Headlines

No matter how difficult the situation is; 40% of the power is in our hands, Dr. Sachin Parab], the most power is in the word ‘Om’

ओम शब्दात खूप मोठी ताकद आहे. या शब्दात भरभरुन आनंद जोडला गेला आहे. त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली तरी चाळीस टक्के शक्ती ही नेहमी आपल्या हातातच असते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबईचे . प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या स्थानिक युनीटतर्फे एक विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. सचिन परब बोलत होते. ते…

Read More

केवळ झाडे लावणे, ती जगवणे हीच खरी सेवा:आलेगावात होणार 70 वडांचा वाढदिवस‎, विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली ‎पर्यावरण रक्षणाची शपथ‎

. दैनिक दिव्य मराठी ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियान राबवत आहे. या अंतर्गत जिल्हाभरातील शाळा, महाविद्यालये, बगीचे, शहर व गावातील मोकळ्या जागांमध्ये नागरिक, पर्यावरणप्रेमी, शाळा, महाविद्यालयांमध्ये वृक्षलागवड करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते वृक्षलागवड करुन करण्यात आला. ‘दिव्य मराठी’च्या या अभियानात…

Read More

गळ्यात फास बांधून मुलीला छताला लटकवले, व्हिडिओ:एकतर्फी प्रेमापोटी तरुणाने घरात घुसून कुऱ्हाडीने वार केले; 60 हून अधिक टाके लागले

शुक्रवारी, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका तरुणाने घरात घुसून १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. हल्ल्यानंतर त्याने तिच्या गळ्यात दोरी बांधून तिला छताला लटकवले. थोड्याच वेळात त्याने तिला सुमारे १२ फूट उंचीवरून खाली फेकले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. खोड चौकी पोलिसांच्या माहितीनुसार, गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाला सुरुवातीला शिवपुरी मेडिकल कॉलेजमध्ये…

Read More

दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेच्या 10 ते 11 पानांच्या प्रश्नपत्रिका आता 4पानी:एसएससी, एचएससी बोर्ड पानांच्या सेटिंगमध्ये बदल करून फॉन्ट लहान करणार; परीक्षा शुल्कही घटणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्डाच्या परीक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत, १० ते ११ पानांच्या प्रश्नपत्रिका आता ४ पानांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या धोरणामुळे तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकत्र जोडल्याने मंडळाची दरवर्षी २ . बोर्डाच्या प्रश्नपत्रिका १० ते ११ पानांच्या असल्याने विद्यार्थ्यांना ताण येत होता. त्यामुळे यंदापासून बोर्डाने प्रश्नपत्रिकांची पाने कमी करण्याचा…

Read More

पुण्यात कचऱ्यावरून राजकारण तापले:कचरा साठलेला नाही, तो साठवला गेलाय, पुणे काँग्रेसचा गंभीर आरोप

पुण्यात 500 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन निविदा प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) ठराविक कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी कचरा व्यवस्थापनात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे गटनेते रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी याबाबत आरोप केले. ‘भूमी ग्रीन’ या कंपनीलाच निविदा मिळावी यासाठी शहरात कचऱ्याची समस्या कृत्रिमरीत्या निर्माण केली…

Read More

शालेय गणवेश अनुदान कपातीविरोधात नागपुरात अर्धनग्न आंदोलन:मनसेचा सरकारवर हल्लाबोल; पूर्वीप्रमाणेच अनुदान देण्याची मागणी

राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नागपुरात अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले. अर्धनग्न अवस्थेत हातात रिकामी भांडी घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. नेमका वाद कशावर? मनसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशासाठी पूर्वी दिले जाणारे ३०० रुपयांचे अनुदान कमी करण्यात आले…

Read More

तडवळच्या कारखान्याने बाराबाकी येथे पाठवलेली साखर बनारसमध्ये विकली:बनावट कागदपत्रांद्वारे साखर वाहतूक, 18.47 लाखांचा गंडा‎

शुगर फॅक्टरीची साखर वाहतूक करतो म्हणून दोघा अज्ञातांनी बनावट वाहन कागदपत्रे, वाहनाचा बनावट क्रमांक आणि फास्टॅगचा वापर करून तब्बल १८.४७ लाखांची साखर लंपास केली होती. विजयनगरच्या ट्रान्स्पोर्टमार्फत तडवळ (ता. अक्कलकोट) येथील ओंकार कारखान्याची साखर बाराबकी (उत्तर प्रदेश) येथील बिस्कीट कंपनीस पोहोचवतो म्हणून ट्रान्स्पोर्ट मालकाचा विश्वास संपादन करून हा डल्ला मारला होता. अक्कलकोट दक्षिण पोलिसांत फेब्रुवारी…

Read More

मंगलप्रभात लोढांनी उद्यापासून नट-बोल्ट, सिमेंट खावे:शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाऊ नये; रविकांत तुपकरांची संतप्त टीका, म्हणाले- अन्नदात्याची माफी मागा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावर संतप्त टीका केली आहे. भारत शेतकऱ्यांमुळे सोने कि चिडिया नव्हता असे विधान लोढांनी केले होते. यावर टीका करताना तुपकर म्हणाले की, मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा देश पूर्वही कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान…

Read More

For the first time in Manipur, women are aggressive, roads are blocked during the day, torch marches at night, unrest in the state for 1 week

Marathi News National For The First Time In Manipur, Women Are Aggressive, Roads Are Blocked During The Day, Torch Marches At Night, Unrest In The State For 1 Week केनी देवी | इंफाळ38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, १८ एप्रिलपासून संपूर्ण बंद पाळला जात आहे. जनजीवन ठप्प झाले आहे. या संपूर्ण आंदोलनात…

Read More

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने म्हटले- 66% डॉक्टरांची अवस्था वेठबिगार मजुरांसारखी

केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते 24 तासांच्या ड्युटीच्या बदल्यात फक्त ₹20 हजार कमवू शकतो. हे वेतन स्वच्छता कर्मचाऱ्याच्या बरोबरीचे आहे. खरं तर, केरलम दरवर्षी 7 हजारांहून अधिक डॉक्टर तयार करत आहे, तर गरज फक्त 600 ते 700…

Read More