Headlines

शिवाजीराव शिंदे यांच्या शोकसभेत आठवणींना उजाळा:तत्त्वनिष्ठ नेतृत्वाला अखेरचा निरोप; सभेत 40 पेक्षा जास्त मान्यवरांकडून भावना प्रकट‎

महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे यांचे २१ जून २०२६ रोजी कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त करत लातूरकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लातूरमधील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने आयोजित या शोकसभेला नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी…

Read More

समय रैनाच्या लेटेंटवर पुन्हा वाद:वैद्यकीय कारणाने बाहेर जाणाऱ्या मुलीवर आक्षेपार्ह टिप्पणी, शिवसेना नेत्या म्हणाल्या- काहीच धडा घेतला नाही

कॉमेडियन समय रैना, इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ मुळे पुन्हा वादात सापडला आहे. खरं तर, सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये समयने एका मुलीवर जवळपास तशीच टिप्पणी केली आहे, ज्यामुळे प्रणीत मोरे वादात सापडला होता आणि त्याच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. खरं तर, नुकताच इंडियाज गॉट लेटेंट सीझन २ च्या दुसऱ्या एपिसोडशी संबंधित एक क्लिप…

Read More

शेतकरी मेळावा:आधुनिक शेती, संघटन शक्‍तीनेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटतील- पद्मश्री डॉ. श्रीरंगदादा लाड

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची संघटन शक्ती या दोनच गोष्टींच्या जोरावर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात. शेतकऱ्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी भारतीय किसान संघ राज्यभर मेळावे घेऊन शेतकऱ्यांना संघटित करत आहे. आगामी काळात आपल्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष करावा लागेल, असा विश्वास पद्मश्री कृषी संशोधक डॉ. श्रीरंगदादा लाड यांनी व्यक्त केला. अहमदपूर तालुक्यातील राजूर येथील…

Read More

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत-जास्त दर्जेदार शिक्षण मुलांना कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पारदर्शकता, गतिमान प्रशासन, लोकाभिमुख कारभार यांना प्राधान्य देणार असल्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला. विशेषतः शिक्षण, आरोग्य, ई-ऑफिस प्रणालीचा विस्तार…

Read More

उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी:चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, 'खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच' असल्याचा पुनरुच्चार

“उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजप विचारांसाठी,…

Read More

Omraje Nimbalkars Big Statement After Thackerays Rally

उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यानंतर आणि पक्षांतरावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (शिंदे गट) दाखल झालेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्रिपदाबाबत मोठी घोषणा करत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न . शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे….

Read More

The king of devotees, wearing the colors of devotion, left for Pandhari to meet Mauli.

. आमुची मिरासी पंढरी| आमुचे घर भिमातीरी|| पांडुरंग आमुचा पिता| रखुमाई आमुची माता|| अशा सर्व संतांचे माहेर असलेले पंढरपूर वारीकरिता सदगुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे जेष्ठ शुद्ध द्वादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, गोकर्णाबाई अवचार, शोभा देवतळे यांच्या हस्ते पहाटे श्रींचा…

Read More

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी जागेची पाहणी:डिसेंबरमध्ये विकासकामासाठी होणार निधीची तरतूद‎

देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात अत्यंत भरीव काम केले. त्यामुळे त्यांच्या नावाने अमरावतीत शैक्षणिक संकुल उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या संकुलासाठीच्या प्रस्तावित जागेची पाहणी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज, रविवारी येथे केली. पाहणीदरम्यान संबंधित यंत्रणेला सूचना देताना त्यांनी या संकुलासाठीचा…

Read More

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस:शेतकरी कर्जमाफी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, पेपरफुटी, कायदा-सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. . दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले होते, तोच मुद्दा आज पाचव्या दिवशीही विरोधक लावून धरण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून,…

Read More

'गुगल सर्च'ने फोडले धर्मांतराचे बिंग:पीडितेचे नाव 'हानिया' ठेवून भरली जकात; नाशिक TCS प्रकरणात SIT चा कोर्टात हादरवणारा पुरावा

नाशिक येथील टीसीएस (TCS) कंपनीत काम करणाऱ्या अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले असून, संशयितांच्या एका ‘गुगल सर्च’मुळे त्यांच्या कटाचा मोठा भांडाफोड झाला आहे. ‘गुगल सर्च’ आणि ‘हानिया’ नावाने जकात संशयितांनी पीडित तरुणीचे सक्तीने…

Read More