Headlines

वैज्ञानिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत विश्वासार्ह:पोलिसांना तपासाचे धडे, बदलत्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार तपासाची पद्धत अपग्रेड‎

गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, पोलिस विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलीकडे गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहेत. इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडीया, डिजीटल व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज या सर्व बाबींचे तपास . शहरातील विद्याभारती महाविद्यालयाच्या परिसरात २१ मे रोजी ग्रामिण पोलीस विभागाच्यावतीने एका विशेष ‘फॉरेन्सिक कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. आधुनिक काळातील गुन्ह्यांचे…

Read More

इम्तियाज अली 'रॉकस्टार'चा सिक्वेल बनवणार नाहीत:म्हटले – ज्याला आवडेल त्याने बनवावा, आगामी चित्रपट 'मैं वापस आऊंगा'

इम्तियाज अली ‘रॉकस्टार’चा सिक्वेल बनवणार नाहीत, पण त्यांच्या आगामी ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात पुन्हा एकदा अपूर्ण प्रेम, दुरावा आणि परत येण्याची ओढ पाहायला मिळेल. दिलजीत दोसांझ, शर्वरी, वेदांग रैना आणि नसीरुद्दीन शाह अभिनीत हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नाही, तर आठवणी, स्थलांतर आणि भावनिक तुटलेपणाची कथा आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना इम्तियाज अली…

Read More

पाण्याच्या शोधामध्ये व्याकुळलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांचा हल्ला:वन विभागाचे अधिकारी आलेच नाही, प्राणीमित्रांनीच नेले वन कार्यालयात‎

तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर परिसरात शुक्रवारी २२ रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाढत्या उष्णतेमुळे व पाण्याच्या शोधात जंगल परिसरातून बाहेर पडलेल्या एका हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुदेव नगर येथील पाण्याच्या टाकीमागील भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भटकंती करत असलेल्या हरणाच्या पिल्लाला कुत्र्यांच्या कळपाने घेरले…

Read More

लाडकी बहीण बंद करा, शेतकऱ्यांना पैसे द्या:सदावर्तेंची मागणी; म्हणाले- मराठा महामंडळाला 150 कोटी दिले इतरांना 15 हजार कोटी द्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत मोठी मागणी केली आहे. राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक आर्थिक अडचणीत असताना सरकारने प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पैशांची कमतरता असेल तर लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्या, अशी थेट मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली….

Read More

11 राज्यांमध्ये तापमान 40-47°C:यूपीतील बांदा 47.6°C; बिहारमध्ये वीज पडून 4 जणांचा मृत्यू; काश्मीर-उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी

देशाला पुढील 2 दिवस उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शुक्रवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 40°C ते 47°C दरम्यान होते. सर्वाधिक 47.6°C उत्तर प्रदेशातील बांदा येथे आणि 46.8°C मध्य प्रदेशातील नौगाव येथे नोंदवले गेले. हवामान विभागाने या 11 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा जारी केला आहे. दरम्यान,…

Read More

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मनपाची बैठक:पशू शल्यचिकित्सकांसह, पोलिस विभागानेही घेतला सहभाग : सहकार्य करण्याचे आवाहन‎

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण तसेच गोवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात महानगरपालिकेत तातडीने महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, पशुसंवर्धन उपायुक्त संजय कावरे, सहाय्यक आयुक्त डॉ. पुरुषोत्तम सोळंके, उपायुक्त…

Read More

जमीन संरक्षण, लँड जिहाद प्रतिबंधक कायदा लागू करा:शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आले सादर‎

जमीन संरक्षण, लँड जिहाद प्रतिबंधक कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने शुक्रवारी केली. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर जमिनीचे व्यवहार, अतिक्रमण, धार्मिक व लोकसंख्यात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी संघटित पद्धतीने जमीन खरेदी-विक्री होत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, असे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे….

Read More

शक्तिपीठला तीव्र विरोध कायम; समर्थनार्थ वेळापुरात झाली बैठक:एकरी 10 कोटी दिले तरी जमीन नाही, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे‎

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्काच्या सुपीक जमिनी संपादन करण्याच्या शासकीय हालचालींविरोधात माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांत संतापाचा वणवा पेटत आहे. वैराग भागातील गौडगावच्या रणकंदनानंतर, आता माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी . एकीकडे महसूल प्रशासनाने १२९ किलोमीटर लांबीच्या भूसंपादनासाठी शासकीय रेकॉर्डवर नोंदी घेण्याची प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे निमगाव परिसरातील शेतकऱ्यांनी गावनिहाय आक्रमक मेळावे घेत ‘आरपारच्या लढाईची’ रणनीती आखली आहे….

Read More

Pahalgam attack NIA Charge Sheet sajid jatt langda Terrorists Ate Before Attack,

Marathi News National Pahalgam Attack NIA Charge Sheet Sajid Jatt Langda Terrorists Ate Before Attack, नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) आरोपपत्रात खुलासा झाला आहे की, या हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्ला उर्फ सैफुल्ला साजिद जट्ट उर्फ लंगडा…

Read More

मोहोळमधील अघोरी महाराजाच्या घरावर छापा:पोलिस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा सुरु‎

मोहोळमधील तथाकथित भोंदू अघोरी महाराजांवर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोहोळ पोलिसांत करण्यात आली होती. सदर मागणीची अत्यंत गांभीर्याने दखल घेत दि. २२ मे रोजी पोलिसांनी दोन पंचांना बोलावून थेट महाराजांच्या घराची झडती घेतली. दरम्यान, या झडतीमध्ये जादुटोणा प्रतिबंधक अशी कोणतीही वस्तू मिळून आली नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय केसरकर…

Read More