Headlines

अधिवेशनाचा शेवटचा दिवस तरीही निर्णय नाही:शिक्षकांच्या आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक, म्हणाले- सरकारने अंत बघू नये, अन्यथा परवडणार नाही

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी भर पावसात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. २२ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देशाचे भवितव्य…

Read More

गुरुकुंज मोझरीचे एसटी बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर:पावसाळ्यातही प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळेना; सार्वजनिक स्वच्छतागृहालाही टाळे

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गुरुकुंज मोझरी बसस्थानकाची अवस्था सध्या दयनीय झाली असून हे बसस्थानक अनेक समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांची योग्य देखभाल होत न . अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गुरुकुंज मोझरी बसस्थानकातून शिरजगाव, शिवणगाव, अनकवाडी, तळेगाव, वऱ्हा, कुऱ्हा आदी गावांतील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी दररोज प्रवास…

Read More

Saina Nehwals Religious Visit to Haridwar

Marathi News Sports Saina Nehwals Religious Visit To Haridwar | Ganga Aarti, Chandi Devi Temple हरिद्वार4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॅडमिंटनपटू सायना नेहवाल सध्या कुटुंबासोबत उत्तराखंड फिरायला आली आहे. सायना संध्याकाळी उशिरा हरिद्वारमध्ये गंगा आरतीमध्ये कुटुंबातील 6 सदस्यांसह सहभागी झाली. यावेळी तिचे वडील डॉ. हरवीर सिंग नेहवाल आणि बहीण अबू चंद्रांशु नेहवाल देखील तिच्यासोबत दिसले. हरिद्वारला…

Read More

कर्मचाऱ्यांच्या कामगिरीतून गावे होणार आदर्श:लासूरगाव शाळेत वासुदेव सोळंके यांच्याकडून शिक्षकांचा गौरव‎

शिक्षक, तलाठी किंवा ग्रामसेवक असो, गावपातळीवर काम करणाऱ्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करावे. आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावून गावाला एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केले. लासूरगाव येथे गावाकडे चला अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. येथील…

Read More

ओडिशामध्ये एटीएमला थारने बांधून उपटले, व्हिडिओ:ओढतांना दोरी तुटली, 3 चोरांना मिळून मशीन उचलता आली नाही; पैसे न काढताच पळून गेले

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तुडीगडिया बाजारात फिल्मी स्टाईलने एटीएम लुटल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार बदमाश शुक्रवारी रात्री सुमारे 2 वाजता काळ्या रंगाच्या महिंद्रा थार एसयूव्हीमधून इंडिया1 एटीएम किओस्कवर आले. त्यांनी किओस्कचा दरवाजा तोडला आणि एटीएमला दोरीने थारला बांधून उपटून काढले. नंतर एटीएमला रस्त्यावर ओढत घेऊन जाऊ लागले, पण दोरी तुटली. चोरांनी मशीन उचलून…

Read More

भारतीय नमो संघाचा मोबाईल वापरकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला:रील्स पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचे आवाहन

भारतीय नमो संघाने मोबाईल वापरकर्त्यांना रील पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नमो संघाचे प्रदेश प्रभारी डॉ. मनोज कुमार तोमर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले. नागरिकांनी त्यांच्या हिताच्या योजनांची माहिती घेणे अधिक उपयुक्त ठरू शकते, असे ते म्हणाले. शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या संघाने सांगितले…

Read More

हेल्मेट सक्तीसाठी पोलिसांची अनोखी कारवाई:दंड नाही, थेट हार घालून स्वागत करत जनजागृती

तिवसा येथे रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आरटीओ विभाग आणि तिवसा पोलिसांनी एक अनोखा उपक्रम राबवला. पंचवटी चौकात हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण…

Read More

मनोज जरांगेंचे आजपासून उपोषण:58 लाख नोंदींना न्याय द्या, नाहीतर अधिकाऱ्यांना निलंबित करा; पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राज्य सरकारसमोर मोठी मागणी ठेवली आहे. मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे सांगताना, सरकार बदलत राहतील, चर्चा सुरू राहतील; मात्र आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचा…

Read More

मान्सून कमकुवत, देशाच्या 40% भागात पावसाची कमतरता:एमपी, राजस्थान, गुजरात-कर्नाटकवर ढग नाहीत; 7 दिवसांपासून तेलंगणामध्ये अडकला मान्सून

जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा मोठा भाग व्यापलेला नाही. 17 जूनच्या सकाळी घेतलेल्या उपग्रह चित्रांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकवर मान्सूनचे ढग नाहीत. या राज्यांमध्ये आकाश निरभ्र दिसत आहे. हवामान विभागाच्या मते, देशातील 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्येच सामान्य पाऊस झाला आहे. म्हणजेच, देशाच्या 40% भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचे मुख्य…

Read More

कलकत्ता न्यायालयाने म्हटले-बकरी ईदला गाईची कुर्बानी आवश्यक नाही:बंगालमध्ये पशुवध नोटिशीवर बंदी घालण्यास नकार; हुमायू कबीर म्हणाले- कुर्बानी देणार

कलकत्ता उच्च न्यायालयाने बकरीदपूर्वी पश्चिम बंगाल सरकारच्या पशुवध मार्गदर्शक तत्त्वांवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, आवश्यक फिटनेस प्रमाणपत्राशिवाय गाय, म्हैस, बैल किंवा वासराचा वध करता येणार नाही. मुख्य न्यायाधीश सुजय पॉल आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी यांच्या खंडपीठाने सांगितले की, खुल्या सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्राण्याचा वध करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या…

Read More