱ्यांचीही खैर नाही, मंत्री जयकुमार रावल

राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. मात्र राज्यातील काही भागांत अनेक व्यापारी, संस्था तसेच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत….

Read More

पुण्यात रेडझोनच्या नवीन इंजिनिअरिंग आणि एआय हबचे उद्घाटन:उत्पादन क्षेत्राच्या डिजिटलायझेशनला मिळणार गती, संशोधनाला चालना

देशातील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात ‘रेडझोन’ या अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनीने आपल्या नवीन ‘इंजिनिअरिंग आणि एआय हब’चे उद्घाटन केले. या विस्तारामुळे कंपनीच्या भारतातील कामकाजाला नवी गती मिळणार असून, उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमधील संशोधनाला मोठी चालना मिळेल. पुण्यातील हे अत्याधुनिक केंद्र प्रामुख्याने प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, क्लाउड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल डेटा सिस्टिम्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स…

Read More