Headlines

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबतच कलागुण आत्मसात करा- पोलिस निरीक्षक सानप:कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात‎

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच ईतरही कलागुणांना आत्मसात करावे. पुढील काळ स्पर्धेचा, ताणतणावाचा असल्याने कला आपल्याला समाधान देते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी येथे केले. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक आर.बी. सानप तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ टेकाळे, कृषीतज्ञ चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. मान्यवरांचे प्रभारी प्राचार्य बी.सी. सरोज…

Read More

तापलेल्या ओट्यावर जाताच बालकाचे भाजले पाय:जामनेरात तापमानाचा पारा 42 अंश पार; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचे आवाहन‎

वाकी रोड परिसरात कडक उन्हामुळे एका दोन वर्षीय बालकाचे पाय अक्षरशः भरताच्या वांग्यासारखे भाजले गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. नक्ष अजय पोमनानी असे या चिमुकल्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात उन्हाच्या तीव्रतेबाबत मोठी खळबळ उडाली आहे. नक्ष हा बालक शनिवारी दुपारी खेळता-खेळता विना चप्पल घराबाहेर ओट्यावर गेला. दुपारच्या प्रखर उन्हामुळे तापलेल्या…

Read More

107 कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण स्थगित:घाेटी टाेलनाक्यावर नवीन कंत्राटदार नेमेपर्यंत नोकरी कायम ठेवण्याचे आश्वासन‎

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावरील कार्यरत असणाऱ्या १०७ स्थानिक कामगारांना कमी केल्यानंतर या कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इगतपुरी नगरपरिषदेचे गटनेते फिरोज पठाण यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. घोटी टोलनाक्यावर नवीन कंत्राटदार येईपर्यंत सध्याचेच कामगार कायम ठेवण्याचे आश्वासन मिळाल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोटी येथील टोलनाका इगतपुरी एक्स्प्रेस…

Read More

सुख आणि दुःखाच्या प्रवाहामध्ये जो समाधान मानतो तोच जीवनात सुखी:ठाणगावमध्ये कथाकार संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎

सुख आणि दुःखाच्या प्रवाहात जो व्यक्ती समाधान मानतो, तोच जीवनात खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, असे निरुपण कथाकार संतोष जाधव यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी चरित्र कथेच्या कार्यक्रमात ते बोलत हो . पुढे बोलताना कथाकार जाधव यांनी प्रत्येकाला आयुष्यात चांगल्या-वाईट काळाचा सामना करावाच लागतो. मात्र, चांगले दिवस…

Read More

कळवणला 431 कर्मचाऱ्यांना जनगणनेचे प्रशिक्षण:तहसीलदार वारुळे यांनी दिली गोपनीयतेची शपथ; डिजिटल पद्धतीने होणार संकलन‎

‘जनगणना से जनकल्याण’ हे घोषवाक्य असलेल्या १६ व्या भारतीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील (घरयादी व घरगणना) प्रत्यक्ष कामासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांना तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी सेवाभाव प्रतिज्ञा व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांनी १ ते १५ मे या कालावधीत जनगणनेच्या वेब पोर्टलवर प्रत्येकाने स्वगणना करून सेल्फ इनुमिरेशन आयडी प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान फिल्ड ट्रेनर…

Read More

शिऊर येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात;‎गावातून प्रतिमेची भव्य मिरवणूक‎:रात्री भीम-बुद्धगीतांची मैफल, नागरिकांची मोठी उपस्थिती

शिऊर17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा जयंती उत्सव भंते डॉ. आनंद कौसल्यायन बुद्ध विहार ट्रस्टच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरा Source link

Read More

गवळीशिवरा शिवारामध्ये 46 वर्षीय महिलेचा खून:दगडाने ठेचलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह‎

गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा-आरापुर शिवारात मंगळवारी दुपारी एका ४६ वर्षीय महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सुमन कडू काकडे (४६, रा. वडाळी ह.मु. गवळी धानोरा ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत सुमन काकडे या त्यांच्या माहेरी गवळी धानोरा येथे भावाकडे राहत होत्या. केवायसी करण्यासाठी लासूर स्टेशनला जाते म्हणून सोमवारी…

Read More

तीनचा जनता दरबार 5:45 वाजता; वैजापूर पंचायत समितीत घोषणाबाजी:गोंधळ वाढताच कलेक्टर बीडीओंच्या केबिनमध्ये दाखल

पंचायत समितीत बुधवारी आयोजित जनता दरबार नागरिकांसाठी ‘प्रतीक्षेचा दरबार’ ठरला. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ मिन्नू पी.एम. आणि तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार असल्याने नागरिक दुपारी २ वाजेपासूनच पंचायत समितीत जमा झाले होते. मात्र अधिकारी वेळेवर आले तरी त्यांनी जनता दरबाराऐवजी बंद दाराआड आढावा बैठक सुरू केली. तब्बल अडीच…

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

वांगीत विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या:सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद‎

तालुक्यातील वांगी येथील एका शेतकऱ्याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. गणपत भीमराव काकडे (५०, रा. वांगी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गणपत काकडे हे आपल्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना विषारी औषधाची बाधा झाल्याचे लक्षात येताच, गावातील संतोष काकडे…

Read More