हिंगोलीत शालेय पोषण आहाराचा बोजवारा:शाळांमध्ये किडलेले वाटाणे अन् सडक्या डाळी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचे धान्य निकृष्ठ असल्याने 1038 शाळांमधून 1.15 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. किडलेले वाटाणे, तांदूळात किडे अन आळ्या, डाळी खराब झालेल्या त्यामुळे हा पोषण आहार आहे का कुपोषण आहार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र शाळेची नांवे सांगा आम्ही तपासणी करतो…