Headlines

मामा लीगल है अभिनेता अमित पांडेच्या अस्वस्थतेवर तापसीची प्रतिक्रिया:म्हणाली- घाबरू नका, मी अमिताभ बच्चन नाही, त्यांना पाहून माझीही अवस्था वाईट झाली होती

बालपणी तोतरेपणामुळे चेष्टेचा विषय ठरलेल्या अमित विक्रम पांडे यांनी स्टेजलाच आपली ताकद बनवले. शालेय कार्यक्रमांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना मुंबईपर्यंत घेऊन गेला, जिथे त्यांनी मिठीबाईमधून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेताना अभिनयाचे स्वप्न पाहिले. तापसी पन्नूसोबत एका जाहिरातीत त्यांना पहिली मोठी संधी मिळाली, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. कोविडच्या काळातही त्यांनी हार मानली नाही. आज ‘मामला लीगल…

Read More

महिला आरक्षण विधेयक कोसळलं:नवनीत राणांचा भावनिक उद्रेक, राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला; सपकाळ-पवारांचीही टीका

देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले असून त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही पुढे जाऊ शकले नाही. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. या घडामोडींमुळे संसदेतच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही वातावरण चांगलेच…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ज्या शाळेने दिले 7 पोलिस, 1 सैनिक, ती आज भरतेय फक्त एका विद्यार्थ्यासाठी

१९६७ सालची गोष्ट… लामकाना तांड्यावर एक जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. जवळपास २५० घरांचा हा गजबजलेला तांडा. या शाळेत शिकलेली मुलं पुढे मोठी झाली. याच मातीत घडलेले ७ तरुण पोलिस झाले, एक जण आर्मीत गेला, तर दोघे रेल्वेत रुजू झाले. शाळेचा नावलौकिक वाढत होता. पण काळ बदलला, विकासाची गंगा शहरात आली, मात्र लामकाना तांड्यापर्यंत पोहोचलीच…

Read More

RBI, LIC Housing Finance, Mahanadi Coalfields Govt Jobs 2026

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर इंजिनियरच्या 11 जागांची भरती, एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये 180 रिक्त जागांची माहिती. तसेच महानदी कोलफिल्ड्समध्ये 500 रिक्त जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. RBI मध्ये इंजिनियर्सची भरती, पगार 90 हजारांपेक्षा जास्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) च्या…

Read More

उकाड्याचा थेट सामना; गावोगावी ‘इन क्रिस’:उपाययोजनांचा आढावा, जिल्हा प्रशासन उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज‎

जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सतत बदलत्या हवामानात शेतकरी, शेतमजूर, कामगार, मजूर, आशा सेविका यांचे उन्हापासून संरक्षण व त्यांची शारीरिक क्षमता मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ‘इंटिग्रेटेड क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट इन इंडिया’ (इन क्रिस) हा प्रकल्प जिल्ह्यात राबवला जात आहे. या उपक्रमाचे…

Read More

बुवाबाजी विरोधी परिषद आज; भोंदूगिरीवर प्रहार:प्रा. मानवांचे "बुवा तिथे बाया'' विषयावर व्याख्यान‎

नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी अकोला शहरात शनिवारी, १८ एप्रिल रोजी मराठा मंडळ मंगल कार्यालय, रामदापेठ येथे बुवाबाजी विरोधी परिषदेचे आयोजन केले आहे. दुपारी १ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही परिषद चालणार असून समारोप प्रा.श्याम मानव यांच्या “बुवा तिथे बाया’ (खरात फाईल्स बळी स्त्रियांचा) या विषयावरील जाहीर सभेने होणार आहे. आयोजन अकोल्यातील सर्व सुजाण…

Read More

‘माण, कोरडा’वरील 19 बंधारे कोरडे टेंभूच्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा:17 गावामधील 3300 हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके धोक्यात‎

सांगोला तालुक्यातील शेतीला आधार देणाऱ्या माण आणि कोरडा नद्यांवरील १८ बंधारे सध्या पाण्याअभावी कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नदीपात्रात पाणी साचले नाही, परिणामी ३३०० हेक्टर क्षेत्रातील पिके आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. शेतीसोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, प्रशासन कधी पावले उचलणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत….

Read More

चारधाम यात्रा आजपासून, 18.25 लाख भाविकांनी नोंदणी केली:19 एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे दरवाजे उघडतील; ऑफलाइन नोंदणी काउंटरही सुरू

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा शनिवारपासून सुरू होईल. ऋषिकेशमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यमुनोत्री व गंगोत्री धामसाठी 10 बस रवाना करतील. हे यात्रेकरू 19 एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे दरवाजे उघडताना उपस्थित राहतील. चारधामसाठी आतापर्यंत 18.25 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी 23 लाख भाविकांनी नोंदणी केली होती. गुरुवारपासून ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये ऑफलाइन नोंदणी काउंटरही सुरू झाले आहेत….

Read More

पालखी सोहळ्याने अक्कलकोट नगरी दुमदुमली:धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अक्कलकोटच्या राजेराय मठात स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव थाटात‎

श्री स्वामी समर्थ सद्गुरु बेलानाथ महाराजांच्या राजेराय मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४८ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पंधरा दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल ह . पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी, १५ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता काकड आरती व महापूजा करण्यात आली. सकाळी…

Read More

उन्हाचा कहर, आजपासून शाळा 8 ते 11:जिल्हाधिकारी आशिया यांनी दिले आदेश मे महिन्यात पारा 43 अंशांवर जाण्याचा अंदाज‎

शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले आहेत. ९ एप्रिलला ३४ अंशांवर असलेला पारा अवघ्या नऊ दिवसांत ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (१७ मार्च) शहराचे तापमान ४० अंशावर होते. दिवसभर कडक उन्हाबरोबर सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार…

Read More