Headlines

अजितदादांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा दावा:रोहित पवारांच्या विधानानंतर राजकीय खळबळ; अमोल मिटकरींचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत नाराजीच्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांविषयी पक्षातीलच दोन वरिष्ठ नेते अत्यंत खालच्या भाषेत बोलत असल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या…

Read More

नीट पेपरफुटी- संशयापासून वाचण्यासाठी 'गेस पेपर' तयार केला:राजस्थानसह 10 राज्यांमध्ये परीक्षेच्या 3 आठवडे आधी फिरवला, CBI जयपूरला पोहोचली

देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET-2026) रद्द होण्यामागची खरी कहाणी समोर आली आहे. भास्करला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण खेळाचा सूत्रधार नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसशी संबंधित आहे. माफियांनी पेपरफुटी लपवण्यासाठी याला ‘गेस पेपर’ असे नाव दिले, जेणेकरून तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकली जाईल. ‘गेस पेपर’मध्ये NEET चे 120 हून अधिक प्रश्न जसेच्या तसे मिळाले. हाच…

Read More

तापत्या उन्हातही शंभरावर दात्यांनी दिले रक्त:परशुराम जयंतीनिमित्त गौमातेची होणार रक्ततुला, माहेश्वरी समाजाचा उपक्रम

अमरावती येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. या उपक्रमासाठी गेल्या आठवडाभरापासून विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. याच श्रृंखलेतील एक शिबिर रविवार, १२ एप्रिल रोजी धनराज लेन येथील माहेश्वरी भवनात पार पडले. कडक उन्हातही या शिबिरात शंभराहून अधिक नागरिकांनी रक्तदान करून या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवला….

Read More

हिमाचलमधील थंड हवामानात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत पर्यटक:पर्यटकांनी शिमलाला ‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हटले, हॉटेलमधील ऑक्युपन्सी 70% पर्यंत पोहोचली

देशातील मैदानी प्रदेशात पडणाऱ्या उष्णतेच्या लाटेत मोठ्या संख्येने पर्यटक हिमाचल प्रदेशकडे वळत आहेत. राज्यातील पर्यटन स्थळांवर यामुळे चैतन्य वाढले आहे. शिमला, मनाली, कुफरी, कसौली आणि नारकंडा यांसारख्या पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांची चांगली गर्दी दिसून येत आहे आणि ते आल्हाददायक हवामानाचा आनंद घेत आहेत. कोलकाताहून कुफरीच्या महासू पीकवर पोहोचलेल्या एका पर्यटकाने सांगितले की, शिमला खूप सुंदर…

Read More

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय!:आगामी 4 दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार; विदर्भाला यलो अलर्ट, तर मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले आहे. पूर्व भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून, 18 जुलैपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला…

Read More

पंतप्रधान मोदींत देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही:त्यांनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतूनच दूर व्हावे, नाना पटोले यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मंगळवारी येथे…

Read More

पुण्याच्या बुधवार पेठेत मोठी कारवाई:पोलिसांकडून बांगलादेशी रॅकेटचा पर्दाफाश, 4 कुंटणखाने सीलबंद; 3 महिलांना बेड्या

पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील न्यू वेलकम, बेगम आणि दाणे आळी येथील इमारतींमधील एकूण 4 फ्लॅट फरासखाना पोलिसांनी एका वर्षासाठी सीलबंद केले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कुंटणखान्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या जागांवर ही कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक…

Read More

कापूस बियाणे लुटीवरील केंद्राचे उत्तर म्हणजे वेळकाढूपणा:शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; तांत्रिक आकडेवारीने वेळ मारून नेल्याचा आरोप

भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जाब विचारला होता. मात्र, त्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक, मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ वेळकाढूपणाचे आहे, असा घणाघात जावंधिया…

Read More

मुंबईच्या रस्त्यांचे 7 हजार कोटी गेले कुठे?:हिंदी परीक्षेची स्थगिती पुरेशी नाही, ती कायमची रद्द करा, आझमी प्रसिद्धीसाठी हापापलेला मूर्ख माणूस- संदीप देशपांडे

मुंबईमध्ये स्त्यांसाठी यापूर्वी 7 ते 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले ते कुठे गेले? ते सुशोभीकरणासाठी लायटिंग लावण्यात आले ते कुठे गेले? असा सवाल मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबईमध्ये महापौर, उपमहापौर नाल्याचे पाहणी दौरे करत आहेत पण त्यातून नाले तुंबणार नाही याची शाश्वती ते देणार का? केवळ बातम्यासाठी महापौर-उपमहापौरांचे दौरे…

Read More

महाराष्ट्रात 'शून्य सावली'चा अनुभव सुरू:3 ते 31 मे दरम्यान विविध शहरांमध्ये दिसणार हा खगोलशास्त्रीय चमत्कार

महाराष्ट्रात यंदाही मे महिन्यात ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. ३ मे ते ३१ मे दरम्यान राज्यातील विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी होईल. हा एक खगोलशास्त्रीय चमत्कार असून, तो नागरिकांना विज्ञानाची प्रत्यक्ष जाणीव करून देतो. ‘शून्य सावली दिवस’ म्हणजे असा क्षण, जेव्हा दुपारी सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर (९० अंशांच्या कोनात) येतो. यामुळे…

Read More