Headlines

Amarnath Yatra 2026 Darshan Photos; Manoj Sinha

जम्मू-श्रीनगर19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या 3 दिवस आधी सोमवारी बाबा बर्फानींची पहिली पूजा झाली. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) चे अध्यक्ष मनोज सिन्हा यांनी पूजेत भाग घेतला. या वर्षी 3 जुलैपासून बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांनी अमरनाथ यात्रा सुरू होईल. यात्रा 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. एकूण…

Read More

Shraddha kapoor’s upcoming movie Eetha Landed in controversy due to its title

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘ईठा’ शीर्षकामुळे वादात सापडला आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी नृत्यांगना, गायिका आणि कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) चित्रपटाचे शीर्षक ‘ईठा’ ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, ज्या महान कलाकारावर हा चित्रपट आधारित आहे, त्या कलाकाराशी…

Read More

कानपूरमध्ये विमानाच्या पंख्याच्या कचाट्यात आली पायलट:विमानतळावर रात्रीच्या उड्डाण प्रशिक्षणादरम्यान अपघात; प्रशिक्षकाला हटवण्यात आले

कानपूर विमानतळावर रात्रीच्या उड्डाण प्रशिक्षणादरम्यान मोठा निष्काळजीपणा समोर आला. २६ जून (शुक्रवार) रात्री ट्विन इंजिन विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. पण, इंजिन बंद होण्यापूर्वीच प्रशिक्षणार्थी वैमानिक विमानातून खाली उतरली. यामुळे ती फिरणाऱ्या प्रोपेलरच्या (पंख्याच्या) संपर्कात आली. या अपघातात तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात पोहोचवले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर…

Read More

आधी बाहेर पडले नाहीत, आता वरातीमागून घोडे फिरत आहेत:ती शिवसेना नाही, तर शिव्यांची सेना झालीये; एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

“आता वरातीमागून घोडे फिरवण्याचे काम सुरू आहे, त्यावर मी योग्य वेळी सविस्तर बोलेन. जे लोक पूर्वी साधे घरातसुद्धा कोणाला भेटत नव्हते, ते आता राजकीय फायद्यासाठी थेट लोकांच्या दारात जात आहेत,” अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला. “ती शिवसेना राहिलेली नसून ती ‘शिव्यांची सेना’…

Read More

Bhimrao Kamble Sentenced to Death

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या 65 वर्षीय भीमराव कांबळे या नराधमाला आज (29 जून) पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची (मृत्युदंडाची) शिक्षा सुनावली. विशेष फास् . कोर्टरूम लाईव्ह: निकालाच्या वेळी नेमकं काय घडलं? विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे न्यायालयात दाखल झाले….

Read More

चांदी ₹5,059 ने वाढून ₹2.22 लाख किलोवर:24 कॅरेट सोने ₹2,038 ने महाग होऊन 1.42 लाख तोळा, या वर्षी किंमत ₹9 हजारने वाढली

सोन्या-चांदीच्या दरात २९ जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज १ किलो चांदी ५,०५९ रुपयांनी वाढून २.२२ लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, १० ग्रॅम २४ कॅरेट सोने आज २,०३८ रुपयांनी महाग होऊन १.४२ लाख रुपयांवर आले आहे. यापूर्वी ते १.४० लाखांवर होते. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची…

Read More

अशा नराधमांना भर चौकात फाशी द्या:नसरापूर निकालावर सुप्रिया सुळेंसह राजकीय नेत्यांनी दिल्या तीव्र प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने आज ‘मृत्युदंडाची’ (फाशीची) शिक्षा सुनावली आहे. या ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून समाधान व्यक्त होत आहे. चार दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते आणि आज शिक्षेचा अंतिम निर्णय जाहीर केला….

Read More

जवळा बाजार येथे शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन:ठाकरे गटाकडून राजीनाम्याची मागणी, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

राज्यात टीईटी परिक्षेचा पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजिनामा द्यावा अशी मागणीकरीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. २९ जवळा बाजार (ता.औंढा) येथे भुसे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या गुरुजींमध्ये तिव्र नाराजी व्यक्त…

Read More

केरळात नदीतून पती-पत्नी, 2 मुलांचे मृतदेह सापडले:4 दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते; पोलिस म्हणाले- आर्थिक अडचणीमुळे आत्महत्येची शक्यता

केरळमधील कोठामंगलम येथे मुवत्तुपुझा नदीतून चार मृतदेह सापडले आहेत. यात पती-पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आहेत. हे संपूर्ण कुटुंब २५ जूनपासून बेपत्ता होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेह नदीच्या वेगवेगळ्या भागांत सापडले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेत नारायणन, त्यांची दृष्टीहीन पत्नी विजी आणि दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व कोठामंगलममध्येच भाड्याच्या घरात राहत…

Read More

दिव्य मराठी प्रयोग:घरी बनवलेला शुद्ध खवा 350 रुपये किलो, बाजारात 260 रुपयांचा भाव; ग्राहकांनो तुम्हीच ठरवा बाजारात मिळणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त‎

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे. शिर्डीत दोन दिवसांपूर्वी ६०० निकृष्ट पेढा अन्न व औषध प्रशासनाने नष्ट केला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात निकृष्ट खव्यापासून बनवलेल्या पेढ्यांची सर्रास . या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेतला. तिथे सर्रास २६० ते २७० रुपये किलो दराने…

Read More