Maharashtra Farmer Loan Waiver: Eligibility Criteria Explained
राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारने घातलेल्या वि . १. नेमके निकष काय आहेत? शासनाने या योजनेची प्रामुख्याने तीन भागांत विभागणी केली आहे: २ लाखांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी: १…