Headlines

पैठण अन् जायकवाडी येथे अर्धा तास अवकाळी पाऊस:कांदा, बाजरी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल‎

पैठण शहरासह जायकवाडी, कातपूर, कारखाना परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक जोरदार विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सायंकाळी अचानक ढग दाटून आले. काही वेळातच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ तसेच जायकवाडी…

Read More

पाणीटंचाई निवारणार्थ 90 गावांतील विंधन विहिरींची करणार विशेष दुरुस्ती:जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता; पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत‎

जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधन विहीर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यामुळे गावांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होणार आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ९० गावांतील विंधन विहिरी दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान…

Read More

कळमनुरीत जून्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा खून:सहा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, चौघांना अटक

कळमनुरी शहरात जून्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाचा डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी ता. 24 पहाटे सहा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने चौघांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी ये्तील पाटील गल्ली भागातील रहिवासी…

Read More

उजनीतील गाळ उपशाचे ठरलं:शेतकऱ्यांना जमीन सुपिकतेसाठी होणार उपलब्ध, गाळमिश्रित वाळू वेगळी करून मक्तेदाराला विक्रीची मुभा

. राज्यातील धरणांची कमी होत चाललेली पाणी साठवण क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनीसह सहा मोठ्या प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उजनी धरणात सध्या तब्बल १९.२५ टीएमसी गाळ साचला असून, या निर्णयामुळे कागदावरचे पाणी खऱ्या अर्थाने धरणात साठण्यास मदत होणार…

Read More

मिसिंग लिंक नाही, तर कनेक्टिंग लिंक म्हणा:मुख्यमंत्र्यांचे आवाहन; तत्कालीन ठाकरे सरकारची 13 कारणे फेटाळली, सुप्रिया सुळेंनाही प्रत्युत्तर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू…

Read More

महात्मा फुले चित्ररथाचे नेरपिंगळाईत भव्य स्वागत:अखिल भारतीय समता परिषदेचा समाजप्रबोधनाचा उपक्रम

नेरपिंगळाई येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विशेष चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी या चित्ररथाचे उत्साहात स्वागत केले. हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ…

Read More

सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 77,000 वर:निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण, आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार

आठवड्याच्या दुसऱ्या व्यावसायिक दिवशी म्हणजेच 5 मे रोजी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरून 77,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,000 च्या पातळीवर आला आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 4 मे रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती 7 दिवसांत FII ने 10,514…

Read More

बडनेऱ्यात महिला शक्तीचा जागर; संस्था व्यवस्थापन कार्यशाळेचे धडे:वस्तीस्तर संघांनी एकजुटीने काम करणे गरजेचे‎

नवी वस्ती, बडनेरा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे डे-एनयुएलएमअंतर्गत आयोजित संस्था व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या झाली. या कार्यशाळेला वसुंधरा शहरस्तर संघ, अमरावती यांच्या अध्यक्षा सुजाता गणेश यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन लाभले. शहर अभियान व्यवस्थापक भूषण बाळे व प्रफुल ठाकरे यांनी संस्थेचे प्रभावी व्यवस्थापन, संघटन कौशल्य, आर्थिक शिस्त तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा यावर…

Read More

पूजेच्या ताटात 2 लिंबांना टाचण्या!:अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; अजित पवारांच्या प्रतिमेजवळील प्रकार

28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, त्यांचे लिअरजेट विमान खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अत्यंत दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा…

Read More

Varun Dhawans Operation Sindoor & Border 2 Shift

मुंबई16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वरुण धवन आणि मृणाल ठाकूरची जोडी लवकरच ‘है जवानी तो इश्क होना है’ मध्ये 22 मे रोजी दिसणार आहे. ‘बॉर्डर 2’ नंतर जिथे वरुण आपली प्रतिमा नव्याने घडवण्याच्या मिशनवर आहे, तिथे मृणाल स्क्रिप्ट-आधारित निवडींनी आपल्या करिअरला नवी दिशा देत आहे. ट्रेड सूत्रांनुसार, 2027 हे दोन्ही कलाकारांसाठी केवळ एक वर्ष नसून, एक…

Read More