Headlines

India Sugar Prices | ISMA Confirms Enough Stock; Import Relief Planned

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशभरात साखरेच्या दरात झालेल्या अलीकडील वाढीच्या पार्श्वभूमीवर, इंडस्ट्री बॉडी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) परिस्थिती स्पष्ट केली आहे. ISMA ने सोमवारी सांगितले की, देशात साखरेचा तुटवडा नाही आणि येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या एका महिन्यात साखर 20% पेक्षा जास्त महाग होऊन ₹56 वरून ₹60 प्रति…

Read More

संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा गुरुवारी:गौरव ग्रंथ प्रकाशन, सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही सोहळा

पुणे येथे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांचा एकसष्टी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात नहार यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सरहदच्या त्रिदशकपूर्तीचाही उत्सव साजरा केला जाईल. संजय नहार गौरव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे….

Read More

चिदंबरम यांनी 'वन नेशन, वन इलेक्शन' घटनाबाह्य असल्याचे सांगितले:समितीला सांगितले- हे संविधानाच्या मूळ संरचनेचे उल्लंघन आहे; माझे मन याचे समर्थन करत नाही

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी सोमवारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. संसदेच्या संयुक्त समितीसमोर त्यांनी याला “राक्षसी” आणि “असंवैधानिक” उपक्रम म्हटले. माजी गृह आणि अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “एक देश, एक निवडणूक” अंतर्गत देशभरात निवडणुका घेण्याचा प्रस्ताव “विचार न करता” केलेला प्रयत्न आहे. सूत्रांनुसार, चिदंबरम यांनी हे मत संविधान (129…

Read More

आता जास्त काम करू शकत नाही:"नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे”; नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामातील सहभाग कमी झाल्याचे सांगत “आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे,” असे विधान केले आहे. नागपुरातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. गडकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली…

Read More

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी:कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 5086 कोटी जमा

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांना तब्बल 5 हजार 86 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ…

Read More

योगी म्हणाले- देशाला शिव्याशाप देणे राहुल आपला अधिकार समजतात:अर्बन नक्षल्यांच्या हातून देश उद्ध्वस्त करायचा आहे, मनुस्मृती समजून घेण्यासाठी अथर्ववेद वाचा

यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींच्या ‘मनुस्मृतीच्या बेड्यांमधून’ महिलांना मुक्त होण्याच्या विधानावर पलटवार केला. त्यांनी सोमवारी रायबरेलीत म्हटले की, राहुल गांधी देशाला शिव्याशाप देणे आपला अधिकार समजतात. ते अर्बन नक्षलवाद्यांच्या हातून देशाला उद्ध्वस्त करू इच्छितात. जर त्यांना मनुस्मृती समजून घ्यायची असेल तर अथर्ववेद वाचावा. राहुल गांधींनी शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात महिलांच्या स्वातंत्र्यावर…

Read More

Manoj Jarange Maratha Reservation Talks; Government Delegation In Antarwali

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले आहे. मंत्री प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे जरांगे यांच्य . 58 लाख नोंदींचा हिशोब द्या; जरांगेंचा सरकारला सवाल मनोज जरांगे यांनी सरकारसमोर 58 लाख नोंदींचा मुद्दा ठामपणे मांडला आहे….

Read More

दररोज शाळेत जाताना मनात मृत्यूची भीती !:शाळकरी मुलांनी व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे रस्त्याची मागणी केली

पालघरमधील शाळकरी मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वैतरणा खाडीवर पूल उभारण्याची भावनिक मागणी केली आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आणि स्थानिकांना जीव धोक्यात घालून धोकादायक मार्गाचा वापर करावा लागत असल्याने या मुलांनी थेट सरकारकडे पूल बांधण्याची विनंती केली आहे. सफाळे आणि वैतरणा रेल्वे स्थानकांच्या मधोमध असलेल्या वाढीव बेट परिसरातील सुमारे चार हजार…

Read More

मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचा परवाना रद्द करू नका:शिवसेना नेते संजय निरुपम यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी

राज्यात ऑटोरिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करताना प्रशासनाने मानवी आणि सामाजिक दृष्टीकोन ठेवावा, अशी आग्रही मागणी माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. ज्या अमराठी रिक्षाचालकांना अद्याप मराठी भाषा शिकता आलेली नाही, त्यांचे परवाने रद्द न करता त्यांना आणखी मुदतवाढ देण्यात यावी, असे निवेदन त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे. निवेदनात संजय निरुपम यांनी…

Read More

Amravati Hospital Fire Tragedy; Health Minister Orders Probe Committee

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागून 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती नेमण्यात आ . आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. यामध्ये…

Read More