Headlines

चोखोबांच्या भक्तीचा जागर:अवघा रंग एक झाला म्हणत केली संतांच्या चरणी पुष्पवृष्टी, मंगळवेढ्यात खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते समाधीची महापूजा

मंगळवेढा ही संतांची भूमी असून संत चोखामेळा म्हणजे निष्काम भक्तीचे प्रतीक आहेत. ज्यांचे अवघे कुटुंब संत झाले, असे हे घर मंगळवेढ्याला भक्तीची थोर परंपरा देऊन जाते, असे प्रतिपादन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी येथे केले. निमित्त होते संत शिरोम . गुरुवारी सकाळी ८ वाजता संत शिरोमणी चोखोबा महाराज यांच्या समाधीची महापूजा खासदार डॉ. ज्योती…

Read More

सेन्सेक्स 400 अंकांनी घसरून 77,450 वर:निफ्टी 130 अंकांनी घसरून 24,200 वर आला; ऑटो आणि बँक शेअर्समध्ये विक्री

आज म्हणजेच शुक्रवार, 8 मे रोजी सेन्सेक्स 400 अंकांनी (0.50%) घसरून 77,450 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 130 अंकांची (0.50%) घसरण झाली आहे, तो 24,200 वर आला आहे. आजच्या व्यवहारात ऑटो आणि बँक शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे, तर फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसत आहे. आशियाई बाजारात विक्रीमुळे घसरण 7 मे रोजी अमेरिकन बाजार…

Read More

मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश:वीरकर महाराज आश्रमातून ताब्यात; पैशांचा पाऊस पडेल म्हणत फसवणूक

सोलापूर जिल्ह्यात भोंदू बाबांविरोधातील कारवाईचा धडाका सुरू असतानाच आणखी एका स्वयंघोषित महाराजाचा पर्दाफाश झाला आहे. मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाच्या अटकेनंतर आता माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक, जादूटोणा आणि लोकांची दिशाभूल केल्याच्या आरोपांमुळे वीरकर महाराज अडचणीत आला आहे. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी आश्रमावर छापा…

Read More

गौरव:कंबोडियात सोहम बुरकुलच्या "ब्रेक एक्स’ प्रकल्पाला सुवर्णपदक, 15 देशांच्या स्पर्धेत भारताचा डंका

संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्याच्या सुपुत्राने आता विज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. कंबोडिया येथे पार पडलेल्या “इंटरनॅशनल क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड’ या प्रतिष्ठेच्या बाल वैज्ञानिक स्पर्धेत मूळचा मंगळवेढ्याचा असलेल्या सोहम सतीश बुरकुल याने सुवर्णपदक पटकावले आहे. १५ देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सोहमने मिळवलेल्या या देदीप्यमान यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशाचे नाव जागतिक नकाशावर…

Read More

अन्नछत्र मंडळाकडून 300 हून अधिक वृक्षांची जोपासना:6 वर्षांचे सातत्य, सोलापूर रस्ता बनला हिरवागार

‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ हा मंत्र जपत जगप्रसिद्ध संस्था उभी करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी आता पर्यावरणाच्या संवर्धनातून अक्कलकोटचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे सोलापूर रस्त्यावर गेल्या सहा वर्षांपासून लावलेली झाडे आज डौलाने बहरली असून, हा मार्ग सुखद आणि हिरवागार झाला आहे. हरवलेले वैभव परत…

Read More

अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर लिखित नामजप ग्रंथांची निघाली दिंडी:विश्वशांतीसाठी प्रार्थना, राज्यभरातून आलेल्या ग्रंथांचे स्वामी चरणी अर्पण‎

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ते पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत ‘ओम श्री स्वामी समर्थ’ नामाचा महाघोष ऐकायला मिळाला. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्यातील ग्रंथांची बुधवारी भव्य दिंडी मिरव . बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री खंडोबा मंदिर येथे या सोहळ्याला प्रारंभ झाला. सुधाकर महाराज इंगळे, सैदप्पा इंगळे, वनिताताई…

Read More

बंगालमध्ये आज मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊ शकते:शहा निरीक्षक बनले, दुपारी भाजप आमदार दलाची बैठक; 9 मे रोजी शपथविधी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 4 दिवसांनी शुक्रवारी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. भाजपने गृहमंत्री अमित शहा यांना केंद्रीय निरीक्षक आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना सह-निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. दोन्ही नेते दुपारी 2 वाजता भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाऊ शकते. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा…

Read More

अंजनगाव बारीत घरांचे नुकसान; वीज वाहिन्या तुटून पुरवठा खंडीत:अचानक बदललेल्या वातावरणामुळे उभ्या कांदा पिकांचे मोठे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली. अचानक झालेल्या या अवकाळी बदलामुळे परिसरातील शेतकऱ्यांची धावपळ उडाली. विशेषतः शेतात उभ्या असलेल्या कांदा पिकांना मोठा फटका बसला असून गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी…

Read More

भरधाव कारने दुचाकीला चिरडले, एकाचा मृत्यू:करमाळा- कोर्टी रस्त्यावरील भीषण अपघात‎

प्रवासात साधी चूक किंवा दुसऱ्याचा निष्काळजीपणा किती जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय देणारी घटना करमाळा तालुक्यात घडली. कोर्टी- करमाळा रस्त्यावरील वीट हद्दीत एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात उमरड येथील शेतकरी दत्तात्रय भीमराव बंडगर (वय ४६) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने उमरड परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि….

Read More

अवकाळी पावसाची हजेरी,‎ तापमानाचा पारा 40 अंशांवर‎:बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यात पावसाच्या सरी

मंजू अकोला तालुक्यातील बोरगावमंजू, काटेपूर्णा, वणी रंभापूर, पातूर नंदापूर आदी गाव आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या तसेच बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर व मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे, दिवसभराच्या कमाल तापमानात घट झाली ७ मे रोजी कमाल तापमान ४०.१ अंश…

Read More