Maharashtra Pink E-Rickshaw Scheme: 5000 Women to Benefit
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गुलाबी (पिंक) ई-रिक्षा’ योजनेला आता मोठी गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षात किमान 5 हजार महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्च . विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई-रिक्षा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न…