Headlines

बिडी कामगारांच्या किमान वेतनाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी!:मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या पाठपुराव्याला यश

किमान वेतन अधिनियम, 1948 अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे बीडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे व…

Read More

राहुल म्हणाले- जंतर-मंतरवर लाठीचार्ज-गोळीबाराचा आदेश कोणी दिला:जबाबदार कोण; 3 मागण्या ठेवल्या; रिजिजू म्हणाले- अमित शहा संसदेत उत्तर देतील, विरोधकांना ऐकावे लागेल

राहुल गांधींनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेदरम्यान पुन्हा एकदा जंतर-मंतरवरील आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित केला. राहुल यांनी प्रश्न विचारला की, लाठीचार्जचा आदेश कोणी दिला? याचा जबाबदार कोण आहे, तो समोर यावा. गृहमंत्री सभागृहात येऊन निवेदन द्यावे. राहुल म्हणाले की, विरोधकांच्या तीन मागण्या आहेत. पहिली- तरुणांवर गोळीबार करण्याची जबाबदारी स्पष्ट व्हावी. दुसरी- पंतप्रधानांनी घटनेबद्दल माफी मागावी…

Read More

'भारताला थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही!':तिरंगा रॅलीतून CM देवेंद्र फडणवीसांचा परकीय शक्तींना थेट इशारा; देशभक्तीपर गीतही गायले

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन केले जात असून, याच अनुषंगाने आज मुंबईतही भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना जोरदार भाषण केले आणि एक देशभक्तीपर गीतही गायले. याप्रसंगी आपले विचार मांडताना ते म्हणाले की, भारताला आता…

Read More

दीप्ती चंद्रचूड यांच्या ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ पुस्तकाचे प्रकाशन:सर्जनशील जीवनासाठी लेखनात सातत्य महत्त्वाचे- अरुणा ढेरे

ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी पुण्यात सांगितले की, अनुभवाचा जीव सर्जनशील आणि चैतन्यमय होण्यासाठी लेखनात सातत्य असणे आवश्यक आहे. त्या दीप्ती चंद्रचूड लिखित ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होत्या. हा प्रकाशन सोहळा सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात पार पडला. यावेळी प्रसिद्ध…

Read More

सरकार इथेनॉलमध्ये ऊसाच्या वापराला बंदी घालू शकते:साखरेच्या किमती नियंत्रित करण्याची तयारी; सध्या 10% महाग मिळतेय

देशात साखरेच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार ऑक्टोबर हंगामापासून इथेनॉल उत्पादनात ऊसाचा वापर मर्यादित करण्यावर विचार करत आहे. यामुळे देशात साखरेचे उत्पादन वाढेल, आणि भारताला साखर आयात करण्याची गरज भासणार नाही. यावर अंतिम निर्णय पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाऊ शकतो. महाराष्ट्र-कर्नाटकात कमी पावसामुळे चिंता वाढली या…

Read More

शहनाज गिलसोबत शूटिंगदरम्यान अपघात:चुकीने गिळली नाकातील नथ; सहकलाकार सौरभ सचदेवाने येऊन सांभाळले

अभिनेत्री शहनाज गिल एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान अपघाताला बळी पडल्या. सेटवर धावताना त्यांच्या नाकातील नथ अचानक तोंडात गेली, जी त्यांनी चुकून गिळली. शहनाजने या संपूर्ण घटनेचा एक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र या घटनेनंतरही शहनाजने आपले शूटिंग थांबवले नाही आणि काम पूर्ण केले. सीनदरम्यान धावत होती शहनाज शहनाज गिलने शेअर…

Read More

कामगार संघटनांचे जेलभरो आंदोलन:नवीन कामगार कायदे रद्द करून जुने लागू करण्याची मागणी

केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार कायद्यांविरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी पिंपरी येथे ‘जेलभरो’ आंदोलन केले. हे नवीन कायदे कामगारांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण करणारे असून, ते रद्द करून जुने, परंपरागत कामगार कायदे पुन्हा लागू करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

पुणे विद्यापीठात डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन:जागतिक जैवइंधन दिनानिमित्त 'अ‍ॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी' केंद्राची स्थापना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जागतिक जैवइंधन दिनानिमित्त (१० ऑगस्ट) डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अ‍ॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमीचे उद्घाटन करण्यात आले. जैव-अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रात आंतरशाखीय संशोधन, शिक्षण आणि उद्योग-सहकार्याला चालना देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. हे केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात स्थापन करण्यात आले आहे. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष,…

Read More

बार्टी अधिछात्रवृत्ती: मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन:आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नव्याने स्थापन झालेल्या ‘आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशन’ च्या शिष्टमंडळाने समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मागण्या मान्य न झाल्यास १९ ऑगस्ट २०२६ पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. या बैठकीत शिष्टमंडळाने बार्टी अधिछात्रवृत्तीच्या जागांची संख्या…

Read More

'विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कॉंग्रेसचे राजकारण':रांचीतील लाठीचार्जवरून संजय निरुपमांचा राहुल गांधींवर घणाघात, नेमके काय म्हणाले?

रांची येथे विद्यार्थ्यांनी परीक्षेतील गैरव्यवहार तसेच पेपर लीक प्रकरणावरून आंदोलन सुरू केले आहे. PSC-JSSC परीक्षांमधील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या गेटजवळ पोहोचले जात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी कॉंग्रेस व राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी…

Read More