Headlines

हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघणार:शुक्रवारी 160 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या, पात्र कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

हिंगोली जिल्हा पोलिस दल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनी ढवळून निघणार असून शुक्रवारी ता. २२ सकाळी १० वाजल्यापासून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने बदली प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी बदली पात्र असलेल्या सुमारे १६० कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हयातील शासकिय कार्यालयांमधून मागील काही दिवसांपासून बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी…

Read More

पंढरीला निघालेल्या शेगावीच्या राणाचे आगमन:टाळ मृदंगाचा गजरात श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा उद्या राजेश्वर नगरीत‎

श्री गजानन- जय गजानन, गण गण गणात बोतेचा जयघोष करत पारंपरिक बँड, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त संत श्री गजानन महाराज पालखीचे रविवारी शेगाव येथून जिल्ह्यात आगमन झाले. शेगावीचा राणा पंढरीला निघाला…वेशीपर्यंत भक्तीचा सागर लोटला, असे भावजागृत करणारे दृश्य ही पायदळी वारी मार्गस्थ होताना दिसून आले. अकोला जिल्ह्यातील वेशीवर भक्तांनी या पायदळ वारीचे स्वागत करीत…

Read More

भांडेवाडीत सुपारी देऊन अल्पवयीन मुलांकडून खून:मुख्य सूत्रधार महिलेसह दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात, 1 लाखाची सुपारी

नागपूरच्या भांडेवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार महिलेसह तिच्या साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आता गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने खुनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या…

Read More

दिल्ली इमारत दुर्घटना- घरमालक दरमहा ₹10 लाख कमवत होता:आणखी 2 मजले बांधले जात होते, इमारत कोसळल्याने 6 लोकांचा जीव गेला

दिल्लीतील साकेत येथे 30 मे रोजी झालेल्या इमारत दुर्घटनेत नवीन खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेल्या इमारतीचा मालक करमवीरने पोलिसांना सांगितले की, तो इमारतीच्या चार मजल्यांमधून दरमहा सुमारे 10 लाख रुपये कमावत होता. प्रत्येक मजला सुमारे 2.5 लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिला होता. तपासात असे समोर आले आहे की, इमारत कोसळली तेव्हा आणखी दोन…

Read More

देवस्थान भूमी संरक्षण परिषदेत निर्धार:मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणविरोधात लढा तीव्र करणार

देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. शासनाने इनाम निर्मूलन कायद्याचे प्रारूप स्थगित करणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय असून, पुढील लढा मंदिरांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्याचा असेल आणि मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला. मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’…

Read More

Kalyan Minor Girl Gang Raped; Two Accused Arrested Under POCSO

कल्याण पूर्वेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोन नराधमांनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून या आरोपींनी घरात घुसून हे घृणास्पद कृत्य केले. मात्र, परिसरातील जागरूक श . या गंभीर प्रकरणाची दखल घेत, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात ‘पोक्सो’ (POCSO) आणि अत्याचाराचा…

Read More

संतवाणी, अन् वीरगीतांनी रंगली मैफल:बार्शीत अवधूत गांधी यांच्या भक्ती-शक्ती संगम मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ, सोलापूर यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बार्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रख्यात लोकगायक अवधूत गांधी यांच्या ‘भक्ती-शक्ती संगम’ या सांगीतिक कार्यक्रमाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. . बार्शीतील लिंगायत बोर्डिंग येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रारंभी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत त्यांच्या शौर्य, विचार, आदर्श आणि इतिहासाचे स्मरण केले. यावेळी स्मारक…

Read More

श्री संत गजानन महाराज पालखीचे 1 जुलैला मराठवाड्यात आगमन:700 वारकऱ्यांचा असेल सहभाग, स्वागतासाठी आतापासूनच नियोजन

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या ५७ व्या आषाढी वारी पायदळ दिंडीचे १ जुलै रोजी मराठवाड्यात आगमन होत आहे. सुमारे ७०० वारकरी या दिंडीत अत्यंत शिस्तबद्धरीतीने सहभागी होणार आहेत. पालखी सोहळा येत्या १ जुलै २०२६ रोजी सेनगांव तालुक्यातील पानकनेरगाव येथे पोहोचेल. येथे श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत…

Read More

बंगल्यातून 27 लाखांचे दागिने लंपास:घर कामगार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल, कात्रज-कोंढवा परिसरातील घटना

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्यातून २७ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आनंदतीर्थ सोसायटीत घडली असून, येवलेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कृष्णकुमार चंद (वय २५) आणि त्याची पत्नी सीता (वय २३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दाम्पत्य…

Read More

मिथॉस AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका:अर्थमंत्री सीतारामन यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली; मिथॉस काय आणि ते धोकादायक का

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ एआय मॉडेलमुळे बँकिंग क्षेत्राला होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर चर्चा करण्यात आली. हे एआय मॉडेल इतके प्रगत आहे की हॅकर्स त्याचा वापर दशकांपासूनच्या अज्ञात त्रुटी शोधून आर्थिक क्षेत्रावर सायबर हल्ले करण्यासाठी करू शकतात. बँकांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश अर्थमंत्र्यांनी बँकांना…

Read More