Headlines

Runaway in Trinamool, Mamata Banerjee talks about ‘returning home’ in Congress, Mamata’s meeting with Sonia, Abhishek with Rahul Gandhi

Marathi News National Runaway In Trinamool, Mamata Banerjee Talks About ‘returning Home’ In Congress, Mamata’s Meeting With Sonia, Abhishek With Rahul Gandhi मुकेश कौशिक | नवी दिल्ली22 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प. बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभव व पक्षातील मोठ्या बंडखोरीनंतर तृणमूल काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. बुधवारी टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांची…

Read More

आशाताईंच्या अंत्यसंस्कारावरून राजकीय युद्ध:मिलिंद देवरा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना, कॉंग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मात्र या दुःखद प्रसंगातही खासदार मिलिंद देवरा यांच्या एका वादग्रस्त ट्विटमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. देवरा यांनी काँग्रेसला उद्देशून केलेल्या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसने अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला असून, शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात…

Read More

'अब हिंदू माफ नाही करेगा!':राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरेंचा संताप, दादरमध्ये करणार 'रामरक्षा आंदोलन'

देशात सध्या अयोध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राम मंदिरात मोठी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निषेध नोंदवला आहे. तसेच येत्या 5 तारखेपासून दादरच्या हनुमान मंदिरासमोर रामरक्षा आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली…

Read More

कॉकरोच जनता पार्टीचे खाते बंद करणे मूर्खपणा:कॉमेडियन वीर दासने केले समर्थन, म्हणाला- समर्थनातून तरुणांची जी भावना समोर आली ती खरी आणि योग्य

कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यांनी कॉकरोच जनता पार्टीचे खाते बंद केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या पक्षाचे आंदोलन योग्य आहे की नाही, याचा निर्णय वेळच देईल. तथापि, तरुणांना पाठिंबा देण्याची भावना पूर्णपणे स्पष्ट आणि न्याय्य आहे. वीर दास यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून लिहिले आहे, कॉकरोच जनता पार्टी…

Read More

मिर्झापूर: द मूव्हीचा टीझर उद्या येणार:चित्रपटातील मुन्ना भैया, गुड्डू भैया आणि कालीन भैया या पात्रांचे पोस्टर जारी

मिर्झापूर: द मूव्ही 4 सप्टेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचा टीझर 25 जून रोजी दुपारी 12 वाजता प्रदर्शित केला जाईल. टीझरपूर्वी निर्मात्यांनी मुन्ना भैय्या, गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या यांचे फर्स्ट लुक कॅरेक्टर पोस्टर्स जारी केले आहेत. यासोबतच ‘गद्दी’चे एक खास पोस्टरही शेअर करण्यात आले आहे, ज्यावर लिहिले आहे, “गद्दी आहे तर आम्ही आहोत.”…

Read More

महिला आरक्षणाला भाजपचाच विरोध:विजय वडेट्टीवार यांची टीका, म्हणाले – काँग्रेसने महिलांना राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपालपदही दिले

अमरावती येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज, गुरुवारी भाजपवर निशाणा साधला. २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायद्यात रूपांतरित झालेले महिला आरक्षण विधेयक सरकार लागू का करत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. वडेट्टीवार यांच्या मते, महिला आरक्षणावरून गदारोळ करणारा भाजप स्वतःच…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत!:जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे…

Read More

भोंदू खरातचा सहकारी जितेंद्र शेळकेंचा अपघात हा घातपातच:सुषमा अंधारे, रोहित पवार, अमोल मिटकरी, दमानियांनी व्यक्त केला संशय

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या अपघाती मृत्यूवरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. अनेक नेत्यांनी हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी अनेकांनी अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. आजच्या अपघाताच्या…

Read More

टाकरखेड्यात वाकलेला वीज खांब:वारंवार अपघात, नागरिकांच्या जीविताला धोका

टाकरखेडा संभू परिसरातील मुख्य मार्गावर एक वीज खांब धोकादायकरीत्या वाकलेला आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तो धडकत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या स्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या खांबावर सुमारे १५० घरगुती वीज जोडण्या आहेत. वाहनांच्या धडकेमुळे अनेकदा या जोडण्यांच्या वीज तारा तुटतात. परिणामी, एक ते दोन…

Read More

मिरची पिकास नजर लागू नये म्हणून ‎शेतात माणसासारखे हुबेहूब बुजगावणे:साकारलेले हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे‎

शेतात पिकांचे पाखरांपासून व वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बुजगावणे उभे करण्याची पद्धत जुनी आहे. भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी फकीरबा वाघ यांनी मात्र मिरचीच्या पिकाला कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून माणसासारखे हुबेहूब दिसणारे बुजगावणे शेतात उभे केले. हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे. भोकरदन तालुका मिरची उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. यंदा…

Read More