Headlines

डेटा सेंटर प्रकल्पांना मिळणार गती:करारानंतर कंपन्यांना तत्काळ जागा मिळणार, CM देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

महाराष्ट्रात डेटा सेंटर क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले असून, मध्य आशियातील नामवंत कंपन्यांकडून येणारी गुंतवणूक लक्षात घेता त्यांना करारानंतर तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या एका विशेष बैठकीत डेटा सेंटर प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे…

Read More

धुरंधर चित्रपटातील एसपी असलम यांच्या पत्नी दिग्दर्शकावर नाराज:म्हणाल्या– बलुचांशी शत्रुत्व नव्हते, न रहमान डकैतला घाबरले; आदित्य धरवर खटला भरणार

पाकिस्तानच्या ल्यारीवर आधारित बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’मध्ये संजय दत्तने पाकिस्तानच्या एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या अधिकाऱ्याचे नाव चौधरी असलम आहे, ज्यांना पाकिस्तानचे सुपरकॉप असेही म्हटले जाते. चौधरी असलम पाकिस्तान पोलिसात एसपी पदावर कार्यरत होते. सिंध पोलिसात काम करत असताना त्यांनी 2009 मध्ये ल्यारीतील सर्वात कुख्यात रहमान डकैतचाही एन्काउंटर केला होता. सुमारे चार वर्षांनंतर कराचीमध्ये…

Read More

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदेंनी एकत्र यावे:सरसकट कर्जमाफी म्हणजे काय आमदार-खासदार, बिल्डरांना द्यायची का?- बच्चू कडू

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रित होत काम केले पाहिजे. दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या पाहिजे. मराठी माणसांचा अभिमान असलेली शिवसेना एकत्र झाली पाहिजे. दोघांनी एकत्र येत महाराष्ट्रावर आपली सत्ता कशी मजबूत करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे, मराठी माणसांचा आवाज म्हणून एकत्र येण्यास काही हरकत नाही, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे….

Read More

अभिनय करिअर सोडून, कृष्णभक्त बनली अभिनेत्री एना जयसिंघानी:क्राइम पेट्रोलमध्ये काम केले होते, प्रेमानंद महाराजांच्या स्वप्नानंतर वृंदावनला आली

टीव्ही अभिनेत्री राहिलेल्या एना जयसिंघानीने मुंबईतील अभिनयाचे करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे आणि ती आता वृंदावनमध्ये राहून भगवान कृष्णाच्या भक्तीत लीन आहे. ग्वाल्हेरची रहिवासी असलेल्या एनाने नुकतेच एका यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ची आता वृंदावनमध्ये राहत आहे आणि तिने आपले जीवन कृष्णभक्तीला समर्पित केले आहे. एना जयसिंघानीने आता आपले नाव बदलून एना परी हरिवंशी…

Read More

भोजशाळेत वाग्देवीचे दर्शन-पूजन, दुपारी महाआरती होईल:धारमध्ये 2 हजार पोलीस तैनात, सोशल मीडियावर पाळत; मुस्लीम पक्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने गेल्या 15 मे रोजी भोजशाळेला मंदिर घोषित केल्यानंतर आज पहिला शुक्रवार आहे. येथे भोज उत्सव समितीने विशेष मूर्ती स्थापित केली आहे. ज्याच्या दर्शनासाठी आणि पूजनासाठी लोक सकाळपासूनच पोहोचत आहेत. समितीचे संरक्षक अशोक जैन यांनी सांगितले की, हिंदू समाज आज दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत हवन-पूजन आणि महाआरती करणार आहे….

Read More

2024चा पेपर फुटूनही अधिकाऱ्याला बढती दिली, म्हणूनच 2026मध्ये पुन्हा घोटाळा:धर्मेंद्र प्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटीवरून रोहित पवार आक्रमक

2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने…

Read More

अशोक खरातला 6 दिवसांची ईडी कोठडी:पतसंस्थांतील बोगस खात्यांचा पैशांचे लेअरिंग करण्यासाठी वापर; खरातचाही युक्तिवाद

पीएमएलए कोर्टाने आज भोंदू अशोक खरातची 6 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी केली. यावेळी झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यांचा वापर पैशांचे लेअरिंग करण्यासाठी केल्याचा आरोप केला. यावेळी खरातने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर कोर्टाने त्याला ईडीच्या कोठडीत पाठवले. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा…

Read More

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे चित्र बदलवून, टँकरमुक्तीसाठी ८३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे १५ हजार ३४८ उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा तयार…

Read More

राम मंदिरानंतर केदारनाथ-बद्रीनाथमधून देणगी चोरीचा आरोप:कर्मचाऱ्यांना नोटीस, तीन दिवसांत उत्तर मागितले; चौकशीसाठी CCTV सुरक्षित ठेवले

अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आहे. धार्मिक संघटना भैरव सेनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) पत्र लिहून BKTC अध्यक्षांच्या खासगी सहाय्यकावर चोरीचे गंभीर आरोप केले आहेत. शिकायत मिळाल्यानंतर BKTC चे सीईओ सोहन सिंह रांगड यांनी खासगी सहाय्यकासह सर्व कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून…

Read More

माहुली चोरमध्ये महिलांसाठी अगरबत्ती प्रशिक्षण शिबिर:ग्रामपंचायत आणि बचत गटाकडून उद्योजकतेला प्रोत्साहन

नांदगाव खंडेश्वरजवळील माहुली चोर येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. अमरावतीच्या स्वयंसिद्ध उद्योजक विकास अभियान मल्टीपर्पज फाउंडेशनचे तज्ज्ञ या शिबिरात महिलांना मार्गदर्शन करत आहेत. या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महिलांना अगरबत्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. डॉ. मोनिका उमक आणि नितीन पाटमासे यांनी…

Read More