Headlines

नसरापूरप्रकरणी नराधमाच्या शिक्षेवर आज फैसला शक्य:मृत्युदंड की जन्मठेप यावर निर्णय

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असून या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर….

Read More

बदलाची बातमी:बेंगळुरूत प्रयोग; बस-मेट्रोने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कॅशबॅक मिळते

के. राजू बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील आयटी कंपनीत इंजिनिअर आहेत. खासगी वाहनाने कार्यालयात पोहोचण्यासाठी त्यांना एक-दीड तास लागायचा. सार्वजनिक वाहतुकीची आव्हाने पाहता त्यांनी कधीही यात रस दाखवला नाही. पण आता ४ महिन्यांपासून राजू पब्लिक ट्रान्सपोर्टने ऑफिसला येतात. सहकाऱ्यांशी फायद्याबद्दल बोलतात. ते बेंगळुरूतील एका प्रयोगाचा भाग आहेत. त्यात लोकांना इन्सेंटिव्ह-रिवॉर्ड देऊन पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे…

Read More

गृहिणीने दाखवले धाडस, चोराला ठणकावले – चालता हो…:‘आईसह मलाही मारलं असतं म्हणून धीर एकवटला, अन् कोयता घेऊन चोराला घरातून पिटाळून लावलं’

बीड बायपास रोडवर शिवकृपा कॉलनीत शुक्रवारी पहाटे चोरटा एका घरात शिरला. घरात स्वाती कुलकर्णी व त्यांच्या आई होत्या. चोरट्याला पाहून त्या घाबरल्या नाहीत. उलट प्रसंगावधान दाखवत फांद्या कापायचा कोयता घेऊन त्यांनी चोरट्याला घरातून पिटाळून लावले. पहाटेचा हा थरार त्यांच्याच शब्दांत… पहाटेची वेळ होती. मी आणि माझी वृद्ध आई दोघीच घरात गाढ झोपलो होतो. पती गावाकडे…

Read More

प्रगतिशील शेतकरी:संत्रा बागेत मोरिंगा, लक्ष्मीतरूची लागवड; अमरावतीच्या शेतकऱ्याला दरमहा 40 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान 40 हजारांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी अजिंक्य खेरडे (35) यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत शिक्षण…

Read More

आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून पूर्वतयारीचा आढावा

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांच्या कामाच्या पद्धतीची आणि पारदर्शक कारभाराची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या या कडक शिस्तीचा आणि धडक कारवाईचा सकारात्मक परिणाम आता यंदाच्या आषाढी वारी यात्रा उत्सवातही पाहायला मिळणार असून, तसे संकेत खुद्द…

Read More

अमरावतीत 1.45 लाख बालकांना पोलिओ डोस:देशव्यापी मोहिमेत 4787 अधिकारी-कर्मचारी, 1912 पथके तैनात

अमरावती जिल्ह्यात रविवारी देशव्यापी पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत १ लाख ४५ हजार ५४० बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना ‘दो बूंद जिंदगी के’ पाजण्यात आले. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात एकूण १ हजार ९९८ बूथ कार्यान्वित करण्यात आले होते. यामध्ये ४ हजार ७८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली…

Read More

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख संकुलाच्या जागेची पाहणी:राज्य सरकारची मंजुरी; डिसेंबरमध्ये निधी तरतुदीचे प्रयत्न

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी प्रस्तावित जागेची पाहणी केली. राज्य शासनाने या संकुलाला मंजुरी दिली असून, डिसेंबरमध्ये निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने अमरावती…

Read More

बी.टी. देशमुख यांनी अमरावतीचा पाणीप्रश्न सोडवला:श्रद्धांजली सभेत न्या. भूषण गवई यांनी केले स्मरण

अमरावती आणि बडनेरावासियांना ६० किलोमीटर अंतरावरील सिंभोरा (ता. मोर्शी) येथील अप्पर वर्धा धरणातून पाणी उपलब्ध करून देणारे माजी आमदार प्रा. बी.टी. देशमुख यांचे कार्य अविस्मरणीय आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या श्रद्धांजली सभेत हे प्रतिपादन केले. अमरावतीकर त्यांना कायम स्मरणात ठेवतील, असे गवई म्हणाले. विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. बी.टी….

Read More

आलियाचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 3 जुलै रोजी प्रदर्शित होईल:म्हणाली- ‘अल्फा’ने मला अनेक नवीन मार्गांनी आव्हान दिले, त्याचा प्रत्येक क्षण आवडला

यशराज फिल्म्सचा पुढील ॲक्शन चित्रपट ‘अल्फा’ 3 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहेत. आलियाने सांगितले की, या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय आणि आनंददायक अनुभवांपैकी एक होते. आलिया म्हणाली, ‘अल्फा’चे चित्रीकरण करताना मी खूप चांगला वेळ घालवला. हा माझ्यासाठी कोणत्याही चित्रपटाच्या सेटवरील सर्वात मजेदार…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाने केतनचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला, चालकाकडून धक्कादायक माहिती समोर

राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी आज सकाळी लोहगडावर नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ केले. दरम्यान, हत्येच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, सिया आणि केतन प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. या प्रवासासाठी सियाला…

Read More