Headlines

मनाच्या चंचलतेवर भक्ती, सत्संग हाच उपाय- राजेशकृष्ण महाराज:सुंदरकांड पठणासह होणार सुदामा चरित्राचे सादरीकरण‎

मानवी मन अत्यंत सूक्ष्म आणि चंचल आहे. या चंचलतेमुळे माणसाचे पतन होते आणि अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही. सदा भरकटणाऱ्या मनामुळे व्यक्तीचा सर्वंकष विकास खुंटतो. त्यामुळे मनाच्या या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती आणि सत्संग हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवून चंचलतेचा त्याग करावा, असा अमूल्य उपदेश वृंदावन येथील…

Read More

विकास लवांडे हल्ला प्रकरण: गंभीर कलमे वाढवण्यासाठी अर्ज:पूर्वनियोजित हल्ल्याचा दावा, 14 मे रोजी आदेश अपेक्षित

प्रवचनकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात हल्ल्यातील गुन्ह्यांमध्ये गंभीर कलमे वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे येथील प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एस. बागल यांच्या न्यायालयात मंगळवारी हा अर्ज ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी दाखल केला. न्यायालयाने अर्ज विचारात घेतला असून,…

Read More

काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची फेरनिवड:बबलू देशमुख ग्रामीणचे, तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड

अमरावती काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली आहे. बबलू देशमुख यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षांची यादी जाहीर केली. यामध्ये बबलू देशमुख आणि बबलू शेखावत यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राबवलेल्या ‘सृजन संघटन अभियान’…

Read More

हिंगोलीत घर कुलूपबंद पाहून चोरट्यांचा डल्ला:वरुड समंद गावामध्ये घर फोडून 2 लाखांचा ऐवज पळविला, नर्सी नामदेव पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी

सेनगाव तालुक्यातील वरुड समंद येथे गावात विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या गावकऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविल्याची घटना घडली आहे. नर्सी नामदेव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वरुड समंद गावामध्ये गुरुवारी ता. 14 सायंकाळी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात…

Read More

या आठवड्यात शेअर बाजाराची दिशा ठरवतील 5 घटक:रिलायन्स-HDFC बँकेचे Q1 निकाल, अमेरिका-इराण तणावावरही गुंतवणूकदारांचे लक्ष

भारतीय शेअर बाजारासाठी उद्या 13 जुलैपासून सुरू होणारा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात बाजाराची दिशा रिलायन्स आणि HDFC बँक सारख्या मोठ्या कंपन्यांच्या जून तिमाहीच्या निकालांवर, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावावर आणि कच्च्या तेलाच्या किमतींसारख्या 5 मोठ्या घटकांवरून निश्चित होईल. चला, समजून घेऊया पुढच्या आठवड्यात बाजारात काय होऊ शकते… सपोर्ट आणि रेझिस्टन्स सपोर्ट झोन: 24,125…

Read More

India News: Long Range Cruise Missile Test & Cough Syrup Niyam

Marathi News National India News: Long Range Cruise Missile Test & Cough Syrup Niyam | June 17 Updates 14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. स्वदेशी लांब पल्ल्याच्या भू-हल्ला क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 15 जून रोजी DRDO ने स्वदेशी लाँग रेंज लँड अटॅक…

Read More

रोटेगाव एमआयडीसीत भूखंडासाठी नोंदणी सुरू‎:आचारसंहितेनंतर रस्ते, प्लॉटिंग आणि उद्योग उभारणीच्या कामांना येणार वेग‎

तब्बल ३२ वर्षांपासून रखडलेली रोटेगाव औद्योगिक वसाहत आता प्रत्यक्षात साकारण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रोटेगाव, जरुळ, आघुर आणि लोणी या चार गावांतील सुमारे ११७० एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी एमआयडीसीने नवीन फलक उभारले असून, भूखंडांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे पुढील प्रक्रिया तात्पुरती थांबली असली तरी ती संपताच रस्ते, प्लॉटिंग आणि…

Read More

विज्ञानाची सृष्टी लाभली, पण 'दृष्टी' कधी मिळणार?:संतांची भूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा सुळसुळाट का? तज्ञांचे काय आहे म्हणणे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीच्या सकाळी दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरली. कामाचा माणूस अशी ओळख असलेल्या या आपल्या लाडक्या अजितदादाचे निधन झाले यावर सुरुवातीला अनेकांना विश्वासच बसला नव्हता. मात्र हळूहळू त्यांचे कार्यकर्ते व त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी तसेच त्यांना मानणाऱ्या लाखो जनतेने हे कटू सत्य पचवले. अजित पवारांचे…

Read More

नाविन्यपूर्ण कला असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव द्यायला हवा- डॉ. अशोक रुपनर:दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेत 50 शिक्षकांचा सहभाग‎

मुलांना प्रात्यक्षिक करायचे असतात परंतु हव्या तेवढ्या सुविधा नसतात. शाळेमध्ये घ्यायचे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. रोजच्या वेळापत्रकामधून वेळ भेटत नाही तर सुट्टीच्या दिवशी अशा ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर मुलांना सायन्स सेंटरमध्ये घेऊन जायला हवे, प्रात्यक्षिक दाखवायला हवेत. सर्वच मुले नाविन्यपूर्ण नसतात, परंतु ज्यांच्याजवळ नाविन्यपूर्ण कला आहे त्यांना वाव द्यायला हवा, असे प्रतिपादन डॉ. अशोक…

Read More

अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट:शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली….

Read More