Headlines

हिंगोलीत शालेय पोषण आहाराचा बोजवारा:शाळांमध्ये किडलेले वाटाणे अन् सडक्या डाळी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचे धान्य निकृष्ठ असल्याने 1038 शाळांमधून 1.15 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. किडलेले वाटाणे, तांदूळात किडे अन आळ्या, डाळी खराब झालेल्या त्यामुळे हा पोषण आहार आहे का कुपोषण आहार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र शाळेची नांवे सांगा आम्ही तपासणी करतो…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आठ जणांचा शोध अद्याप सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांचे तातडीचे निर्देश, बचावकार्याला गती

मोशी येथील कचरा डेपोत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला आता ६५ तासांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही ढिगाऱ्याखाली दबलेल्या ८ बेपत्ता कामगारांचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि महापालिका प्रशासनाकडून रात्रंदिवस युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेचा…

Read More

सीना नदीवरील पुलामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला:9 महिने उलटूनही दुरुस्ती नाही, केवड परिसरातील ऊस कारखान्याची अवजड वाहने आणि विद्यार्थ्यांचा प्रवास बनला जीवघेणा‎

. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरामुळे सिना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला असून पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या जॉईंटला भेगा पडल्या असून आतले गज उघडे पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. तरीही गेल्या ९ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून अपघात होण्याआधीच पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी…

Read More

आ. सावरकरांच्या पाठपुराव्याला यश:शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, महात्मा फुले योजनेतील 50 हजारांची जाचक अट रद्दची केली होती मागणी‎

अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कळीचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्याने, अकोला जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सावरकर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची मर्यादा ५० हजार रुपयांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तब्बल ६३ लाख शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा…

Read More

2029 पासून लागू होऊ शकते वन नेशन वन इलेक्शन:संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणाले- 99% लोक बाजूने; राज्यांमधील तज्ञांचा सल्ला घेत आहेत

संसदेची संयुक्त समिती (JPC) 2029 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ‘वन नेशन वन इलेक्शन’ लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांच्या मते, आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सुमारे 99% नागरिक आणि संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. समितीने गोवा मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक राज्यांमधील तज्ञांकडून यावर सल्ला घेतला आहे. वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित 5…

Read More

शरद पवारांकडून महाराष्ट्र सरकारचे कौतुक:NDA मध्ये जाण्याच्या चर्चा; चार दिवसांपूर्वीच झाली होती शिंदे-पवार भेट

NCP(SCP) अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत झालेल्या बदलाचे कौतुक केले. ते म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एनडीएमध्ये सामील होण्याबद्दल किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दलही चर्चा आहेत. तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या…

Read More

Shah Rukh Khans 37 Cr Delhi House Designed by Gauri Khan; See Photos

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान दक्षिण दिल्लीतील पॉश परिसर पंचशील पार्क येथील त्या संपूर्ण इमारतीचे एकमेव मालक बनले आहेत, जिथे त्यांनी लग्नानंतर आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती. अभिनेत्याकडे या निवासी मालमत्तेचे तळघर आणि पहिला मजला आधीपासूनच होता. आता त्यांनी त्याचे दुसरे आणि तिसरे मजले देखील विकत घेतले आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, शाहरुखने या…

Read More

अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची जमीन बांबू, चारा लागवडीसाठी देऊ नका:वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन बांबू व चारा लागवडीसाठी देऊ नका, अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या…

Read More

उत्पन्न वाढ अन् विकास; आयुक्तांचा निर्धार:आयुक्त डाॅ. मंगेश गोंदावले यांची मुलाखतीदरम्यान ग्वाही‎

शहरातील एकूणच समस्यांची मला सखोल माहिती घ्यावी लागणार असून सद्यस्थितीत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेत. तसेच आवश्यक उपाययोजना करीत शहरवासीयांचे जीवनमान उंचावण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे महानगर पालिकेचे नव्याने नियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिव्य मराठीला मुलाखतीदरम्यान सांगितले. २०१५ च्या आयएएस तुकडीचे ते कार्यक्षम अधिकारी असून याआधी त्यांना विविध विभागात काम करण्याचा दांडगा अनुभव…

Read More

कैलास मानसरोवर यात्रेचा पहिला गट चीनमध्ये पोहोचला:लिपुलेख खिंडीत चिनी सुरक्षा यंत्रणांनी कागदपत्रे तपासली, दुसरा गट गुंजीला पोहोचला

सुमारे पाच वर्षांनंतर सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेत शुक्रवारी पहिला गट लिपुलेख खिंड पार करून तिबेट (चीन) मध्ये पोहोचला आहे. 52 सदस्यांच्या गटाने सकाळी 9 वाजता सीमा ओलांडली, जिथे चिनी सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवेश दिला. पहिला गट सकाळी 7 वाजता नाभीढांग येथून लिपुलेख खिंडीसाठी रवाना झाला. या गटात 48 भाविक, एक…

Read More