राज्यावर पावसाच्या ढगांची दाट चादर:राज्यात 15 दिवसानंतर मान्सूनची आगेकुच, संभाजीनगरसह 30 जिल्ह्यांत यलो अलर्ट
मुंबई, नाशिक, संभाजीनगर जिल्ह्यात हजेरी; यवतमाळमध्ये 3 ठार जवळपास १५ दिवस अडकलेला मान्सून मंगळवारी मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात दाखल झाला. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मान्सून बरसला. केवळ २४ तासांत राज्याचा सुमारे ७५ टक्के भाग या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आला आहे. मंगळव . १- २ दिवसात उर्वरित महाराष्ट्रात पोहोचेल मान्सून सध्या उत्तर…