Headlines

Padmasinh Patil Acquitted; Jitendra Awhad Reacts to Nimbalkar Case

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच, राष्ट्रवादी काँग् . पहिला निकाल महत्त्वाचा असतो न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मला सुरुवातीपासूनच शंभर टक्के खात्री…

Read More

पुणे पोर्शे अपघात प्रकरण:विशाल अग्रवाल यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल; जामिनानंतरचा 'व्हायरल' व्हिडिओ भोवणार

पुणे शहर आणि देशभरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत, पुणे पोलिसांनी आता थेट…

Read More

बच्चू कडू म्हणतात दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे:शिंदे-ठाकरे गटाने दोन-दोन पाऊले मागे घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल

शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. दोन्ही गटांनी एकत्र आल्यास पक्षाची शक्ती वाढेल, असे मत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कडू यांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी, तर उद्धव ठाकरे यांनीही दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी. यामुळे…

Read More

CBI Moves High Court; Amit Shah Directs Action

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या . मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांची चर्चा मुंबई सत्र न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावामुळे सर्व आरोपींची सुटका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले…

Read More

ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा:दुष्काळावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. ओबीसी जनगणना हा घटनात्मक हक्क; राज्यव्यापी आंदोलनाची तयारी विजय वडेट्टीवार…

Read More

Thackeray Faction Ultimatum to 6 Rebel MPs; Disqualification Threat Looms

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अवघ्या चार वर्षांत दुसऱ्यांदा मोठ्या फुटीचा सामना करावा लागत आहे. पक्षाच्या ६ खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारून बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, यावेळी बचावात . पक्षनेतृत्वाचा थेट आणि आक्रमक इशारा पक्षाच्या अधिकृत बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना…

Read More

सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या संगीत सोहळ्यात किंग खानची हजेरी:'कोई मिल गया' गाण्यावर धरला ठेका! VIDEO व्हायरल

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची नात व खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे व सारंग लखानी यांच्या विवाहाची सध्या लगबग सुरू असून, त्यांच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. यात शुक्रवारी पार पडलेल्या त्यांच्या भव्य संगीत सोहळ्याचा एक खास व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी डॉ. हर्षाली देशमुख यांचा संवाद:रोजगारनिर्मिती व महिला सक्षमीकरणातील कार्याची दखल; मुंबईच्या उद्योजिकेला मिळाला सन्मान

महाराष्ट्रातील उद्योजिका डॉ. हर्षाली देशमुख यांना प्रधानमंत्री रोजगाराशी निगडित लाभ योजना (PMBBRY) अंतर्गत आयोजित लाभ वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. रोजगारनिर्मिती आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), प्रादेशिक कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई यांनी त्यांचे नामांकन केले होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. देशमुख…

Read More

रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी योगाभ्यास आवश्यक:मोटर वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांचे प्रतिपादन, दिव्य मराठीशी साधला संवाद

रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक तथा योगशास्त्री वसंत कलंबरकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बोलतांना त्यांनी ‘योगिक प्रक्रिया, रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमता’ या लेखातून त्यांनी योग आणि वाहन चालक यांचा थेट संबंध स्पष्ट केला आहे. रस्ता…

Read More

20-20 वर्षे निकाल न लागणे हाही अन्यायच!:पवनराजे हत्याकांड निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावरही सूचक विधान

राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले, अशी…

Read More