Headlines

भारत अन् बांगलादेशाला जोडणारा सांस्कृतिक धागा धर्मापेक्षाही बळकट:बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांचे मत‎

भारत आणि बांगलादेश हे दोन स्वतंत्र देश असले तरी हजारो वर्षांपासूनची भारतीय संस्कृती हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. हा धागा धर्मापेक्षाही जास्त बळकट आहे. मात्र, सध्या दोन्ही देशात धर्मावर आधारित द्वेष आणि हिंसा वाढू लागल्याने उपखंडातील संस्कृतीचे विघटन होत आहे, असे परखड मत बांगलादेशातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राह नवकुमार यांनी व्यक्त केले….

Read More

नकारात्मकता सोडा अन् आत्मविश्वासाने प्रगती साधा:हिवरेझरे येथील कार्यक्रमात उपस्थितांना व्याख्याते गणेश शिंदेंकडून यशाचा कानमंत्र

“आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ कष्ट उपसून चालणार नाही, तर तुमच्याकडे कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि अढळ आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. ज्यावेळी कर्मचारी संस्थेला स्वतःचे कुटुंब मानून काम करतो, तेव्हा त्या संस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही,” असे प्रेरणादायी उद्गार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी काढले. विंटेज हिल्स रिसॉर्ट (हिवरेझरे) येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आणि चैतन्य…

Read More

जिल्हा बँकेवर ” प्रशासक’ राज; “त्या’ बड्या नेत्यांची सद्दी संपली:दिग्गजांच्या एक्झिटमुळे नव्या चेहऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवित‎

. जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाची ‘लाइफलाइन’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेवर अखेर सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. संचालक मंडळाची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडल्याने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अकोले तालुक्यातील सीताराम गायकर, अमित भांगरे आणि मधुकरराव नवले या ‘त्रिमूर्ती’सह संपूर्ण संचालक मंडळ पदमुक्त झाले आहेत. सहकार विभागाने मार्चअखेर निवडणूक प्रक्रियेचे बिगुल वाजवले…

Read More

यूपी-बिहारमध्ये पाऊस, राजस्थानमध्ये गारपीट:एमपीमध्ये वादळ, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा; गुजरातमधील राजकोट देशातील सर्वात उष्ण

उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेतही पावसाची रिपरिप सुरू आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारमध्ये गुरुवारी पाऊस झाला. तर बिहार आणि हिमाचल प्रदेशात गारपीटही झाली. बिहारमधील जमुईसह 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. राजस्थानमधील अलवर, टोंक आणि कोटपुतळी-बहरोड जिल्ह्यांमध्ये गुरुवारी दुपारनंतर हवामानात बदल झाला आणि पाऊस व गारपीट झाली. यावेळी गाराही पडल्या. राज्याचे तापमान 2°C ते…

Read More

कशाला कोकण, गोवा? ‘प्री-वेडिंग शूट’साठी नगरचा तोरा नवा:जिल्ह्यातील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांना पसंती; स्थानिक पर्यटनाला लाभले ‘ग्लॅमर’‎

लग्न म्हटलं की केवळ अक्षता आणि मंगलाष्टके उरली नसून, त्यापूर्वीचा ‘प्री-वेडिंग शूट’ हा सोहळा आता तरुण जोडप्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला आहे. एकेकाळी यासाठी कोकण, गोवा, महाबळेश्वरची वाट धरणारी पावले आता स्वतःच्या अहिल्यानगर जिल्ह्याकडेच वळू ला . सध्या लग्नसराईचा हंगाम जोमात असून ऐतिहासिक चांदबीबी महाल येथे दररोज ४ ते ५ जोडपी प्री-वेडिंग शूटसाठी हजेरी लावत…

Read More

स्मशानभूमीच्या प्रश्नांचा आढावा घेण्याची गरज- संजय गव्हाणे:माटेगावला स्मशानभूमी प्रश्नांवरून बेबनाव‎

कन्नड तालुक्यात वर्षानुवर्ष अनेक गावांमध्ये वंचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. त्या प्रश्नांचा आढावा घेण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे यांनी माटेगाव येथे केले. माटेगाव येथे स्मशानभूमीस रस्ता नाही. या प्रश्नी ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते. या प्रश्नी स्थळ पाहणी करण्यासाठी डॉ.गव्हाणे, भूमी अभिलेख विभागाचे भूमापक प्रभाकर ताठे, ग्राम…

Read More

सेवानिवृत्त सैनिकाची मिरवणूक:विविध चौकांमध्ये केला सत्कार

सिल्लोड -भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत सेवानिवृत्त झालेले तळणी गावचे सुपुत्र दिलीप चंदन यांचा सत्कार करुन, सजवलेल्या जीपमधून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील तळणी गावातील दिलीप पुंजाराम चंदन हे २००४ मधे केंद्रीय रिझर्व राखील दलात भरती झाले होते. त्यांनी जम्मु कश्मीर, छत्तीसगड, झारखंड, गडचिरोली ( महाराष्ट्र ), नागालँड आदी ठिकाणी २२ वर्ष देशसेवा केली….

Read More

गोळी लागली, तेव्हा सुवेंदुचे पीए कॉलवर होते:भाजप आमदार म्हणाले- मी कण्हण्याचा आवाज ऐकला, पुन्हा कॉल केला तर उचलला नाही

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. भाजप आमदार शंकर घोष यांनी दावा केला की, जेव्हा चंद्रनाथ यांना गोळी मारण्यात आली, तेव्हा ते त्यांच्यासोबत फोनवर बोलत होते. शंकर घोष म्हणाले की, आम्ही आगामी शपथविधीबद्दल बोलत होतो. तेव्हाच फोनवर गोळ्यांचा आवाज ऐकू आला. त्यानंतर कुणाच्यातरी कण्हण्याचा…

Read More

संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून नागरिकांना विचार दिले:कन्नड तालुक्यातील गणेश गडावर कीर्तन, भाविकांची उपस्थिती‎

भंडारा डोंगरावर तप करणारे थोर संत तुकाराम महाराज यांनी संसाराचा त्याग करून देव भेटवला. संतांच्या विचारांचा खजिना उघडुन सामान्य नागरिकांना संतांचे विचार देऊन समाधानी केले. त्यांचे विचार आज आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अतुल महाराज अंदमाने (न . कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील तलाववाडी ते बालखेड रोडजवळील डोंगरावर असलेल्या गणेश गडावर श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे…

Read More

राष्ट्रीय हॅकेथॉनमध्ये ‘कृषी इनोव्हेटर्स’ संघ विजेता:चांदवडच्या जैन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘ब्लॉकव्हर्स 2026’ हॅकेथॉन उत्साहात‎

येथील एसएनजेबी संकुलातील स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने ब्लॉकव्हर्स २०२६ या १२ तासांच्या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. गुगल डेव्हलपर ग्रुप ऑन कॅम्पस, स्पेस व आर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेत कृषी इनोव्हेटर्स या संघाने प्रथम क्रमांक पटकावत १५ हजारांचे पारितोषिक मिळविले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत…

Read More