Headlines

पालघर हादरले!:दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडिओच्या बळावर ब्लॅकमेलिंग, आरोपी फरार

पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरातून नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणींच्या तक्रारीनंतर डहाणू पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध 1 जून रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचा…

Read More

तब्बल 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार:कृषिमंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची घोषणा, कर्जमाफीचे निकष बदलण्यावरही केले भाष्य

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून यासाठी सरकारला 36 हजार 585 कोटी रुपयांचा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कर्जमाफीच्या अटी-शर्तींवरून राज्यभरात वाद सुरू असतानाच भरणे यांनी महत्त्वाचे संकेत देत, आवश्यक वाटल्यास निकषांमध्ये…

Read More

ऑटो चालकांचे अंडरवेअर दाखवत आंदोलन; म्हणाले – भाडे वाढवा:भोपाळच्या छावनी पठारात निदर्शने; पेट्रोल – सीएनजी दरवाढीचा विरोध

पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरवाढीनंतर आता टॅक्सी – ऑटो चालक भाडेवाढीची मागणी करत आहेत. भोपाळमध्येही ही मागणी जोर धरत आहे. सोमवारी सकाळी रायसेन रोडवरील छावणी पठार येथे अनेक ऑटो चालक एकत्र जमले आणि अंतर्वस्त्रे घेऊन आंदोलन केले. त्यांचे म्हणणे होते की, इंधन इतके महाग झाले आहे की अंतर्वस्त्रे खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने भाडे वाढवावे….

Read More

महावितरणचा वर्धापन दिन:प्रभावी नियोजनामुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी – सीएमडी लोकेश चंद्र

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले. आगामी काळात विजेची वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना अखंडित…

Read More

सोया ढेप आयातीमुळे शेतकऱ्यांना ₹700 नुकसानीचा धोका:विजय जावंधियांचे पंतप्रधानांना पत्र, आयात थांबवण्याची मागणी

केंद्र सरकारने १५ लाख टन सोया ढेप आयात करण्यास मंजुरी दिल्यास देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२६-२७ च्या खरीप हंगामात प्रति क्विंटल ७०० रुपयांपेक्षा जास्त नुकसान सोसावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही आयात तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. जावंधिया यांनी कृषी…

Read More

Gold & Silver Prices Plummet in Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748

Marathi News Business Gold & Silver Prices Plummet In Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748 नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आज म्हणजेच 8 जून रोजी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 3,470 रुपयांनी घसरून 1.51 लाख रुपये झाला….

Read More

पावसाळ्यात 46% कचरा नद्यांद्वारे समुद्रात; धोका वाढला:FSIने 'कॅचमेंट-टू-कोस्ट' धोरण जाहीर केले, महाराष्ट्राचे किनारे 'अति-घाण'

वैज्ञानिक आकडेवारीनुसार, भारतातील मान्सून (पावसाळा) हा समुद्रातील प्लास्टिक आणि कचरा वाढवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. पावसाळ्यातील पूर आणि मुसळधार पावसामुळे शहरांमधील कचरा नद्यांद्वारे थेट समुद्रात वाहून जातो, ज्यामुळे सागरी प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्या आणि सागरी किनाऱ्यांवरील ८० चिन्हांकित मार्गांद्वारे समुद्रात पोहोचतो. गंगा-ब्रह्मपुत्रा…

Read More

हिमाचलमधील निगुलसरी-नाथपा येथे NH-5 आठ तास बंद:भूस्खलनाचा धोका कमी होणार, पर्यटक आणि स्थानिकांना अ‍ॅडव्हायझरी जारी

हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्याला जोडणारा शिमला-किन्नौर राष्ट्रीय महामार्ग-5 30 जुलैपर्यंत आठ तास वाहनांसाठी बंद राहील. किन्नौर जिल्हा प्रशासनाने मान्सूनमध्ये होणाऱ्या भूस्खलनाचा धोका कमी करण्यासाठी निगुलसरी आणि नाथपा येथे धोकादायक दगड हटवण्याचा आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेता, 8 जून 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत ही व्यवस्था प्रभावित राहील. यामुळे स्थानिक…

Read More

पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात:जितके डावलताल, तितके मनात शिरतीत – बच्चू कडू; कर्जमाफीवरूनही सरकारला दिला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावर बोलताना बच्चू कउू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत. आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात…

Read More

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:महिन्यात दुसरी दिल्लीवारी; शिवसेनेची बैठक, खासदारांशी खलबतं करणार, नाना चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांच्या या वारीमुळे मुंबई ते दिल्ली अशा दोन्ही स्तरांवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने शिंदे दिल्लीत दाखल झाले असले, तरी या दौऱ्यामागे…

Read More