Headlines

भारतीय परंपरा, संस्कृतीवर परदेशी पाहुणे फिदा:बेलापूरच्या देसाई परिवारातील विवाहासाठी इंग्लंडचे ५ नागरिक श्रीरामपुरात

प्रतिनिधी |श्रीरामपूर भारतीय संस्कृतीतील विवाह सोहळा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून तो एक उत्सवाचा सोहळा असतो, याची प्रचिती बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे आली. पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या सागर याच्या विवाहानिमित्त थेट इंग्लंडहून ऑर्थर, जोंनथन, अलेक्स, लिडीया आणि अमेलिया हे पाच पाहुणे खास उपस्थित राहिले. भारतीय विवाह सोहळ्यातील कौटुंबिक जिव्हाळा आणि रितीरिवाज पाहून हे…

Read More

यूपी- 2 मुलांना एअरफोर्स हेलिकॉप्टरने रेस्क्यू केले:रील बनवण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढले होते; शिडी तुटल्याने 3 जण खाली पडले, एकाचा मृत्यू

यूपीच्या सिद्धार्थनगरमध्ये पाण्याच्या टाकीवर 16 तासांपासून अडकलेल्या मुलांची एअरफोर्सच्या MI-17 हेलिकॉप्टरने सुटका केली. दोघांना गोरखपूरच्या एअरफोर्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी काशीराम आवास कॉलनीमध्ये 5 मुले रील बनवण्यासाठी 60 फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले होते. खाली उतरताना शिडी तुटली. 3 मुले खाली पडली. त्यापैकी 1 चा मृत्यू झाला, तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे….

Read More

CM Devendra Fadnavis on Nasrapur Child Abuse Case Target Oppositon

नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी र . नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त…

Read More

Jarange Patils Strong Statement; Let What Happens Happen

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडलेल्या तणावपूर्ण घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी ठाम भूमिका घेत, जे . नेकनूर येथे हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमादरम्यान किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. एका वाहनाचा धक्का लागल्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद काही…

Read More

बर्कशायरच्या बैठकीत 93 वर्षांचे बफेट स्वेटर घालून पोहोचले:ॲपलचे सीईओ टिम कुक यांचे कौतुक केले, ग्रेग एबेल यांनी पहिल्यांदाच बैठकीचे नेतृत्व केले

बर्कशायर हॅथवेची वार्षिक भागधारक बैठक 1 मे रोजी झाली. कंपनीचे नवीन सीईओ ग्रेग एबेल यांनी पहिल्यांदाच बैठकीचे नेतृत्व केले. 93 वर्षांचे वॉरेन बफेट, जे सहसा सूट-बूटमध्ये दिसतात, ते यावेळी स्वेटरमध्ये पहिल्या रांगेत बसलेले दिसले. निवृत्तीच्या मूडमध्ये दिसणाऱ्या बफेट यांनी बैठकीत ॲपलमध्ये केलेल्या त्यांच्या गुंतवणुकीची आणि सीईओ टिम कुक यांच्या यशाची कहाणी सांगितली. बफेट म्हणाले की,…

Read More

शेतमजुरी; स्वत:च स्वयंपाक करत किशोरचे बारावीत यश:आजारी आईची सेवा; न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची यशोगाथा‎

प्रतिनिधी | अकोला घरची आर्थिक परिस्थिती बेताची…केवळ दीड एकर शेती…वडिलही इतरत्र काम करतात,भाऊ खासगी क्षेत्रात नौकरीला…महाविद्या लयाला सुट्टी असलेल्या दिवशी स्वत:ही शेत मजुरी केली, आजारी आईची सेवा केली, एक वेळचा स्वयंपाक स्वत:च केला, अशा विपरीत परिस्थितीशी दोन हात करीत वर्षभर नियमित अभ्यास केला अन् बारावीत वाणिज्य शाखेतून प्रथम येत अथक परिश्रमाने शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा…

Read More

दिवसभर ४४ अंश:सायंकाळी पाऊस

प्रतिनिधी । अमरावती शहरात शनिवारी २ मे रोजी दिवसभर कडक उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने उष्णतेचे चटके तीव्र जाणवत होते. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडले होते. सलग आठवडाभरापासून असलेल्या असह्य तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अशातच सायंकाळी सहा वाजतापासून हवामानात अचानक बदल झाला. आकाशात काळे ढग…

Read More

धुरंधर-2 ठरला दुसरा सर्वात मोठा भारतीय चित्रपट:चित्रपटाने बाहुबली-2 ला मागे टाकले; आता कमाईत फक्त दंगल पुढे

धुरंधर 2 जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा भारतीय चित्रपट ठरला. चित्रपटाची जगभरातील कमाई 1,788.32 कोटी रुपये झाली. धुरंधर 2 ने बाहुबली 2 ला मागे टाकले, ज्याने 1,788.06 कोटी रुपये कमावले होते. आता तो फक्त दंगल (₹2070 कोटी) च्या मागे आहे. प्रदर्शनाच्या 45 व्या दिवशी भारतात ₹2.77 कोटी कमावले ट्रेड वेबसाइट सैकनिल्कनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या 45 व्या…

Read More

जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज:सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे महाराष्ट्रदिनी प्रतिपादन, मान्यवरांचा गाैरव‎

प्रतिनिधी | अमरावती ‘शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी, यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि उद्योग क्षेत्राचा विकास करून जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने या दोन्ही क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा ,’ असे प्रतिपादन सहकार मंत्री…

Read More

विमा क्षेत्रात 100% एफडीआयला सरकारची मंजुरी:स्वयंचलित मार्गाने परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा; एलआयसीमध्ये मर्यादा 20% च राहील

केंद्र सरकारने शनिवार (२ मे) रोजी विमा क्षेत्रात १००% परकीय थेट गुंतवणुकीला (FDI) मंजुरी दिली आहे. आता परदेशी गुंतवणूकदार ऑटोमॅटिक रूटद्वारे भारतीय विमा कंपन्यांमध्ये पूर्ण मालकी घेऊ शकतील, मात्र, LIC साठी गुंतवणुकीची मर्यादा २०% वरच कायम ठेवण्यात आली आहे. विमा कंपन्यांसाठी काय आहेत अटी सरकारच्या अधिसूचनेनुसार, विमा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक विमा अधिनियम-१९३८ च्या तरतुदींच्या अधीन…

Read More