Headlines

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आरती व दुग्धाभिषेक:सटाण्यात शिवतीर्थावर शिवराज्याभिषेक दिनी विविध उपक्रम‎

राष्ट्र सेविका समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सटाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक दिन (हिंदू साम्राज्य दिन) साजरा करण्यात आला. यावेळी शिवतिर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गंगाजल व दुग्धाभिषेक करून नंदकिशोर शेवाळे व हेडा दापत्याच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. परिमल जोशी यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती,…

Read More

काँग्रेसचे उपविभागीय कार्यालयात पेरणी आंदोलन:किनवटच्या बिरसा मुंडा चौकातून काढला मोर्चा, महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी

राज्यातील वाढती बेरोजगारी, महागाई, नीट परीक्षेचा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी आणि आदिवासी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली किनवट येथे काँग्रेसचे डॉ. पुंडलिक आमले यांच्या पुढाकारातून बिरसा मुंडा चौकातून मोर्चा काढण्यात आला व उपविभागीय कार्यालय परिसरात पेरणी आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने निवेदनाद्वारे राज्यातील वाढत्या बेरोजगारीबाबत चिंता व्यक्त करत युवक-युवतींसाठी…

Read More

Judiciary Corruption Case; Supreme Court Revises Order

Marathi News National NCERT Syllabus Controversy: Judiciary Corruption Case; Supreme Court Revises Order 9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NCERT पुस्तकातील ‘न्यायपालिकेत भ्रष्टाचार’ या प्रकरणावरून झालेल्या वादामुळे सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी दिलेला निर्णय बदलला आहे. 11 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, ज्या तीन शिक्षणतज्ञांनी वादग्रस्त भाग लिहिला होता, त्यांना काढून टाकण्यात यावे आणि त्यांना…

Read More

CM Fadnavis Reverses Shinde Govts 11 Lake Project Decision; Environment Dept Order

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. सरकारने शिंदेंच्या काळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करून या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला 91 . राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या प्रकल्पांत एकनाथ शिंदे…

Read More

साताऱ्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश:कराडमध्ये 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज, तर फलटणमध्ये 4 किलो गांजा जप्त

सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ड्रग्ज आणि गांजा जप्त करण्यात आला असून अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी तोडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. कराड आणि फलटणमध्ये एमडी ड्रग्जसह गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, कराडची गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि फलटण पोलिसांनी य कारवाया केल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 4 किलो गांजा…

Read More

पुणे रेव्ह पार्टीवरून शरद पवार गट आक्रमक:शिवराज्याभिषेक दिनी पार्टीची परवानगी देणारा दीडशहाणा कोण? रोहिणी खडसेंचा सवाल

पुण्यातील ऐतिहासिक व पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळापूर परिसरातील रेव्ह पार्टी प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट राज्य सरकारला घेरले आहे. “छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाच्या पवित्र भूमीत आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी अशा मद्य आणि अंमली पदार्थांच्या पार्टीला परवानगी दिलीच कशी?” असा संतप्त सवाल करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल राज्य उत्पादन…

Read More

लोकसभा जागा 545 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव:2029 पासून लागू होईल, महिलांना 33% आरक्षण मिळेल, जागा वाढवण्यावर दक्षिणेकडील राज्यांचा विरोध

केंद्र सरकारने लोकसभेच्या एकूण जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासंबंधीचे मसुदा विधेयक खासदारांसोबत शेअर केले आहे. प्रस्तावानुसार, 850 पैकी 815 जागा राज्यांना आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जातील. सरकार या बदलासाठी संविधान दुरुस्ती करण्याच्या तयारीत आहे. हा प्रस्ताव लागू करण्यासाठी संविधानाच्या कलम 81 मध्ये सुधारणा केली जाईल. यासाठी 16 एप्रिलपासून…

Read More

सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था उरली नाही का?:भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी जनतेने कौल दिलेला नाही, पुण्याची कायदा-सुव्यवस्था रामभरोसे- सुप्रिया सुळे

महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, अवकाळी पाऊस होत आहे. सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे, पण कर्जमाफी झालेली नाही. राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तरी शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही आस्था नाही का असा प्रश्न पडतो, कारण घोषणा मोठ्या झाल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही, असे खासदार…

Read More

देवस्थान जमीनीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नव्या हरकतींची मुदत:नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026’ च्या मूळ मसुद्याला राज्य सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. आता या कायद्याचे “सुधारित प्रारूप’ तयार करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर…

Read More

20 बंडखोर खासदारांच्या चीफ व्हिप काकोली घोष पदावर अडल्याने पेच:बंडखोरीनंतर ममतांकडून कल्याण बॅनर्जींची लोकसभेत मुख्य प्रताेद म्हणून नियुक्ती

Marathi News National After The Rebellion, Mamata Appoints Kalyan Banerjee As The Chief Whip In The Lok Sabha, Embarrassment As Kakoli Ghosh, The Chief Whip Of 20 Rebel MPs, Remains In The Post. कोलकाता1 तासापूर्वी कॉपी लिंक तृणमूलमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी खासदार कल्याण बॅनर्जी यांची लोकसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून…

Read More