Headlines

Rajasthan Cyclone Forms | Odisha 6-Day Rain Alert; Bihar-Haryana Deaths

नवी दिल्ली/चंदीगड/पाटणा3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थानच्या वायव्य भागात चक्रीवादळ तयार झाल्यामुळे देशाच्या मोठ्या भागात हवामान बदलले आहे. आग्नेय उत्तर प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत ढगांचा लांब पट्टा (ट्रफ) तयार झाला आहे, ज्यामुळे उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला…

Read More

अडचणींचा सामना:बस स्टँडला अवैध वाहतुकीचा वेढा; प्रवासीवर्ग त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष, बस चालकांची बस नेताना हाेतेय माेठी कसरत‎

शहरातील बस स्टँड परिसर सध्या अवैध वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमणामुळे पूर्णपणे विस्कळीत झाला असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस स्टँडच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने आधीच जागेची कमतरता निर्माण झाली आहे. परिणामी बस ये-जा करताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बस स्टँडच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिक सर्रास दुचाकी वाहने पार्क करत असल्याने बसेसना…

Read More

युद्धजन्य अस्थिरतेत बुद्धांचे विचारच तारणहार- डॉ. कसबे

सध्याच्या जागतिक राजकारणातील वाढती अराजकता, अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मानवी संकटांवर गौतम बुद्ध यांच्या अहिंसा व करुणेच्या विचारांमध्येच खरा तारणहार दडलेला असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. आबासाहेब कसबे यांनी केले. शहरातील जेतवन बुद्ध विहार येथे बुद्ध जयंतीनिमित्त १ मे रोजी आयोजित व्याख्यानमालेत ‘तथागत गौतम बुद्ध : विश्वशांतीचा वाहक’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या…

Read More

राजभवनात बालवारकऱ्यांचा भक्ती सोहळा:पंढरीचे चैतन्य अवतरले, निल्लोड फाटा येथील वारकरी गुरुकुल आश्रमाच्या वारकऱ्यांचे सादरीकरण‎

महाराष्ट्र आणि गुजरातच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील राजभवनात टाळ-मृदंगाच्या गजरात अपूर्व भक्ती सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेऊन अमरवाणी फाउंडेशनने कार्यक्रमाचे आयोजन केले. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड फाटा येथील श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रमाच्या बाल वारकऱ्यांनी सादरीकरण केले. राजभवनात प्रत्यक्ष पंढरीचे चैतन्य अवतरले. चिमुकल्या वारकऱ्यांनी पावली, फुगडीच्या तालावर…

Read More

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्वसूचना न देता बैठक घेतली:माहितीअभावी शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्यांचा आरोप, फुलंब्री तहसील कार्यालयात खरीप आढावा बैठक गाजली‎

फुलंब्री येथील प्रशासकीय इमारतीत सोमवारी दुपारी २ वाजता खरीप हंगाम आढावा बैठक झाली. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीचे नियोजन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसले. तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बैठकीची साधी . खरीप हंगामासाठी बियाणे उपलब्धता, रासायनिक खतांचा पुरवठा, पीक कर्ज वितरण, मागील वर्षाचा पीकविमा या मुद्द्यांवर बैठक ठेवली होती….

Read More

अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात, ईडीनेही केला हायकोर्टात अर्ज:नाशिकहून आणून सायंकाळी पोलिस ठाण्यात दाखल; चौकशीला वेग

शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक, खासगी सावकारकी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये अडकलेला भोंदू अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या ताब्यात असलेल्या खरातला शिर्डी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून स . दरम्यान, खरातच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला…

Read More

अभ्यासाची जिद्द ठेवा व पालकांचे ऋण फेडा- मुख्य अभियंता चव्हाण:मतेवाडी फाटा पिंपळगाव येथील विद्यालयात विद्यार्थी-पालक सन्मान सोहळा‎

सध्याचे युग विज्ञानाचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही. आई-वडील तुम्हाला शिकवण्यासाठी अतोनात कष्ट करतात. ही जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावी. पालकांच्या कष्टाचे ऋण फेडायचे असेल तर जिद्दीने अभ्यास करा. मोठ्या पदावर नोकरी मिळवा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी केले. मतेवाडी फाटा, पिंपळगाव येथील आदर्श प्राथमिक व ग्रामगीता विद्यालयात शैक्षणिक व…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:छत्रपती संभाजीनगरात दर दिवसाला 10 नैसर्गिक तर वैद्यकीय पद्धतीने 18 गर्भपात, जिल्ह्यात 10,547 गर्भपातांची नोंद

आरोग्य विभागातील ४ जिल्ह्यांमध्ये वर्षभरात अर्थात ३६५ दिवसांत १३,३३७ गर्भपात झाले आहेत. म्हणजेच दिवसाकाठी ३६ गर्भपात झालेत. संभाजीनगरसह जालना, हिंगोली आणि परभणीचा या विभागात समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०,५४७ गर्भपात झाले आहेत. ४ जिल्ह्यांच्या तुलनेत ही टक्केवारी ७९.०८ आहे. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात २८.८९ गर्भपात झाले आहेत. गर्भपाताच्या तुलनेत विभागात एकूण…

Read More

जायकवाडी धरणातून 1.917 दलघमीचे दररोज बाष्पीभवन:सध्या धरणातील पाणीसाठा 45.60% उपलब्ध

जायकवाडी धरणातून जालना, छत्रपती संभाजीनगरला एक महिना पुरेल इतक्या पाण्याचे दररोज बाष्पीभवन होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा ४५.६० टक्क्यांवर असून याच कालावधीत मागील वर्षी तो ३७.९७ टक्के होता. गेल्या वर्षी बाष्पीभवनाचा दर सुमारे २ दलघमीपर्यंत पोहोचला होता. तर यंदा तो १.९१७ दलघमी इतका नोंदवला गेला आहे. मे महिन्यातील बाष्पीभवन गेल्या वर्षी २ दलघमीपर्यंत गेले होते….

Read More

भाजप नगरसेविका शालन शिंदेला न्यायालयाने जामीन पुन्हा नाकारला:शालन हिची बहीण शारदा शिंदे हिला चार महिन्यांनी जामीन झाला मंजूर

मनपा निवडणुकीच्या काळात मनसे विद्यार्थी शहर प्रमुख सरवदे याच्या खून प्रकरणात चार महिन्यांपासून अटकेत असलेल्या नगरसेवक शालन शिंदेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. मात्र तिची बहीण शारदा शिंदे हिचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. शालन शिंदे यांचे वकील संतोष न्हावकर आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. रविवार पेठ, जोशी गल्लीत निवडणुकीच्या वादातून बाळासाहेब…

Read More