Headlines

Indias C-295 Aircraft Production & Yoga Medals; Modi Says India Secure

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या १३५व्या भागात सांगितले की, ‘भारत समुद्रापासून आकाशापर्यंत सुरक्षित आहे. याच महिन्यात डीआरडीओने स्वदेशी लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जून महिन्यातच देशाने विमान वाहतूक क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. ‘मेड इन इंडिया’ अभियानांतर्गत तयार करण्यात…

Read More

विश्वास नांगरे पाटील आज नागपूर पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार:व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वाद, समर्थकांकडून केंद्राचा निर्णय शेअर

विश्वास नांगरे पाटील आज नागपूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. मात्र, पदभार स्वीकारण्यापूर्वीच एका कथित व्हायरल व्हिडिओमुळे ते राजकीय वादात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर केंद्र सरकारचा एक जुना निर्णय व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. नांगरे पाटील यांच्या एका कथित व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या व्हिडिओमध्ये ते…

Read More

रेवतीच्या लग्नात जल्लोष होता, पण तुमच्या नसण्याने जान मिसिंग होती:अजित पवारांच्या निधनाला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावूक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते. या घटनेला पाच महिने लोटल्याच्या निमित्ताने, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 ठार:चंद्रपूरहून अमरावतीकडे येताना धामणगाव रेल्वेजवळ घटना

समृद्धी महामार्गावर रविवारी (28) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास धामणगाव रेल्वेजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हे कुटुंब चंद्रपूरहून अमरावतीकडे येत असताना ही दुर्घटना घडली. अपघातात भास्कर महादेव जीवने (65), महादेव जिवाजी जीवने (43), लताबाई महादेव जीवने (60), आरती भास्कर जीवने (41) आणि जिज्ञा भास्कर जीवने (12)…

Read More

नाव 'देवभाऊ' असो वा 'नमो', आमचा विरोध तत्त्वालाच:फडणवीस-शहांमध्ये 'कोल्ड वॉर'? टॅक्सी योजनेवरून अंजली दमानियांचा घणाघात

राज्यात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या टॅक्सी योजनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘देवभाऊ टॅक्सी’चे नाव बदलून ‘नमो टॅक्सी’ केले असले, तरी या योजनेमागील आर्थिक अनियमितता आणि राजकीय श्रेयाची लढाई लपून राहत नाही, असा घणाघात दमानिया यांनी केला आहे. यासोबतच, या योजनेचे काम ज्या…

Read More

न्यू एरा रुग्णालयात 20 लाखांचा विनापरवाना औषधसाठा जप्त:एफडीएची कारवाई; प्रिस्क्रिप्शन थेट मेडिकल स्टोअरला पाठवत होते

उपराजधानीतील प्रसिद्ध ‘न्यू एरा’ रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला तब्बल 20 लाख 15 हजार 290 रुपयांचा औषधसाठा पथकाने जप्त केला आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एफडीएच्या नागपूर पथकाला ‘न्यू एरा’ हॉस्पिटलच्या फार्मसीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती….

Read More

गोंदिया जिल्ह्यात गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद:मध्य प्रदेश सीमेवर आढळले 50 सारस पक्षी

गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. वनविभाग, गोंदिया आणि ‘सेवा’ संस्थेने स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ही गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. विदर्भाचे वैभव मानल्या जाणाऱ्या या देखण्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. 20 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील 53 प्रमुख सारस पक्षी अधिवास क्षेत्रांमध्ये पहाटे 4:45 ते…

Read More

हिंगोली जिल्ह्यात बोगस किटकनाशकांचा सुळसुळाट:कृषिमंत्री भरणेंच्या प्रतिमेला पैशांचा हार घालून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

हिंगोली जिल्ह्यात बोगस खते व किटकनाशकांचा सुळसुळाट झाला असून याकडे कृषी खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 28 गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या छायाचित्राला पैशांचा हार घालून आंदोलन केले. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस पेस्टिसाइड व कीटकनाशक औषधांची विक्री होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात…

Read More

परभणीत एकही गद्दार कधी टिकला नाही:शिवसेना अन् 'ठाकरे' नावामुळेच त्यांना ताकद मिळाली, मोदींना 12 वर्षांत विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार?- संजय राऊत

जगात जर्मनी आणि देशात परभणी का म्हणतात, हे मला काल खऱ्या अर्थाने कळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे परभणीच्या वेशीवर आगमन होताच येथील जनतेने गद्दारांच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला. परभणीच्या मातीत एकही गद्दार कधी टिकू शकला नाही आणि यापुढेही टिकणार नाही. येथे अनेक आंडू, पांडू आणि बंडू आले अन् गेले; मात्र शिवसेना या ठिकाणी नेहमी…

Read More

आरोग्य सेवा देतांना रुग्णांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्या:आयुक्त संजय काटकर, हिंगोलीत अधिकाऱ्यांची बैठक, दोन ठिकाणी दिल्या भेटी

आरोग्य सेवा केवळ उपचारापुरती मर्यादित न ठेवता रुग्णांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी असावी तसेच त्यांच्या समाधानाला सर्वोच्य प्राधान्य द्यावे अशा सुचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक तथा आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी शनिवारी ता. 27 दिल्या आहेत. जिल्हा परिषद हिंगोली येथील नक्षत्र सभागृहामध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य सेवा ही केवळ…

Read More