Headlines

पावसाळ्यात 46% कचरा नद्यांद्वारे समुद्रात; धोका वाढला:FSIने 'कॅचमेंट-टू-कोस्ट' धोरण जाहीर केले, महाराष्ट्राचे किनारे 'अति-घाण'

वैज्ञानिक आकडेवारीनुसार, भारतातील मान्सून (पावसाळा) हा समुद्रातील प्लास्टिक आणि कचरा वाढवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. पावसाळ्यातील पूर आणि मुसळधार पावसामुळे शहरांमधील कचरा नद्यांद्वारे थेट समुद्रात वाहून जातो, ज्यामुळे सागरी प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्या आणि सागरी किनाऱ्यांवरील ८० चिन्हांकित मार्गांद्वारे समुद्रात पोहोचतो. गंगा-ब्रह्मपुत्रा…

Read More

हिमाचलमधील निगुलसरी-नाथपा येथे NH-5 आठ तास बंद:भूस्खलनाचा धोका कमी होणार, पर्यटक आणि स्थानिकांना अ‍ॅडव्हायझरी जारी

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्याला जोडणारा शिमला-किन्नौर राष्ट्रीय महामार्ग-5 30 जुलैपर्यंत आठ तास वाहनांसाठी बंद राहील. किन्नौर जिल्हा प्रशासनाने मान्सूनमध्ये होणाऱ्या भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी निगुलसरी आणि नाथपा येथे धोकादायक दगड हटवण्याचा आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता, 8 जून 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत ही व्यवस्था प्रभावित राहील. यामुळे स्थानिक…

Read More

पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात:जितके डावलताल, तितके मनात शिरतीत – बच्चू कडू; कर्जमाफीवरूनही सरकारला दिला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावर बोलताना बच्चू कउू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत. आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात…

Read More

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:महिन्यात दुसरी दिल्लीवारी; शिवसेनेची बैठक, खासदारांशी खलबतं करणार, नाना चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांच्या या वारीमुळे मुंबई ते दिल्ली अशा दोन्ही स्तरांवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शिंदे दिल्लीत दाखल झाले असले, तरी या दौऱ्यामागे…

Read More

Rajendra Jain Files Rajya Sabha Nomination; Prafull Patel Chanakya

महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला गेल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळ . सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना…

Read More

रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू:औरंगाबादेत काशीला जाणाऱ्या आंध्रातील 3 जणांचा मृत्यू, अरवल येथे कालव्यात कार कोसळली

बिहारमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जखमी झालेत. औरंगाबादमध्ये सोमवारी सकाळी पर्यटकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक बसली. या अपघातात आंध्र प्रदेशातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील सुमारे 40 जण धार्मिक दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण रविवारी रात्री बोधगया येथून यूपीमधील काशीसाठी बसने निघाले होते. याचवेळी भवानी हॉटेलजवळ…

Read More

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील विविध कृषी नि विष्ठा (खते, बियाणे व औषधे) विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

Read More

R Madhavan on Marriage Fidelity; Scared Madrasi Middle-Class Man Secret

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता आर माधवन आणि त्यांची पत्नी सरिता यांनी नुकतीच त्यांच्या लग्नाची २७ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने माधवनची एक जुनी मुलाखत चर्चेत आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या यशस्वी वैवाहिक जीवनाबद्दल आणि निष्ठेबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत माधवनने सांगितले की, चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींसोबत काम करूनही ते नेहमीच त्यांच्या पत्नीशी…

Read More

मोदी येथे गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे दोघांचा जीव गेला:यंदाही तशीच स्थिती; आणखी जीव गेल्यावर जाग येणार का ? नागरिकांचा सवाल

मागील वर्षी मोदी परिसरातील जगजीवनराम झोपडपट्टी या ठिकाणी दूषित पाण्यामुळे दोन शाळेतील मुलींचा मृत्यू झाला होता. याच परिसरातील देवी मंदिराच्या परिसरात पुन्हा दूषित पाण्याचा विळखा पडला. ज्या दिवशी नळाला पाणी येते, त्या दिवशी ड्रेनेजचे चेंबर तुंबून सर्व घाण पाणी नागरिकांच्या घरात येत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सांगूनसुद्धा महापालिका लक्ष देत नाही….

Read More

विकास कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन:अंजनगाव बारीच्या ग्रामस्थांचा पाठिंबा, विकासकामे करण्याची मागणी‎

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अंजनगाव बारी सर्कल मधील मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जाणता युवा संघटनेचे संस्थापक तथा समाजसेवक गिरीश चौधरी यांनी शनिवारी ६ जून रोजी मासोद येथे अन्नत्याग आंदोलनास सुरूवात केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात प्रशासकीय अनास्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा देखील…

Read More