Headlines

दर्यापुरातील दरोडेखोरांच्या शोधात ग्रामीण पोलिस आता चौथ्या राज्यात:दोन दरोडेखोर सापडले; मात्र उर्वरित तिघांनी आणले पोलिसांच्या नाकी नऊ‎

दर्यापुरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात ३१ जुलैला पाच दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकला होता. या वेळी दरोडेखोरांनी ४११ ग्रॅम सोन्यासह पाच किलो चांदी लंपास केली होती. या प्रकरणाचा २३ दिवसांपासून ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांना दोन . दर्यापुरातील माहोरे ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून ३१ जुलैला रात्री आठ वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला…

Read More

सत्ताधाऱ्यांवर जरांगेंची नाराजी, सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न:अंतरवालीत आज महत्त्वाची बैठक; शिंदे गटाचे मंत्री, भाजप नेतेही भेटीला

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिल्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट…

Read More

पावसाच्या दडीनंतर राज्यात पुन्हा ‘वरुणराजा’ची कृपा:विदर्भ अन् पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा इशारा

पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांत आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत इतर भागांच्या तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः…

Read More

मनपा वर्धापन दिनानिमित्त चित्रकला, वृक्षारोपण स्पर्धा:‘हर घर तिरंगा’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत; मनपा शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन‎

महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत महानगरपालिका प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२, मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय, आयएमएस उर्दू उच्च प्राथमिक शाळा नागपुरी गेट आणि . कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रध्वजाविषयी अभिमान तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने चित्रकला स्पर्धेत सहभाग…

Read More

अमली पदार्थविरोधी पोस्टर निर्मिती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन कवच अंतर्गत जनजागृती‎

पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या ऑपरेशन कवच अंतर्गत नशेला नकार, जीवनाचा स्वीकार या संदेशाच्या माध्यमातून अमली पदार्थांविरोधी जनजागृती करण्यासाठी २२ रोजी शेंदुरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील . या स्पर्धेमध्ये जनता गर्ल्स व जनता हायस्कूल, शेंदुरनाघाट; शासकीय आदिवासी आश्रम शाळा, वाई खुर्द; प्रेमराज दौलतराव शेळके हायस्कूल, वाई खुर्द; प्रभात हायस्कूल,…

Read More

पिंपळगाव बैनाई येथे ‘माझा गट-माझे कुटुंब’ वर प्रशिक्षण:सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचेही आयोजन, शेतकरी गटांचा सहभाग‎

पाणी फाऊंडेशन अंतर्गत आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचे अनुषंगाने तालुक्यातील ‘माझा गट-माझे कुटूंब’ हे प्रशिक्षण घेण्यात आले. पिंपळगाव बैनाई येथे अतिशय उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या शिबिरात तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी गटांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रशिक्षणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो पूजनाने केली. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश गटशेती करणे का…

Read More

शेतमालाला खर्चाच्या 50 टक्के जादा हमी भाव द्या:लेबर कोड बिल रद्द करा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची “बदलाव जरुरी” जनजागरण माेहीम‎

शेतमालाला खर्चाच्या ५० टक्के जादा हमीभाव द्या. लेबर कोड बिल रद्द करा. यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ‘बदलाव जरुरी’ जनजागरण मोहीम सुरू केली आहे. अकोट तालुक्यात भाकपच्या मोहिमेत जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या लाव . यंदा आधीच खूप कमी पाऊस पडला आहे. आता तर २३ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने दडी मारल्याने…

Read More

विद्यार्थ्यांनी स्वतःची बुद्धिमत्ता अन् विचारशक्ती वापरावी- प्रा. ओक:आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये बालवैज्ञानिकांच्या प्रतिकृतींनी वेधले लक्ष‎

आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे सभागृह विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि त्यांच्या सर्जनशील प्रतिभेने भारून गेले होते. यावेळी विद्यार्थ्यांसह सर्वांनीच सर्वांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात एआयवर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आणि विचारशक्तीचा योग्य वापर करावा, असे प्रतिपादन प्रा. नितीन ओक यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे संचालक दिलीपराज गोयनका, प्रा. नितीन ओक,…

Read More

केरळची केजिया लीज मेजो बनली मिस युनिव्हर्स इंडिया:सुष्मिता सेन म्हणाली- हा प्रवास सोपा नसतो, उर्वशी म्हणाली- सुष्मिता माझी पहिली गुरु

देशातील सर्वात चर्चेत असलेल्या सौंदर्य स्पर्धांपैकी एक असलेल्या ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’ चा अंतिम सोहळा रविवारी रात्री जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेल्या 52 अंतिम स्पर्धकांनी मंचावर आपले सौंदर्य, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व आणि प्रतिभेचे प्रदर्शन केले. या स्पर्धेची विजेती या वर्षाच्या शेवटी प्यूर्टो रिकोमध्ये होणाऱ्या 75 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. अंतिम सोहळ्यात केरळच्या…

Read More

समस्या:मुख्य रस्त्यांवरच खड्डे; वाहन चालकांची कसरत, मनपाने दखल घेण्याची मागणी‎

शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असून काही ठिकाणी पॅच व्यवस्थित लावण्यात आलेले नाहीत. परिणामी चालकांची वाहन चालवताना प्रचंड कसरत होत आहे. यावर तातडीने महापालिका व बांधकाम विभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र एकाच वर्षात या रस्त्यांवर खड्डे पडले. त्यामुळे तपासणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या…

Read More