Headlines

1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल:सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल, हरवल्यास किंवा खराब झाल्यास ₹8,500 पर्यंत शुल्क

1 जुलैपासून पासपोर्ट काढणे किंवा पुन्हा जारी करणे महाग होईल. केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 36 पानांच्या सामान्य पासपोर्टचे शुल्क 1,500 रुपयांवरून वाढून 2,500 रुपये होईल. तर, तात्काळ पासपोर्टसाठी आता 5,000 रुपये द्यावे लागतील, जे आधी 3,500 रुपये होते. 60 पानांच्या पासपोर्टचे शुल्कही वाढवण्यात आले आहे. याचे सामान्य शुल्क 2,000 रुपयांवरून…

Read More

रसिका- सानिका यांच्या सुमधूर गायनात भाविक तल्लीन‎:अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी महोत्सव, टाळ्यांच्या गजरात भक्तांनी दिली साथसंगत‎

. वारकरी सांप्रदायाचा इतिहास आणि संत साहित्यातून विश्वव्यापक मानवी जीवनाचे दर्शन होते. जीवनात आपले पणाची व अहंकारी भावनेचे बळ वाढते. अहंकाराला छेद देत संसार जिंकण्याची व संसार व परमार्थ यांची सांगड घालण्याची शिकवण भक्तीतूनच मिळते आणि या मार्गे भगवंताला आपलसं करून भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग असल्याचे निरुपण पुण्यातील ज्ञानेश बुवा धानोरकर यांनी केले….

Read More

बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे रणशिंग फुंकणार:27 जूनपासून महाराष्ट्र दौरा, पक्षबांधणीसाठी थेट मैदानात

शिवसेना (ठाकरे गट) मधून सहा खासदारांनी बंड करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातूनच ते पक्षबांधणीची नवी मोहीम सुरू करणार आहेत. या दौऱ्याकडे ठाकरे गटाच्या राजकीय प्रतिआक्रमणाची सुरुवात म्हणून पाहिले जात…

Read More

जिल्हा बँकांमधील नोकरभरतीत 70%जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव:राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारात प्राधान्य

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये आता ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि ग्रामीण जनतेशी निगडीत असतात. स्थानिक उमेदवारांना बँकेच्या कामकाजाची आणि भौगोलिक…

Read More

Dimensity 8500-Ultra Chipset, 100W Fast Charging

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शाओमीचा सब-ब्रँड रेडमी आपली परफॉर्मन्स-ओरिएंटेड ‘टर्बो’ सिरीज भारतात पहिल्यांदाच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याचा टीझर जारी केला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500-अल्ट्रा चिपसेटसह येईल. हा फोन चीनमध्ये लॉन्च झाला आहे, जिथे त्याची सुरुवातीची किंमत युआन1,999 (सुमारे ₹28,200) आहे. भारतात त्याची किंमत 45 हजार…

Read More

Madhuri the elephant will return to Kolhapur from the forest, there was strong opposition from across the state to taking it to the forest a year ago

कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तिणीचा वनतारातून परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एक वर्षानंतर ती परत येणार आहे. गुजरातमधील वनताराचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. . कोल्हापुरात दाखल पथकाने माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. २८ जुलै २०२५ रोजी तिला वनतारात नेण्यात आले होते. माधुरीला वनतारात नेण्यास कोल्हापुरात मोठा विरोध…

Read More

सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड कायदेशीरच:सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीवर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले- पक्षात कोणताही असंतोष नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीला पक्षातूनच आव्हान देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सुनेत्रा पवार यांची निवड पूर्णपणे कायदेशीर असून, सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत कोणतेही तथ्य नाही’, असा दावा तटकरे यांनी केला आहे. नेमके…

Read More

संसद रत्न 2026 पुरस्कार जाहीर:डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, स्मिता वाघ यांच्यासह पाच जणांची निवड; जुलैमध्ये दिल्लीत होणार गौरव सोहळा

संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘संसद रत्न’ पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, राज्यातील पाच खासदारांना या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेल्या एकूण १२ खासदारांपैकी ५ खासदार महाराष्ट्रातील आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये लोकसभेतील…

Read More

मोर्शीत परळ सापासह 39 पिल्ले आढळली:जीवनसेतू व कार्स संस्थेने केली यशस्वी सुटका

मोर्शीतील समर्थ कॉलनीमध्ये रूपेश उज्जैनकर यांच्या घरी परळ जातीचा साप आणि त्याची तब्बल ३९ पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. जीवनसेतू जलमित्र आपत्ती बचाव बहुउद्देशीय संस्था आणि कार्स संस्थेच्या सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून साप आणि त्याच्या पिल्लांची यशस्वी सुटका केली. ही घटना गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी घडली. उज्जैनकर कुटुंब नेहमीच्या घरगुती कामात व्यस्त असताना त्यांना…

Read More

मनमाड-नांदगाव परिसरात डिझेलसाठी वाहनांच्या पंपांसमोर लांबच लांब रांगा:मर्यादित पुरवठ्याचा वाहतूकदारांसह शेतकरी आणि व्यावसायिकांना अडचण‎

मनमाड आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती, वाढते इंधन दर आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे नाशिक जिल्ह्यासह मनमाड-नांदगाव परिसरात डिझेल टंचाईचे संकट गडद होत आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा मर्यादित झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूकदार, शेतकरी आणि व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. नांदगाव व मनमाड शहरातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच डिझेल भरण्यासाठी वाहनांची मोठी…

Read More