Headlines

श्वेता राय म्हणाली- माझी कथाच या चित्रपटाची ताकद:छोट्या शहरातून हॉलीवूडपर्यंतचा प्रवास, भोपाळमध्ये चित्रीकरण, नवीन प्रतिभेला मोठी संधी

हॉलीवूड आणि बॉलिवूडमधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने बनत असलेला चित्रपट ‘फ्रॉम बॉलिवूड टू हॉलीवूड’ सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पाशी संबंधित अभिनेत्री-निर्माती श्वेता राय यांनी दैनिक संवादात चित्रपटाची संकल्पना, कास्टिंग, लोकेशन्स आणि त्यांच्या वैयक्तिक संघर्षांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. हा चित्रपट एका सामान्य मुलीच्या संघर्षाची आणि तिच्या हॉलीवूडपर्यंत पोहोचण्याची प्रेरणादायी कथा आहे, ज्यात भारतीय संस्कृतीची झलकही दिसेल….

Read More

'धुरंधर 2' तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला:जगभरात ₹1748.91 कोटींची कमाई, पुष्पा 2 ला मागे टाकले; फक्त दंगल आणि बाहुबली 2 पुढे

धुरंधर 2 जगभरात सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची जगभरातील कमाई 1,748.91 कोटी रुपये झाली आहे. याने 1,742.10 कोटी रुपये कमावलेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाला मागे टाकले आहे. आता हा फक्त दंगल (₹2070 कोटी) आणि बाहुबली 2 (₹1,788.06 कोटी) यांच्या मागे आहे. ट्रेड वेबसाइट सैकनिल्कनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या 31 व्या दिवशी भारतात…

Read More

भाजप नगरसेविका शालन शिंदेला न्यायालयाने जामीन पुन्हा नाकारला:शालन हिची बहीण शारदा शिंदे हिला चार महिन्यांनी जामीन झाला मंजूर

मनपा निवडणुकीच्या काळात मनसे विद्यार्थी शहर प्रमुख सरवदे याच्या खून प्रकरणात चार महिन्यांपासून अटकेत असलेल्या नगरसेवक शालन शिंदेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. मात्र तिची बहीण शारदा शिंदे हिचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शालन शिंदे यांचे वकील संतोष न्हावकर आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. रविवार पेठ, जोशी गल्लीत निवडणुकीच्या वादातून बाळासाहेब…

Read More

सोन्याचा 1.51 लाखांचा दर असूनही सराफ बाजार “हाऊसफुल्ल’:लग्नसराईमुळे खरेदीस गर्दी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून ‘डिजिटल गोल्ड’कडे वाढताेय कल‎

आखाती देशांतील युद्धामुळे सोन्याच्या दराने उच्चांकी भरारी घेतली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात लग्नसराईच्या अक्षता पडत आहेत. या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात गर्दी वाढत आहे. सोन्याचे वाढते भाव आणि लग्नासाठीची अपरिहार्यता या कात्रीत सापडलेला ग्राहक आता स्मार . मागील ३० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. महिन्याच्या सुरुवातीला १ लाख ४५ हजार हजार ते १ लाख…

Read More

एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल:मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

मुंबईहून बंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे AI2812 विमान गुरुवारी उड्डाण केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवेत एक इंजिन बंद पडल्याने पायलटने रेडिओवर ‘PAN PAN’ कॉल दिला, त्यानंतर विमानाला प्राधान्याने सुरक्षितपणे उतरवण्यात आले. खरं तर, विमान वाहतूक आपत्कालीन प्रोटोकॉलमध्ये हा कॉल ‘MAYDAY’ पेक्षा एक स्तर खाली मानला जातो. याचा अर्थ असा की…

Read More

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वाताव . वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात…

Read More

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्वसूचना न देता बैठक घेतली:माहितीअभावी शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्यांचा आरोप, फुलंब्री तहसील कार्यालयात खरीप आढावा बैठक गाजली‎

फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीत सोमवारी दुपारी २ वाजता खरीप हंगाम आढावा बैठक झाली. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसले. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बैठकीची साधी . खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्धता, रासायनिक खतांचा पुरवठा, पीक कर्ज वितरण, मागील वर्षाचा पीकविमा या मुद्द्यांवर बैठक ठेवली होती….

Read More

Tarabai Modak Biography in Marathi

शिक्षण ही माणसाच्या उत्क्रांतीची एक अखंड, अविरत व परिवर्तनशील प्रक्रिया आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि ज्ञानाच्या व्याख्याही बदलतात. आज AI मुळे ज्ञानाच्या कक्षा अभूतपूर्व वेगाने रुंदावत आहेत. समाजात घडणाऱ्या शिक्षणक्रांतीमुळे समाजमन घडले, विचार . प्राथमिकपूर्व शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतची ज्ञानाची कवाडे उघडण्यासाठी अनेकांच्या पायांची बोटे ठेचली गेली. भारतात बालवाडी, अंगणवाडी व बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना रुजवणाऱ्या ताराबाई…

Read More