Headlines

कस्तुरीचा "आत्मजागर'' सोहळा:कामगार दिन श्रमाची प्रतिष्ठा, सन्मान करण्याचा दिवस- पाठक, निराधार महिलांना शिलाईमशिनचे वितरण‎

कस्तुरी या सेवाभावी संस्थेने कामगारांप्रती आपली संवेदना व्यक्त करण्यासाठी “आत्मजागर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत समाजातील २० निराधार व गरजू कामगार महिलांना स्वयंसिद्ध करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यात आत्महत्या, आकस्मिक आजार व इतर कारणांमुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या पत्नी, परित्यक्ता व काही गरजू महिला कामगारांचा समावेश होता. जागतिक कामगार दिन हा जगभरातील सर्व…

Read More

बोरगावात बुद्ध पौर्णिमेनिमित्त कृतज्ञता ध्यान साधना शिबिर

प्रतिनिधी | बोरगाव मंजू बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून धम्मगिरी इगतपुरीद्वारे संचालित धम्ममंजूषा विपश्यना केंद्र बोरगाव मंजूतर्फे ध्यान साधना धम्म हॉल येथे ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकदिवसीय साधना शिबिरात १२५ जण सहभागी झाले होते. या ध्यान साधना शिबिराचे आयोजन धम्म मंजूषा विपश्यना केंद्र संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. ध्यान साधना करण्यासाठी धम्महॉल…

Read More

बंगाल निवडणुकीदरम्यान अभिनेता म्हणाला- मी बंगाली नाही:वीर दासने खरी ओळख सांगितली; म्हणाला- मी अर्धा यूपी आणि अर्धा बिहारचा

अभिनेता आणि स्टँड-अप कॉमेडियन वीर दास यांनी बंगाल निवडणुकीच्या निकालांदरम्यान स्पष्ट केले आहे की ते बंगाली नाहीत. खरं तर, वीर दास यांच्या आडनावामुळे अनेक लोक त्यांना बंगाली समजतात. बंगालशी संबंधित कोणत्याही घटनेवर लोक त्यांना सोशल मीडियावर टॅग करू लागतात. दरम्यान, वीर दास यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल X (ट्विटर) वर त्यांच्या ओळखीबद्दल लिहिले की, अनेकदा…

Read More

लग्नाला गेलेल्या कुटुंबाच्या घरातून 2 लाख 29 हजारांचा ऐवज लंपास:जि.प.कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ, व्हीएचबी काॅलनीत दुसरी घरफाेडी‎

शहरात घरफोड्यांच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, शस्त्रधारी चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. खडकी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीत लग्नसमारंभासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २९ ह . खदान पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्यांचे सत्र खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील १० ते १५ दिवसांत घरफोड्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय…

Read More

लाकूड बाजारात आग; सहा दुकानांतील साहित्य खाक:नियंत्रणासाठी 20 अग्निशमन बंबांची घ्यावी लागली मदत‎

परतवाडा शहरातील गजबजलेल्या लाकुड बाजार परिसरात रविवारी ३ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. टांगा चौक येथील लक्कड बाजारात बाळापुरे फर्निचर या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग परिसरात असलेल्या आदर्श प्लायवूड व इलियास ऑटो पार्टस व जुनेद यांच्या दुकानापर्यंत पोहोचली. या आगीत प्लायवूड…

Read More

तामिळनाडूमध्ये TVK कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त:पक्ष उमेदवार एका मताने जिंकला; सायंकाळी 4 वाजता ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. आसाममध्ये भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा उलटफेर झाला, येथे 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेला अभिनेता विजय यांचा पक्ष टीव्हीके (TVK) सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. मात्र, टीव्हीके…

Read More

जाधव गुरुजींची शिक्षण सेवा, समर्पण अन् कार्य प्रेरणादायी:स्वामी जितेंद्रनाथ महाराज, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार‎

लक्ष्मण जाधव गुरुजींनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या अंगीभूत असलेल्या अनेक कौशल्याचा वापर करत साभिनय पद्धतीने शिक्षण देण्यावर भर दिल्यामुळे ते विद्यार्थीप्रिय व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक झाले. नाटक, वक्तृत्व, लेखन, पत्रकारिता अशा विविधांगी पैलूंच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेकांना योग्य दिशा देत सकारात्मक…

Read More

जान्हवी कपूर आणि शिखरच्या लग्नाच्या बातम्या चुकीच्या:बोनी कपूर म्हणाले- अफवांमध्ये तथ्य नाही; जामनगरमध्ये होणारे लग्न खोटे असल्याचे सांगितले

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या लग्नाबद्दल अभिनेत्रीचे वडील आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जान्हवी आणि शिखर या वर्षाच्या अखेरीस लग्न करणार असल्याच्या सर्व दाव्यांना बोनी यांनी फेटाळून लावले आहे. खरं तर, गेल्या काही दिवसांपासून अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की हे जोडपे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान गुजरातच्या…

Read More

मोझरी- डवरगाव मार्गावर नियम धाब्यावर:डांबरी रस्ताच फोडला, चार ठिकाणी खोदकाम : वाहनचालकांचे जीव धोक्यात‎

गुरुकुंज मोझरी ते डवरगाव या सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्यावर चार ठिकाणी रस्ता फोडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे खुलेआम नुकसान होत आहे. हे काम कोण करत आहे, त्याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर शेती, वीटभट्ट्या तसेच एमआयडीसी परिसर आहे. त्यामुळे औद्योगिक…

Read More

काटेपूर्णा प्रकल्पातील साठा 32%, शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद:तलावातील बाष्पीभवन वाढून जलसंकटात वाढ होण्याची चिन्हे‎

. गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तापमानाच्या पाऱ्याने ४५ अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊन जलसाठ्यात आठवडाभरात सुमारे एक ते दीड टक्क्यांनी घट झाली आहे. ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या आणि अकोला शहराची पाण्याची मदार अवलंबून असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर आली…

Read More