Headlines

Rakesh Roshan Denies Hrithik Roshans ₹500 Crore Demand for Krrish 4

33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूडमधील बहुचर्चित प्रोजेक्ट्सपैकी एक असलेला ‘कृष 4’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशी बातमी होती की, चित्रपटाच्या बजेट आणि निर्मितीवरून हृतिक रोशन आणि यशराज फिल्म्स (YRF) यांच्यात मतभेद सुरू आहेत. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, हृतिक त्याच्या दिग्दर्शन पदार्पणाच्या ‘कृष 4’ चित्रपटासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचे बजेट…

Read More

वैनगंगा नदीत खाजगी बोट उलटली:भंडाऱ्यामध्ये दोघे बुडाले, पाच जणांनी पोहून वाचवले प्राण

भंडारा जिल्ह्यातील करचखेडा येथे वैनगंगा नदीत रविवारी सायंकाळी एका खासगी बोटीला अपघात झाला. आंघोळीसाठी गेलेल्या सात मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जणांनी पोहून आपले प्राण वाचवले. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भंडारा आणि पवनी परिसरातील सात मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी करचखेडा येथील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. तेथून ते एका…

Read More

Supriya Sule Alleges Misuse of Central Agencies to Break NCP-Shiv Sena

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटले नसून त्यांना जाणीवपूर्वक फोडण्यात आले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाचा राजक . सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्रात…

Read More

सुरक्षा कपातीवर लालू म्हणाले- ते वेडे झालेत:मीसा म्हणाल्या- नोटीसपूर्वी बंगला खाली करू; राबडींनी पाहिले कौटिल्य नगरातील घर

सुरक्षा कमी करण्याच्या आणि बंगला खाली करण्याच्या नोटीसवर लालू यादव म्हणाले, ‘सगळे वेडे झाले आहेत. द्वेष करत आहेत. मला त्या लोकांची पर्वा नाही. सरकारला जे करायचे आहे ते करू द्या.’ लालू रविवारी रात्री सिंगापूरहून दिल्लीला पोहोचले. तिथे त्यांनी हे विधान केले. लालूंसोबत मीसा भारतीही होत्या. बंगला खाली करण्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘आम्ही 15 दिवसांच्या आत…

Read More

घरातील टीव्ही ठरला यमदूत!:डोक्यावर कोसळताच 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; जळगावातील हादरवणारी घटना

घरात खेळत असताना अचानक घडलेल्या एका दुर्घटनेत 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावात घडली आहे. घरातील कपाटावर ठेवलेला अवजड टीव्ही अचानक खाली कोसळून मुलीच्या डोक्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली. नाझमीन मोहम्मद इसहाक पिंजारी असे मृत मुलीचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळच्या सुमारास…

Read More

मंत्रिमंडळ नोटवरून नवा वाद:कर्जमाफीसाठी कमी निधी लागावा म्हणूनच अटी घातल्या- रोहित पवार; वडेट्टीवार म्हणाले, 'कर्जमाफी फसवी'

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या रोहित पवार यांनी आता थेट मंत्रिमंडळ बैठकीतील नोटच पुढे करत सरकारचा “फसवा चेहरा” उघड झाल्याचा आरोप केला आहे. महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांना सरसकट…

Read More

हिंगोलीत कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप:शासन निर्णय जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी, सरसकट कर्जमाफीची मागणी

राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. या निषेधार्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गोरेगाव येथे एकत्र येत शासनाच्या कर्जमुक्तीच्या निर्णयाची प्रतीकात्मक होळी केली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारने…

Read More

पती झोपेत अन् वधू मध्यरात्री प्रियकरासोबत फरार:रेल्वे रुळावर वाद झाल्यानंतर प्रियकराने ट्रेनपुढे मारून दिला जीव; गर्लफ्रेंड जखमी

छत्तीसगडमधील बालोद येथे लग्नाच्या ४५ व्या दिवशी वधू आपल्या प्रियकरासोबत सासरहून पळून गेली. ६ जूनच्या रात्री परसोदा गावात प्रियकर बाईक घेऊन सासरी पोहोचला. कोणालाही न सांगता दोघे घरातून बाहेर पडले. सुमारे २० किलोमीटर दूर रेल्वे रुळाजवळ पोहोचले. तिथे दोघांमध्ये भांडण झाले. जेव्हा प्रेयसीने लग्नास नकार दिला, तेव्हा प्रियकराने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याला वाचवण्यासाठी…

Read More

Maharashtra Farmer Loan Waiver: Eligibility Criteria Explained

राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारने घातलेल्या वि . १. नेमके निकष काय आहेत? शासनाने या योजनेची प्रामुख्याने तीन भागांत विभागणी केली आहे: २ लाखांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी: १…

Read More

javed jaffrey wife habiba fraud case update bmc assistant commissioner suspended

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटी 24 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते…

Read More