Headlines

राहुल रॉयच्या समर्थनार्थ AICWA:PM मोदींना पत्र लिहिले, 60 वर्षांवरील कलाकारांसाठी पेन्शन आणि वैद्यकीय विम्याची मागणी

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) अभिनेता राहुल रॉय यांच्या व्हायरल व्हिडिओच्या टीकेदरम्यान त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहे. यासोबतच असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 60 वर्षांवरील कलाकारांसाठी पेन्शन आणि वैद्यकीय विम्याची मागणी केली आहे. AICWA ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, स्टार बनण्याचा प्रवास वेळेनुसार बदलत राहिला आहे. राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत, आणि आता रणवीर…

Read More

विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाकडे झेप; चिमुकल्यांनी अनुभवले विज्ञान विश्व:राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द शाळेत हायटेक प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना मिळाले नवे शिक्षण‎

इन्फोसिस स्प्रिंगगार्ड यांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणारा अन् कुतूहूल निर्माण करणारा ठरला. राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सॉफ्टवेअर कंपनी इन् . या उपक्रमात उर्जेचे रुपांतर, टॅब हाताळणे, थ्री डी प्रिंटर, एआय तंत्रज्ञानाचे पायाभूत शिक्षण, प्रश्न निर्मिती असे विषय कृतीतून हाताळले गेले. बाल गोपाळांनी मनातील प्रश्न…

Read More

दिखाऊ भक्ती नको, जीवनात सेवाभाव सतत जिवंत ठेवा:हभप पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन, पाथर्डीत अभिष्टचिंतन सोहळा‎

पाथर्डी2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाथर्डी देवाला देव पण सुद्धा संतांनी दिले आहे. संत महंतांचे राज्यावर अनंत उपकार आहेत. ईश्वराकडून फक्त कृपा मागा. सेवाभाव सतत जिवंत ठेवा. दिखाऊ भक्ती ईश्वराला आवडत नाही. माधव बाबांसारखे मूर्तीमंत वैराग्य असलेल्या संतांचा सहवास सुद्धा भाग्याने मिळतो. स Source link

Read More

Attari-Wagah Border Retreat Ceremony Timing Change

अमृतसर10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमृतसर येथील भारत-पाकिस्तान अटारी सीमेवर होणाऱ्या प्रसिद्ध रिट्रीट सेरेमनीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार, आता रिट्रीट सेरेमनी संध्याकाळी 6 वाजता सुरू होऊन 6:30 वाजेपर्यंत चालेल. यापूर्वी रिट्रीट 5:30 वाजता सुरू होऊन 6 वाजता संपत होती. हवामान आणि दिवसाच्या कमी-जास्त होणाऱ्या प्रकाशाचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांचे…

Read More

लहान वयातच मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक:मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत‎

आजच्या काळात मोबाईल, टॅब व टीव्हीचा वाढलेला वापर (स्क्रीन टाईम) आणि कमी झालेला मैदानी खेळ यामुळे मुलांमध्ये मायोपिया (जवळचा नंबर वाढणे), डोळे दुखणे, पाणी येणे, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, या समस्या वेळेत ओळखल्या नाहीत तर मुलांच्या शिक्षणावर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान वयातच डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान…

Read More

बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारीने गोल्डन टेंपलमध्ये घेतले दर्शन:ओढणीने डोके झाकून आल्या, गुरबाणी ऐकली; पहिल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारी अमृतसर येथील गोल्डन टेंपलमध्ये पोहोचली. येथे त्यांनी दरबार साहिबमध्ये दर्शन घेतले. यावेळी त्या निळ्या रंगाचा सूट परिधान केलेल्या दिसल्या. सूटवर गुलाबी रंगाची फुले आणि हिरव्या रंगाच्या पानांची भरतकाम केलेली होती. त्यांचे डोके दुपट्ट्याने झाकलेले होते. पलक तिवारी सामान्य भाविकाप्रमाणे येथे उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी…

Read More

नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता असणे गरजेचे:हभप मंडलिक महाराज यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाला भाविकांची गर्दी‎

जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महारा . हरीकथा, नामघोष आणि नामस्मरणातून मानवी जीवाला समाधान मिळते. मात्र त्यासाठी मनाची निरंतरता आवश्यक आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मनाला ग्रंथ, मठ, मंदिर…

Read More

आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार‎

मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा, असे प्रतिपादन डॉ. सी. बी. कुलकर्णी यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ….

Read More

उन्हावर मात करण्यासाठी योगाचा ‘कुल'' मंत्र‎:उष्माघाताच्या धोक्यातून वाचण्यासाठी योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या तीन संजीवनी क्रिया

माढा सोलापूर शहरात उष्णतेचा कहर सुरू असून पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अहिल्यानगरमध्ये कालच उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरीराला नैसर्गिक शीतलता देणाऱ्या तीन योगिक क्रिया योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या आहेत. या क्रिया अत्यंत सोप्या…

Read More

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More