Headlines

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी 8 जोडपी तयार झाली

दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा परिस्थितीत बौद्ध भिक्खू तरुणांना जोडीदार शोधण्यात मदत करत आहेत. बौद्ध मंदिरे केवळ आध्यात्मिक केंद्र नाहीत, तर आता देशाची घटती जन्मदर आणि तुटलेले सामाजिक संबंध जोडण्याचे नवीन माध्यम बनत आहेत. द. कोरियातील पालगोंगसान…

Read More

आज जे घडतंय ते पाहून आत्मा हादरला:ठाकरे गटातील संभाव्य फुटीवर अंजली दमानिया आक्रमक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित फुटीच्या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण उद्धव ठाकरे गटाच्या समर्थक नसून लोकशाहीच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्ट करत, सध्या सुरू असलेले राजकारण पाहून “आत्मा हादरला” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये दमानिया यांनी खासदारांच्या संभाव्य पक्षांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांच्या जनादेशाचा…

Read More

हिंगोलीत वखार महामंडळाचा निष्काळजीपणा:पहिल्याच पावसात 40 हजार क्विंटल हरभरा भिजला!

हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये सदोष गोदामा भाडेतत्वावर घेतल्याने पहिल्याच पावसाच गोदामातील ४० हजार क्विंटल हरभरा भिजल्याने नुकसान झाले. आता हरभरा पिकाचा साठा कलगाव (ता.हिंगोली) गोदामात हलविण्याचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक व हमालीचा लाखो रुपयांच्या भुर्दंड शासनाच्या माथी बसणार आहे. वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणाचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये…

Read More

नांदगाव पेठ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले:आरक्षण सोडत जाहीर, साेडतीने समीकरणात बदल; गावांत इच्छुकांच्या हालचालींना वेग‎

नांदगाव पेठ2 तासांपूर्वी कॉपी लिंक नांदगाव पेठ नांदगाव पेठ ग्रामपंचायत २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे तसेच २०१५ आण Source link

Read More

अकलूजमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे भक्तिमय वातावणात स्वागत:अभिषेक, पाद्यपूजनासह विविध कार्यक्रम उत्साहात

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेअंतर्गत महाराजांच्या पावन पादुकांचे अकलूज येथे शनिवारी सायंकाळी भक्तिमय वातावरणात आणि वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. संपूर्ण महाराष्ट्राची परिक्रमा करून अखेरीस अक्कलकोट येथे पोहोचणारा हा पालखी सोहळा तब्बल नऊ महिन्यांचा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही अकलूज येथे दाखल झाला. लवंग (पंचवीस चार) येथील…

Read More

Ran Samvad 2026: Sindoor lessons drive Army’s push for multi-domain war-fighting, Army Chief says

Army Chief at Ran Samwad 2026 in Bengaluru BENGALURU: Lessons from Operation Sindoor, particularly the battle against disinformation, are now shaping how the Indian Army prepares for future wars, Chief of Army Staff General Upendra Dwivedi said on Thursday, framing them as central to the shift towards multi-domain operations (MDO).Speaking at Ran Samvad 2026 in…

Read More

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य‎:70 लाख एकल महिलांच्या प्रश्नांसाठी सरकारकडून ”धोरण मसुदा समिती”ची स्थापना

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Maharashtra Is The First State In The Country To Formulate A Separate Policy For Single Women, The Government Has Formed A ‘Policy Drafting Committee’ To Address The Issues Of 70 Lakh Single Women अकोले2 तासांपूर्वी कॉपी लिंक “कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांसह राज्यातील लाखो एकल, परित्यक्ता आणि विधवा महिलांचा रडण्यापासून…

Read More

सलमान म्हणाला- आयुष्यात कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नाही:म्हटले- स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत, अभिनेत्याने 120 हून अधिक चित्रपटांमध्ये केले आहे काम

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने नुकतेच सांगितले की, त्यांनी आजपर्यंत कधीही कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नाही. व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सलमान म्हणाला, ‘मी माझ्या आयुष्यात कधीही स्क्रिप्ट वाचली नाही. मी स्क्रिप्ट लिहिल्या आहेत, पण वाचल्या नाहीत.’ मुलाखतीत सलमानने त्याच्या महागड्या घड्याळांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, ‘तुम्ही मला महागडी घड्याळे घातलेले पाहता, याचा अर्थ असा नाही की ती…

Read More

छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला‎:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल‎

शहरातील कानडी मळा परिसरात‎ छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये‎ झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार ‎शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. या‎घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले‎असून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्या‎तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल ‎केले आहेत.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎गोरख विजय सिंग (२४, रा. कानडी‎मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले‎आहे की, संशयित तेजस ऊर्फ सोनू‎बनसोडे याने त्यांच्या नातेवाईक तरुणी व‎महिलेकडे पाहून…

Read More

सिवनीमध्ये विहीर कोसळली, आई-मुलगी ढिगाऱ्याखाली दबल्या:दोन जेसीबीच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले; आजी रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशातील सिवनी येथे तराईच्या वेळी नव्याने बांधलेल्या विहिरीची रिंग आणि भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली आजी, आई आणि मुलगी दबल्या. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. 75 वर्षीय समानिया बाई जंघेला यांना बाहेर काढण्यात आले. अनुसुइया जंघेला (41) आणि तिची मुलगी स्वाती जंघेला (17) ढिगाऱ्याखाली दबलेल्याच राहिल्या. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बचावकार्यात पथकाने विहिरीतून दोन्ही मृतदेह…

Read More