Headlines

Dainik Bhaskar Junior Editor Awards Season 8 2026 Update

नवी दिल्ली9 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठ्या वृत्तपत्र निर्मिती स्पर्धेचे ‘ज्युनियर एडिटर’चे 8 वे पर्व पूर्ण झाले. यात 10 राज्यांतील 80,000 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 2327 विद्यार्थी स्कूल विनर्स, 754 सिटी विनर्स, 142 स्टेट विनर्स आणि 16 विद्यार्थ्यांना ‘ज्युनियर एडिटर – सीझन 8’ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सर्व राष्ट्रीय…

Read More

परतवाडा प्रकरणात पोलिसांना मोठे यश:आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात यश; मोठा पर्दाफाश होणार?

अमरावती पोलिसांना परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेल्या आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे. यामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता वाढली आहे. परतवाडा लैंगिक शोषणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर पीडित तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याचा आरोप आहे….

Read More

रूपाली ठोंबरे विधान परिषदेसाठी इच्छुक:सक्षम, अभ्यासू व लढाऊ महिला प्रतिनिधी म्हणून संधी द्यावी, सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे…

Read More

मिशन कर्मयोगीउपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेचा राज्यात डंका:95 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत प्रथम क्रमांक

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशभरातील राज्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हयाचा मोलाचा सहभाग रहिला आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रथम आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या प्रशिक्षणामुळे आता कामांमध्ये अचूकता अन गतीमानता येणार आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम…

Read More

200 फूट खोल दरीत बस कोसळली, 2 ठार:28 जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर; कपड्यांची दोरी बनवून जखमींना बाहेर काढले

अजमेरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. 28 जण जखमी झाले. त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. पुष्करकडे जाणाऱ्या बसमध्ये 31 प्रवासी होते. ते पिसांगन (अजमेर) येथे मायरा भरण्यासाठी जात होते. यावेळी पुष्करच्या घाटात बस अनियंत्रित झाली. हा अपघात पुष्करपासून सुमारे 3 किलोमीटर आधी रविवारी दुपारी 12…

Read More

'जनाब' म्हणवून घेताना हिंदूंची आठवण आली नाही का?:धर्मांतराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गप्प; मतांसाठी तडजोड केली- नवनाथ बन

हिंदू खतरे मै कुठे आहे असा सवाल संजय राऊत विचारत आहेत, 1992 ला शिवसेना रस्त्यावर उतरली हे सांगत आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहे, औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात? अफजल खानाच्या पिल्लावळींना सांभाळत आहात? आता अचानक तुम्हाला हिंदूंबद्दल ऐवढी काळजी वाटू लागली का? आजान स्पर्धेवेळी ही काळजी कुठे गेली होती, जनाब राऊत म्हणून…

Read More

वॅलेंटीना इंडस्ट्रीजकडून ४३ कोटींची फसवणूक:आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी, दोन हजार गुंतवणूकदार बळी

गुंतवणूकदारांना १ ते ५ टक्के मासिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॅलेंटीना इंडस्ट्रीजच्या दोन संचालकांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात फसवणुकीचा आकडा ४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. वॅलेंटीना इंडस्ट्रीजचे…

Read More

काँग्रेसने महिलांना संसदेत येण्यापासून रोखले:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप; देशभर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर महिलांना संसदेत येण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे सामान्य महिलांना संसदेत येण्याची संधी होती, मात्र विरोधी पक्षांनी हे प्रयत्न हाणून पाडले, असे आठवले म्हणाले. महिलांना लोकसभेत आरक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या चांगल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी धुळीस मिळवले, असे आठवले यांनी सांगितले….

Read More

महाराष्ट्रामध्ये पारा 45°C वर पोहोचला:MP मधील रतलाम-उमरिया देशातील 10 सर्वात उष्ण शहरांमध्ये; रांचीच्या प्राणीसंग्रहालयात बसवले कुलर

देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, यूपी, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. छत्तीसगडमधील राजनांदगाव आणि महाराष्ट्रातील वर्धा येथे सर्वाधिक 45°C तापमान नोंदवले गेले. शुक्रवारी हे दोन्ही शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. सर्वात उष्ण टॉप-10 शहरांमध्ये मध्य प्रदेशातील रतलाम आणि उमरिया यांचाही…

Read More

चालकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 17 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे टोल प्लाझा, मेहकर नजीक आज सकाळी 5.30 मिनिटाला भीषण अपघात घडला. मोबाईलवर व्हिडिओ काढत असताना बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे लक्झरी बस पलटी होऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकल्या पियुष यशपाल राठोड याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक 17 जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, MH…

Read More