Headlines

आषाढीत पहिल्यांदाच ‘एअर ॲम्बुलन्स'ची सुविधा:आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतला आढावा, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 3097 डॉक्टरांचे पथक तैनात‎

प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच यंदा यात्रा काळात आरोग्य विभागाकडून ३ हजार ९७ डॉक्टरांचे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर…

Read More

बार्शीत नऊ दिवसाआड पाणीपुरवठा:296 कोटी ख र्चाच्या कामात महामार्ग व शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनाचा वाद‎

शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती अत्यंत बिकट आणि तीव्र पाणीटंचाईची आहे. सध्या बार्शीकरांना ४ ते ६ दिवसाआड किंवा काही भागात ८ ते ९ दिवसांनंतर विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत (३० जून २०२६) आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. बार्शी शहराला दररोज २ कोटी ५० लाख (अडीच कोटी)…

Read More

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूरला दिली पहिलीच भेट:बळीराजा सुखी तर संसार सुखी, पाऊस पडू दे; सुनेत्रा पवारांचे विठ्ठलाला साकडे

बळीराजा सुखी झाला तरच जगाचा संसार सुखी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे, राज्यातील माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे, असे साकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी घातले. उपमुख् . मंचर तालुक्यातील एका मठाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. यानिमित्ताने त्यांचा दौरा होता. यावेळी आमदार दिलीप वळसे…

Read More

योजनांचा लाभ न मिळणाऱ्या रूग्णांवर धर्मादायमध्ये मोफत उपचार करणार:आमदार अभिजीत‎ पाटील यांची ग्वाही‎

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पात्र न ठरणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. परंतु ज्या गरजू रूग्णांना या दोन्ही मदतीचे लाभ मिळत नाहीत अशा रूग्णांना डॉक्टरांनी धर्मादाय रुग्णालयांमध्ये रेफर केल्यास आपण त्यांच्या मोफत इलाजाची सोय करून देणार असल्याची ग्वाही माढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. ते माढा येथील डॉ…

Read More

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची आवश्यक:साहेबराव नागणे यांचे उपरीमध्ये प्रतिपादन, देशमुख हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण शिबिर‎

सध्या दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांवरून दररोज महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पैलवान…

Read More

संत मुक्ताबाई मार्ग:पालखी मार्गाची दुरवस्था; रिधोरे, माढा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, 2 वर्षांपूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतरही रस्ता मृत्यूचा सापळा‎

पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. रिधोरे ते माढा या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. २४ जून रोजी जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईंच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. २० जुलै रोजी रिधोरे, वडशिंगे मार्गे…

Read More

पद्म विभूषण पंडवानी गायिका तीजन बाई यांचे निधन:आजोबांकडून महाभारत ऐकवण्याची प्रेरणा मिळाली, 13 व्या वर्षी रंगमंच प्रवेश

छत्तीसगडच्या लोककला आणि पंडवानी गायनाला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे आज निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांनी शनिवारी मध्यरात्री 3.15 वाजता रायपूर एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या गत काही महिन्यांपासून आजारी होत्या. तीजन बाई यांनी आपल्या सशक्त आवाजाने, प्रभावी अभिनयाने आणि अनोख्या सादरीकरण शैलीने पंडवानीला केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही…

Read More

गणिताची भीती सोडा, विद्यार्थ्यांत दडलाय संशोधक:विद्यार्थ्यांनी न भिता प्रश्न विचारावेत, प्रा. सचिन राळेगणकर यांचे आवाहन‎

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्याची वृत्ती आवश्यक असते आणि या सर्व गुणांचा पाया गणित घालते. गणिताची भीती न बाळगता त्याचा आनंदाने अभ्यास केल्यास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संशोधक दडलेला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची सवय लावावी, असे आवाहन प्रा. डॉ. सचिन राळेगणकर यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक…

Read More

Aamir Khan Marries Girlfriend Reena Datta Again in 2026

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एक प्रसिद्ध म्हण आहे की ‘दुसरी संधी फक्त गोष्टीत मिळते, आयुष्यात नाही’, पण बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी ही म्हण चुकीची ठरवली आहे. दोन अयशस्वी लग्नांनंतर आमिरने आयुष्याला एक नवीन संधी दिली आहे आणि आज ते 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न करत आहेत. दोघे आमिरच्या घरी नोंदणी पद्धतीने…

Read More

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:नेवासेतील ज्ञानेश्वर कॉलनीत समस्यांचा विळखा, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात‎

पावसाळापूर्व कामांकडे नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ज्ञानेश्वर कॉलनीतील शेकडो नागरिकांचे जीवन सध्या सांडपाण्याच्या संकटात सापडले आहे. साचलेल्या पाण्यामुळे बोअरवेल दूषित झाल्याचा आरोप, फुटलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा दूषित होत असल्याची भीती आणि अतिवृष्टीत पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बसस्थानक, पोलीस लाईन व गंगानगर भागातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेणारा नैसर्गिक…

Read More