Headlines

शिवबंधन बांधून किंवा शपथा घेऊन माणसं टिकत नाहीत:उद्धव ठाकरेंची पक्षावर पकडच नाही, राऊतांनाही अनेकदा 'मातोश्री'वर प्रवेश मिळत नाही- नवनाथ बन

उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षावर पकड नाही. त्यामुळे त्यांनी बोलावून सुद्धा पक्षाच्या बैठकीला कोणी येत नाही. त्यांनी सोडून जा म्हटले किंवा नाही यामुळे काही फरक पडत नाही. मविआचे सरकार असताना यांचे आमदार निघून गेले तेव्हाही ते असेच बोलत होते. कारण उद्धठ ठाकरेंच्या सांगण्यावर कोणी थांबणार नाही आणि येणार सुद्धा नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन…

Read More

देशात अन् राज्यात काँग्रेसची तब्येत बिघडली:बच्चू कडूंचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले- एवढा मोठा पक्ष, पण प्रभावी उमेदवार मिळेना

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या सध्याच्या ढासळत्या स्थितीवर थेट बोट ठेवत बच्चू कडू यांनी, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय तब्येत बिघडलेली दिसते आहे. राज्यामध्ये काही जागा बिनविरोध झाल्या, पण एवढा मोठा पक्ष असूनही काँग्रेसला प्रभावी उमेदवार उभा करता आला नाही. साधा…

Read More

अपघातग्रस्त छोटा हत्तीचा नाही इन्शुरन्स:तांदूळवाडीतील विहिरीत पडलेले वाहन तांत्रिक बिघाड मुक्त‎

पंढरपूर येथून म्हसवड येथील सोनारसिध्दाचे दर्शन घेवून परत पंढरपूरकडे १६ जण ए एच १३ डीक्यू ६३३५ या छोटा हत्तीमध्ये बसून येत होते. तांदुळवाडी नजीक आल्यावर विहिरीत पडून आठ जणांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली असून या अपघातग्रस्त वाहनाची आरटीओ (परिवहन विभागाकडून) सोमवारी सकाळी प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी गाडीचा इन्शुरन्स २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संपला…

Read More

अंजनगाव-कोंडेश्वर मार्गाचे काम रखडले:ग्रामस्थ त्रस्त, 2018 मध्ये 25 कोटींचा निधी मंजूर, 2026 मध्ये 1 कोटींच्या कामाचे भूमिपूजन

अंजनगाव बारी अंजनगाव बारी ते तीर्थक्षेत्र कोंडेश्वर या महत्त्वाच्या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडल्याने नागरिक, भाविक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. हा मार्ग अनेक वर्षांपासून नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून स . तीर्थक्षेत्र कोंडेश्वर संस्थानच्या विकासासाठी मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीत या मार्गाच्या नूतनीकरण व डांबरीकरणाचा स्पष्ट उल्लेख असतानाही कामाला अपेक्षित गती…

Read More

री-नीटचा पेपर देण्याच्या नावाने फसवणूक:विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले; राजस्थान – बिहारमधून 3 आरोपींना अटक

अहमदाबाद सायबर क्राईम ब्रांचने नीट-यूजीच्या परीक्षेपूर्वी ऑनलाइन पेपर मिळवून देण्याच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी राजस्थान आणि बिहारमधून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षा आणि इतर परीक्षांचे पेपर मिळवून देण्याचे आमिष दाखवून 1000 हून अधिक विद्यार्थी आणि पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. राजस्थानमधून अटक…

Read More

गणेश नाईक कद्रू मनाचे अन् अल्पसंतुष्ट, ते भाजपचे निष्ठावंत नाहीत:एक दिवस नवी मुंबईच्या राजकारणातून संपतील- शहाजीबापू पाटील

नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेना नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक हे कद्रू मनाचे आणि अल्पसंतुष्ट माणूस आहेत, असा टोला लगावतानाच त्यांनी नाईकांना त्यांच्या भूतकाळातील राजकारणाची आठवण करून दिली….

Read More

बालपणीचे किस्से सांगताना महेश भट्ट भावुक झाले:आजारी आईच्या केसांत काजवे सजवले होते; म्हणाले- आयुष्य भविष्यात नाही, याच क्षणात आहे

ज्येष्ठ चित्रपट निर्माता आणि लेखक महेश भट्ट यांनी मुंबईत आयोजित ‘इन सर्च ऑफ ट्रुथ’ या कार्यक्रमात आयुष्याच्या अनेक न उघडलेल्या पैलूंवर चर्चा केली. वर्सोवा येथील आरडीएक्स स्टुडिओमध्ये पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सुहृता दास यांच्यासोबत झालेल्या या संवादात त्यांनी आपले बालपण, करिअरमधील संघर्ष आणि नात्यांवर मनमोकळी चर्चा केली. महेश भट्ट म्हणाले की, लोक अनेकदा आपले आयुष्य…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत:देवगिरीवर मध्यरात्री खलबते, चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडेंची वर्णी लागणार?

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली रिक्त पदे भरणे आणि आगामी रणनीती आखण्यावर खलबते झाली. या बैठकीत सर्वात मोठी चर्चा रंगली ती वादग्रस्त प्रकरणानंतर बाजूला झालेल्या रुपाली चाकणकर…

Read More

30 महिला बचतगटांची फसवणूक!:हप्त्याचे पैसे बँकेत न भरता वसुली कर्मचाऱ्यानेच केले फस्त

कळमनुरी येथील सी कॉमर्स मायक्रो फायनांन्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने महिला बचतगटाच्या पैशाची वसुली करून त्यांच्या खात्यात भरणा केलीच नसल्याचे उघड झाले असून या प्रकरणी वसुली कर्मचाऱ्यावर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथे सी कॉमर्स मायक्रो फायनांन्स कंपनीची शाखा आहे. या शाखेकडून महिला बचतगटांना विविध…

Read More

Khabar Hatke- Everest Conquered No Legs | Wife Divorce JCB House Break | Himachal Women Married 3 Times In 5 Months | 12 Minutes 40 Mangoes

Marathi News National Khabar Hatke Everest Conquered No Legs | Wife Divorce JCB House Break | Himachal Women Married 3 Times In 5 Months | 12 Minutes 40 Mangoes | Lock And Chain In Women Neck लेखक: आराध्य तिवारी6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हिमाचल प्रदेशात एका महिलेने 5 महिन्यांत 3 विवाह केले. तर, रशियाच्या डबल एम्प्युटी…

Read More