Headlines

साताऱ्यात भटक्या कुत्र्याची दहशत!:जकातवाडीत एकाच दिवशी 11 जणांवर हल्ला; दोन चिमुरड्यांसह अनेकजण गंभीर जखमी

सातारा तालुक्यातील जकातवाडी परिसरात रविवारी भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे एकाच दिवशी ११ जण जखमी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश असून काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. दुपारच्या सुमारास जकातवाडी ते साठेनगर या परिसरात हा प्रकार घडला. संबंधित कुत्रा आक्रमक बनून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक झडप घालत होता. त्यामुळे काही वेळ…

Read More

डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात 100 जणांनी केले रक्तदान

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे आयोजित या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या शिबिराचे चौथे वर्ष होते. शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील…

Read More

हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं:बारामतीत पराभवानंतरही करूणा मुंडेंचा आत्मविश्वास कायम; म्हणाल्या- मी लढले हेच माझं जिंकणं

बारामती मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला असला, तरी प्रतिस्पर्धी उमेदवार करूणा मुंडे यांनी पराभव स्वीकारताना आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. माझा पराभव झाला असला, तरी लढण्याची संधी मिळाली हेच माझं खऱ्या अर्थाने यश आहे, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. निकालानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद…

Read More

नीट घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या:पालकांचे संसार उद्ध्वस्त, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – राजू शेट्टी

नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून आतापर्यंत चारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार राजू शेट्टी यांनी या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांनी म्हटले आहे की, या आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने केलेल्या हत्या आहेत….

Read More

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या….

Read More

खुलताबादमध्ये संपामुळे गैरसोय; 43 कर्मचारी या संपात सहभागी:तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प, नागरिकांची गैरसोय‎

तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या संपाचा परिणाम केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित राहिला नाही. तो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद . जमिनीशी संबंधित कामांवरही झाला मोठा परिणाम Source link

Read More

मुंबई 3.0…शेतकऱ्यांच्या भागीदारीतून साकारणार आधुनिक ‘थीमॅटिक सिटी’:2 लाख रोजगार; जमिनीच्या बदल्यात 22.5% विकसित भूखंडाचा पर्याय

मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता महानगर प्रदेशाचा (एमएमआर) चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ (तिसरी मुंबई) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘एमएमआरडीए’ने अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जमिनीच्या बदल्यात केवळ रोख मोबदला देण्याची जुनी पद्धत मोडीत काढत, प्रशासनाने आता ‘सहभागात्मक मॉडेल’ लागू केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता केवळ ‘प्रकल्पग्रस्त’ न राहता, थेट या जागतिक दर्जाच्या शहरनिर्मितीचे ‘भागीदार’…

Read More

पर्यावरण रक्षणाचा ध्यास:निर्माल्यातून सेंद्रिय खत, वृक्षलागवड, संवर्धन करणार, ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून ते वृक्षलागवड, संवर्धनासाठी वापरण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षणासाठीचा हा उपक्रम ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पातर्फे राबवण्यात येणार असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी १० मेपासून सुरू होणार आहे. सध्या पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून वृक्षांची कत्तल दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींकडून वृक्षारोपण, संगोपनासाठी वर्षभर…

Read More

पुणे रेल्वे स्थानकातील समस्यांची खासदार मेधा कुलकर्णींकडून पाहणी:सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरून रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले

पुणे रेल्वे स्थानकातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी स्थानकाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आढळलेल्या समस्या आणि असुविधांवरून त्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत असल्याचे सांगत, याबाबत सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार कुलकर्णी यांनी सांगितले…

Read More

‘खतरों के खिलाडी 15’ मध्ये दिसणार शगुन शर्मा:म्हणाली- उंचीची सर्वात जास्त भीती वाटते; शोमध्ये ओरीसोबत BTS व्हिडिओ नक्की बनवेन

टीव्ही अभिनेत्री शगुन शर्मा आता ‘खतरों के खिलाडी 15’ या रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे. दैनिक भास्करसोबतच्या खास संवादात शगुनने तिच्या सर्वात मोठ्या भीतीबद्दल, मुंबईत येण्याच्या संघर्षाबद्दल, मानसिक बळकटपणाबद्दल आणि ‘खतरों के खिलाडी’साठी तिच्या तयारीबद्दल सांगितले. तिने सांगितले की तिला उंचीची सर्वात जास्त भीती वाटते आणि अनेकदा उंचीवर गेल्यावर ती पूर्णपणे स्तब्ध होते. मात्र, आता तिला…

Read More