Headlines

Art of Living 45 Years; PM Modi Inaugurates Meditation Centre Bengaluru

बंगळुरू23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, आदिवासी कल्याण, आरोग्य आणि डिजिटल साक्षरतेशी संबंधित…

Read More

Usha Chavan Protests Pune Municipal Corporation TDR Property Dispute

मराठी सिनेसृष्टीचे सुवर्णयुग गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात अत्यंत आक्रमक आणि वेदनादायी भूमिका मांडली आहे. आपल्या हक्काच्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही पुणे महानगरपालिकेने बिल्डरच्या . पुण्यातील धनकवडी परिसरात उषा चव्हाण यांची खाजगी मालकीची जमीन आहे. या मालमत्तेचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित…

Read More

वसईत विवाह सोहळ्यानंतर तुंबळ हाणामारी:हुंड्यावरून आनंदाच्या सोहळ्यात वादाचे गालबोट, वधू-वर पक्षाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

वसई पश्चिमेकडील एका विवाहसोहळ्यात आनंदाच्या वातावरणाला हुंडा आणि देण्या-घेण्याच्या वादाचे गालबोट लागले आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली शाब्दिक चकमक इतकी विकोपाला गेली की, दोन्ही पक्षांतील मंडळींनी एकमेकांवर अक्षरशः हल्ला चढवला. या राड्याचा ‘लाईव्ह’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लग्नाचा मांडव जणू काही रणांगण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी…

Read More

रुबीना दिलाइकने आधी नाकारले होते ‘खतरों के खिलाडी 15’:कुटुंबापासून दूर जायचे नव्हते, जाणून घ्या मग निर्णय कसा बदलला

टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलाइक पुन्हा एकदा टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी’ मध्ये परत येणार आहे. रुबीनाने यापूर्वी शोच्या १२व्या सीझनमध्ये भाग घेतला आहे. आता ती पुन्हा एकदा ‘खतरों के खिलाडी’ च्या १५व्या सीझनमध्ये दिसणार आहे. द शी खास बातचीत करताना रुबीनाने सांगितले की, आई झाल्यानंतर तिचे आयुष्य आणि विचार दोन्ही बदलले आहेत. या संवादात रुबीनाने…

Read More

'एक था टायगर' लिहिणारे निलेश मिश्रा यांची मुलाखत:'कूद' च्या माध्यमातून मी अभिनयाच्या किंडरगार्टनमध्ये आलो, प्रसिद्धी हेच अंतिम ध्येय नाही

पत्रकार, कथाकार, गीतकार आणि आता अभिनेता म्हणून नवीन इनिंग सुरू केलेले नीलेश मिश्रा सध्या ‘कूद’ या चित्रपटाबद्दल चर्चेत आहेत. हा चित्रपट त्यांच्या यू-ट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. यावर त्यांनी मनमोकळी बातचीत केली… अभिनय नेहमीच तुमच्या स्वप्नांचा भाग होता का? खरं सांगायचं तर, मी स्वतःला कधीच अभिनेता म्हणून पाहिलं नव्हतं. कॉलेजच्या दिवसांत एक नाटक लिहिलं होतं….

Read More

तुम्ही पालिका सभागृहात गप्प का बसलात?:महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरून उद्धव ठाकरे नगरसेवकांवर संतापले

मुंबई महापालिकेच्या महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, याच मुद्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याच नगरसेवकांवर आगपाखड केली आहे. “जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असताना तुम्ही सभागृहात गप्प कसे बसलात?” असा संतप्त जाब विचारत ठाकरेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे महापौर निवासस्थान…

Read More

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता ऑनलाइन:कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ व न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार

महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे. विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक…

Read More

देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव:नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; म्हणाले- पॉवर ग्रीडप्रमाणे वॉटर ग्रीडही आवश्यक

देशात पाण्याची कमतरता नाही, तर आपल्यामध्ये पाण्याबद्दलच्या नियोजनाचा अभाव असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त नागपूर येथे जलसंवाद आणि जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या टंचाईबाबत भाष्य केले आहे. नितीन गडकरी म्हणाले, विदर्भात शेतकरी आत्महत्या…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरणात केवळ छोटे मासे समोर:मोठ्या माशांना मोठ्या रकमा घेऊन अलगद बाहेर काढण्याचा प्रकार सुरू – रोहित पवार

भोंदू अशोक खरात प्रकरणात सध्या केवळ छोटे मासे समोर आलेत. या प्रकरणात अनेक मोठे मासे आहेत. या प्रकरणाच्या तपासातून त्यांची नावे वगळण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे या प्रकरणातील मोठे मासे कोण? असा…

Read More

संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही:संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला होता. संग्राम भंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून लवांडे यांच्यावर शाई फेकली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. लवांडे वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया…

Read More