एफआरपी कायद्यात बदल करा, दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोडणी नाही:माढ्यातील ऊसदर संघर्ष समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये केली मागणी
एफआरपी कायद्यात बदल करावा, जीवनावश्यक वस्तूंमधून साखर बाहेर काढावी आणि घरगुती व व्यापारी वापरासाठी साखरेचे दोन वेगळे दर ठेवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर शेतकऱ्यांसह भव्य आंदोलन उभारण्यात येईल. केंद्राने शेतकरी विरो . या वेळी भोसले म्हणाले की ,शेतकरी संघटनांमध्ये फूट पडल्याने साखर कारखानदार गैरफायदा घेत आहेत. जिल्ह्यातील काही अपवाद वगळता सर्व…