Headlines

आजच्या शिक्षणामध्ये गुणवत्ता हाच ठरतो प्रगतीचा खरा पाया:रयत शिक्षण संस्थेच्या समन्वय समिती सहविचार सभा व पारितोषिक वितरण‎

शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपला वेगळा ठसा उमटवला असून हे यश प्राचार्य, शाखाप्रमुख, गुणवंत शिक्षक आणि रयत सेवकांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे म्हणून गुणवंता . बैठकीपूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या…

Read More

राहुरी भाजपचा "अभेद्य गड''; 75 वर्षांत सर्वाधिक 75% मते‎:आठ वेळा आमदारकी भूषवलेल्या तनपुरे कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

एकेकाळी काँग्रेस आणि त्यानंतर तनपुरे कुटुंबाचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या या राहुरी मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या निकालाने ७५ वर्षांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात भाजपचे अक्षय कर्डिले यांनी १ लाख ४० हजार ९३ मते मिळवत विक्रमी विजय नोंदवला. विशेष म्हणजे ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक ७५ टक्के मतदान पडल्याची नोंद झाली आहे. राहुरी मतदारसंघाचे…

Read More

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎ Source link

Read More

भाजपची एकसूत्री यंत्रणा, हिंदुत्वाचा मुद्दा:सहानुभूतीची लाट, भाजपची सूक्ष्म व्युहरचना अन् मविआतील समन्वयाचा अभाव कर्डिलेंच्या पथ्यावर

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Wave Of Sympathy, BJP’s Subtle Structure And Lack Of Coordination Within The MIA On The Path Of The Kardile, BJP’s One pointed System, The Issue Of Hindutva राहुरी4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अक्षय कर्डिले यांचा झालेला हा विजय…

Read More

बंगालमध्ये पहिल्यांदा भाजप सरकार, आसाममध्ये हॅट्ट्रिक:तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय CM बनणार; केरळमध्ये काँग्रेस परतली, लेफ्ट सरकार आता देशात कुठेही नाही

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी आले. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये सरकारे बदलली. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये एनडीएने पुन्हा सत्ता मिळवली. बंगालमध्ये टीएमसीला हरवून भाजप पहिल्यांदा सत्तेत आला. पक्षाने दहा वर्षांत 3 जागांवरून 206 जागांपर्यंत मजल मारली आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता थलापती विजय यांच्या TVK पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून सर्वांना चकित केले. 59 वर्षांत पहिल्यांदाच राज्यात…

Read More

माथाडी हमालाच्या मुलाची जिद्द; स्पर्धा परीक्षेतून झाला पोलिस उपनिरीक्षक:भानसहिवरे गावात दादासाहेब भाऊसाहेब टाके यांच्या यशाचे कौतुक‎

नेवासे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी हमालीचे काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत, भानसहिवरे येथील सुपुत्राने खाकी वर्दीचे स्वप्न साकारले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दादासाहेब भाऊसाहेब टाके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पर . दादासाहेब यांचे वडील दिवंगत भाऊसाहेब टाके हे बाजार समितीत हमाल व तोलाईचे काम करायचे. त्यांच्या पश्चात आई लक्ष्मीबाई यांनी मुलाच्या…

Read More

Rajasthan Cyclone Forms | Odisha 6-Day Rain Alert; Bihar-Haryana Deaths

नवी दिल्ली/चंदीगड/पाटणा3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानच्या वायव्य भागात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशाच्या मोठ्या भागात हवामान बदलले आहे. आग्नेय उत्तर प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत ढगांचा लांब पट्टा (ट्रफ) तयार झाला आहे, ज्यामुळे उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला…

Read More

अडचणींचा सामना:बस स्टँडला अवैध वाहतुकीचा वेढा; प्रवासीवर्ग त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष, बस चालकांची बस नेताना हाेतेय माेठी कसरत‎

शहरातील बस स्टँड परिसर सध्या अवैध वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमणामुळे पूर्णपणे विस्कळीत झाला असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस स्टँडच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने आधीच जागेची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी बस ये-जा करताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बस स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिक सर्रास दुचाकी वाहने पार्क करत असल्याने बसेसना…

Read More

युद्धजन्य अस्थिरतेत बुद्धांचे विचारच तारणहार- डॉ. कसबे

सध्याच्या जागतिक राजकारणातील वाढती अराजकता, अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मानवी संकटांवर गौतम बुद्ध यांच्या अहिंसा व करुणेच्या विचारांमध्येच खरा तारणहार दडलेला असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. आबासाहेब कसबे यांनी केले. शहरातील जेतवन बुद्ध विहार येथे बुद्ध जयंतीनिमित्त १ मे रोजी आयोजित व्याख्यानमालेत ‘तथागत गौतम बुद्ध : विश्वशांतीचा वाहक’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या…

Read More

राजभवनात बालवारकऱ्यांचा भक्ती सोहळा:पंढरीचे चैतन्य अवतरले, निल्लोड फाटा येथील वारकरी गुरुकुल आश्रमाच्या वारकऱ्यांचे सादरीकरण‎

महाराष्ट्र आणि गुजरातच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील राजभवनात टाळ-मृदंगाच्या गजरात अपूर्व भक्ती सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन अमरवाणी फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रमाच्या बाल वारकऱ्यांनी सादरीकरण केले. राजभवनात प्रत्यक्ष पंढरीचे चैतन्य अवतरले. चिमुकल्या वारकऱ्यांनी पावली, फुगडीच्या तालावर…

Read More