Headlines

नव्या महाविद्यालयांना मान्यतेचा मार्ग मोकळा:मंत्रालयीन 13 विभागांची पुनर्रचना, GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रशासन, शिक्षण, वित्त आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मंत्रालयातील विभागांची पुनर्रचना, नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ करणे, जीएसटी कायद्यात सुधारणा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना; प्रशासकीय विभागांची संख्या ४३ वर सामान्य…

Read More

8,826 Qualify for SSB Interview

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यूपीएससीने एनडीए (I) आणि सीडीएस (I) 2026 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. सीडीएसमध्ये 8,826 उमेदवार यशस्वी एनडीए एनए 1 आणि सीडीएस परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये झाली होती. एनडीए आणि…

Read More

इंदूर शहर काझी म्हणाले- गायीला राष्ट्रीय वारसा घोषित करा:नमाजींनी हात वर करून पाठिंबा दिला; पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचे आवाहन

ईदच्या निमित्ताने देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदूरमधून जातीय सलोखा आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे सुंदर चित्र समोर आले आहे. येथे सदर बाजार येथील ईदगाहमध्ये नमाजपूर्वीच शहर काझी डॉ. इशरत अली यांनी समाजाला सलोख्याचा संदेश दिला. त्यांनी खुल्या मंचावरून गायीला राष्ट्रीय वारसा मानण्याची वकिली केली, ज्याला तेथे उपस्थित हजारो नमाज पठण करणाऱ्यांनी हात वर करून पाठिंबा दिला. यानंतर…

Read More

निष्काळजीपणे काम करणाऱ्यांवर कारवाई:महापालिका आयुक्त वर्षा लड्डा, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन केंद्रात सज्जतेची पाहणी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत सज्ज आहे, याची खात्री करण्यासाठी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी रविवारी २८ जूनला सकाळी ८ वाजता पूर्वसूचना न देता अग्निशमन केंद्र व आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांनी परिसराची पाहणी करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. निष्काळजीपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा…

Read More

बंगळुरूमध्ये जनगणनेसाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन:आवश्यक माहिती देण्यासही नकार दिला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बंगळुरूमध्ये राष्ट्रीय जनगणनेच्या कामादरम्यान एका महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आणि काम करण्यापासून रोखले. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 30 एप्रिल रोजी संध्याकाळी सुमारे 4 वाजता घडली. महिला गणक जनगणनेच्या कामासाठी टी दसरहल्ली परिसरातील मल्लासंद्रा येथील एका घरी गेल्या होत्या. त्याचवेळी…

Read More

डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते बिशप स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन:'शाळेने माझ्या आयुष्याचा भक्कम पाया घातला', पूनावाला यांचे प्रतिपादन

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते कॅम्प परिसरातील द बिशप स्कूलच्या नवीन शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पूनावाला यांनी सांगितले की, बिशप स्कूलने त्यांना केवळ शिक्षण दिले नाही, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया घातला. शाळेच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास आपण कायम तयार असल्याचेही त्यांनी…

Read More

वडीलांच्या खून खटल्याचा निकाल बाजूने लावतो, पक्षात या,ओमराजे निंबाळकरांवर दबाव:संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी लागणार आहे. या प्रकरणी निकाल तुमच्या बाजूने लागावे असे वाटत असेल तर आमच्या गटात या असे ओमराजे निंबाळकर यांना आज दिल्लीत आलेल्या एका नेत्याने म्हटल्याचे सांगितले आहे. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंकडे असल्याचे दिसून येत आहे. संजय राऊत म्हणाले की, निवडून आलेल्या खासदारांना विकत घेण्याचा जे काम…

Read More

पत्नीशी बोलणाऱ्या मित्रावर पतीकडून जीवघेणा हल्ला:गळ्यावर चाकूने वार, टीव्ही सेंटर परिसरातील विवेकानंद उद्यानात भरदुपारी थरारक घटना

पत्नीसोबत बोलत बसलेल्या तिच्या मित्रावर पतीने मागून येऊन चाकूने गळ्यावर वार केला. एवढ्यावर न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पतीने जमिनीवर पडलेला मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला जिवे मारण्याचा प् . या जीवघेण्या हल्ल्यात विष्णू बिभीषण आवाड (२७, रा. इंदापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून…

Read More

पहिल्या चार काठ्या तुम्ही झेला, पुढच्या आम्ही झेलू:बाधितांच्या लढ्याला बळ, शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी एक व्हा, रोहित पवारांचा सरकारवर घणाघात‎

कोणतीही गरज नसताना आणि कुणाचीही मागणी नसताना होऊ घातलेला ‘नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग’ केवळ कमिशनसाठी रेटला जात आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यांच्या खर्चाशी तुलना केली, तर या महामार्गातून सरकारला किमान ४० हजार कोटी रुपये मिळणार आहेत. हा शासनाचा अहंका . २०२३ मध्ये ८०६ किमी लांबीच्या या रस्त्याचा खर्च ५७ हजार कोटी होता, तो आता १ लाख १…

Read More

नितीन गडकरींची इथेनॉलवरून सोशल मीडियावर बदनामी:युट्यूबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हा दाखल

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी बिहारच्या एका युट्यूबरला मोठा फटका बसला आहे. इथेनॉल निर्मितीच्या मुद्द्यावरून मंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी युट्यूबर मनीष कश्यपसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी शिशिर त्रिपाठी, संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी…

Read More