Headlines

रुग्णवाहिकेला चालक नाही अन् रस्ता खराब:मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेला दुचाकीवर नेले, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; गडचिरोलीतील घटना

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. तसेच दळणवळणाचीही दुरावस्था दिसून येत आहे. याचाच फटका एका महिलेच्या जिवावर बेतला आहे. वेळेवर उपचार तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिला दुचाकीवरून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळी आली होती. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी…

Read More

महिलेची तिडीक:‘माझा वापर केला’ म्हणत आधी 5 दगडांनी ठेचले; थंड डोक्याने केले कोयत्याने 8 वार, नाशिकमधील घटना

विल्होळीत हायवेलगत एका महिलने साथीदाराच्या मदतीने जुन्या नाशिकमधील कुंभारवाड्यातील सुरज सोळंकी (37) यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्याला 5 दगडांनी ठेचले. संतापाची तिडीक डोक्यात असलेल्या या महिलेने बॅगेतून कोयता आणत त्याच्या डोक्यावर 8 वार केले. सोमवारी (दि. 13) दुपारी 4.30 वाजताचा हा थरार एक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद करत पोलिस पाटलांना कळविल्यानंतर घटना उघडकीस आली. गंभीर…

Read More

शॉपर्स स्टॉप, हायबी इंडियाची 'गेट स्पॉटलाइट रेडी' मोहीम:भारताच्या पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनला प्रोत्साहन

शॉपर्स स्टॉप आणि हायबी इंडियाने ‘गेट स्पॉटलाइट रेडी’ या उपक्रमासाठी भागीदारी केली आहे. या माध्यमातून भारतातील पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुण्यातील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियममध्ये हा आकर्षक इन-स्टोअर अनुभव सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे तरुण भारतीय कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल. ७ ते १५ मे या कालावधीत चालणारी ही मोहीम नवीन…

Read More

अहिल्यादेवींच्या जलसंवर्धनाचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचा निर्धार‎

श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईनगरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयजयकार घुमला. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून निघालेल्या दोन्ही जलयात्रांचे सोमवारी शिर्डीत आगमन झाले. अ . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा’ या विशेष जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे वैशिष्ट्य…

Read More

Bangladeshi Migrants Welcome by Mamata Banerjee in West Bengal

Marathi News National Assam CM Sarbananda Sonowal: Bangladeshi Migrants Welcome By Mamata Banerjee In West Bengal नवी दिल्ली8 तासांपूर्वी कॉपी लिंक आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कूचबिहार येथील सभेत सांगितले की, यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आणायचे आहे. का आणायचे आहे, ते तुम्हीच बघा. मी आसाममध्ये बांगलादेशी मुस्लिमांना येण्यापासून थांबवले आहे. आसाममध्ये मी पूर्णपणे…

Read More

भंडाऱ्यात आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला:लग्नावरून परतताना वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 महिलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू

लग्नसराईचे दिवस आनंदाचे असतात, पण याच आनंदावर विरझण घालणारी एक अतिशय दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पवनी तालुक्यातील सौंदड गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण अड्याळ गावावर शोककळा…

Read More

इराकची कच्च्या तेलावर 33 डॉलरपर्यंत सवलत:युद्धादरम्यान हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून जावे लागेल; इराक भारताच्या टॉप 3 तेल पुरवठादारांमध्ये समाविष्ट

इराकची सरकारी तेल कंपनी आपल्या ‘बसरा मीडियम’ क्रूडवर प्रति बॅरल 33.40 डॉलरपर्यंत सूट देत आहे. सध्या त्याची किंमत प्रति बॅरल सुमारे 120 डॉलर आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ही सूट मे महिन्यात तेल लोड करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांसाठी आहे. तथापि, हे स्वस्त तेल मिळवण्यासाठी टँकर्सना ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’मधून जावे लागेल, जिथे सध्या युद्धासारखी परिस्थिती आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू…

Read More

मोजलेला हरभराही परत नेण्याची वेळ:नाफेडच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह, पोर्टल बंद पडल्याने अंजनगावात हरभरा खरेदीत गोंधळ‎

हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत हरभरा (चना) खरेदी प्रक्रियेत अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन नोंदणी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर मोजणीसाठी बोलावण्यात तर आले. मात्र अचानक नाफेडचे पोर्टल बंद पडल्याने खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आणि काही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करत आल्यापावलीच परत जावे लागले. सकाळपासून ट्रॅक्टरभर चना घेऊन…

Read More

हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन:थकीत देयक तातडीने अदा करण्याची मागणी, देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे

हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीकडे असलेले सुमारे १० कोटी रुपयांचे देयक तातडीने अदा करावे यासह इतर मागण्यांसाठी इलेक्ट्रीकल कंत्राटदारांनी शुक्रवारपासून ता. १ कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात वीज कंपनीची देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंगोली जिल्ह्यात इलेक्ट्रीकल कंत्राटदारांकडून वीज कंपनीच्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसह रो्हित्र दुरुस्ती, वीज वाहिन्या अंथरणे, खांब…

Read More

मुंबईतील रस्त्यांवर 'नारी शक्ती'चा एल्गार:महिला आरक्षणातील अडथळ्यांविरोधात युवतींचा जनआक्रोश; विरोधकांना सज्जड दम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या अंमलबजावणीमध्ये विरोधकांकडून टाकल्या जाणाऱ्या अडथळ्यांच्या आणि क्षुद्र राजकारणाच्या निषेधार्थ आज मुंबईतील रस्त्यांवर युवतींनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन केले. भाजप मुंबई अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात मुंबईतील…

Read More