Headlines

नांदगाव पेठ ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले:आरक्षण सोडत जाहीर, साेडतीने समीकरणात बदल; गावांत इच्छुकांच्या हालचालींना वेग‎

नांदगाव पेठ2 तासांपूर्वी कॉपी लिंक नांदगाव पेठ नांदगाव पेठ ग्रामपंचायत २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे तसेच २०१५ आण Source link

Read More

जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग:प्रवाशाची तब्येत बिघडली; दिल्लीहून मुंबईला जात होते विमान

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात त्यावेळी खळबळ उडाली, जेव्हा उड्डाणादरम्यान एका प्रवाशाची तब्येत बिघडली. प्रवाशाची स्थिती पाहून वैमानिकाने तात्काळ वैद्यकीय आणीबाणी (मेडिकल इमर्जन्सी) घोषित केली. तसेच जयपूर विमानतळावर विमानाची आपत्कालीन लँडिंग (इमर्जन्सी लँडिंग) करण्याचा निर्णय घेतला. इंडिगोचे विमान क्रमांक 6E-322 दिल्लीहून मुंबईसाठी निघाले होते. उड्डाणादरम्यान एका प्रवाशाची तब्येत बिघडली. विमानात उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सनी…

Read More

जलकुंभाची पाइपलाइन फुटली, 6 हजार कुटुंब सापडले अडचणीत:वल्लभनगर,आनंदनगर, गडगडेश्वरचा भाग पाण्याविना‎

शहरातील दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या पार्वती नगर परिसरातील जलकुंभातून घरोघरी पाणी पोहोचवणाऱ्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे आज, सोमवारचा पाणी पुरवठा खंडित झाला. या जलवाहिनीशी सुमारे ६ हजार कुटुंब म्हणजेच २५ हजार लोकवस्ती जोडली गेली आहे. या नागरिकांना पाणी केव्हा मिळणार, हे अनिश्चित आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या मते मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्ती कार्य पूर्ण होऊ शकते. परंतु…

Read More

उद्धव ठाकरेंनी 'जायचे त्यांनी जा' असं म्हटलंच नाही:ते वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आलंय!, सत्ताधाऱ्यांचा धाक ईडी अन् सीबीआयमुळेच- संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले आहे, ते असे काहीच बोलले नाही आणि बोलणारही नाहीत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 4 वर्षांपूर्वी आमदार जात होते त्यावेळीचे हे वक्तव्य…

Read More

नको अटी, नको शर्ती; आम्हाला हवी संपूर्ण कर्जमुक्ती:अंबादास दानवेंचा सरकारविरोधात एल्गार; आज मराठवाडाभर ट्रॅक्टर मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता थेट रस्त्यावर उतरली आहे. शिवसेना (उबाठा) नेते आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. आज मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ठाकरे गटाने या आंदोलनाचे रणशिंग फुंकले….

Read More

Part-1 40% of companies give preference to those with a degree+AI in jobs

Marathi News National Where Is Career In The Age Of AI?, Bhaskar Series: Part 1 40% Of Companies Give Preference To Those With A Degree+AI In Jobs नवी दिल्ली57 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात आयटी, कायदा, वाणिज्य, भाषांतर, डिझाइन आणि ग्रंथालय विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. एआय टूल्सने ती कामे एकतर संपवली आहेत…

Read More

पुण्यात सीएनजी अन् पीएनजी पुन्हा महागले:पेट्रोल आणि डिझेल महागणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांना आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) कडून मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून सीएनजीच्या दरात किलोमागे 1 रुपयाची, तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली आहे. या…

Read More

गदर चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण:अमिषा पटेल म्हणाली- सनी देओल अजूनही तरुण; सिल्व्हर ज्युबिली सेलिब्रेशनमध्ये अमरीश पुरींचे स्मरण

सनी देओल आणि अमीषा पटेल अभिनीत ‘गदर’ हा चित्रपट 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की चित्रपटगृहांबाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत होत्या. त्याच दिवशी आमिर खानचा ‘लगान’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता, मात्र टक्कर असूनही दोन्ही चित्रपटांनी उत्कृष्ट कामगिरी केली. ‘गदर: एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला २५ वर्षे…

Read More

हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध धडक मोहीम:एक महिन्यात 21.12 लाखांचा मुद्देमाल जप्त, डीवायएसपी मयूर रसाळ यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यांमध्ये मागील एक महिन्यात एकूण 21. 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंगोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर रसाळ यांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायावर अंकुश बसविण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक…

Read More

Sensex Crosses 76,500, Nifty Gains 100 Points; FMCG & IT Stocks Surge

मुंबई13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 16 जून रोजी तेजी आहे. सेन्सेक्स 250 अंकांच्या वाढीसह 76,500 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 100 अंकांची वाढ झाली आहे, तो 23,950 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज FMCG आणि IT शेअर्समध्ये जास्त खरेदी दिसून येत आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक पातळी पॉइंट…

Read More