Headlines

साध्या गोष्टींतून विनोद टिपता यावा: म. भा. चव्हाण:आदिश जैन फाउंडेशनच्या हास्यकविता महोत्सवात बंडा जोशींच्या सादरीकरणाला दाद

पुण्यातील आदिश जैन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित हास्यकविता महोत्सवात ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी ‘साध्या गोष्टींतून विनोद टिपता यावा’ असे मत व्यक्त केले. या महोत्सवात हास्यकवी बंडा जोशी यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. म. भा. चव्हाण म्हणाले की, ज्येष्ठांनी शिकणे थांबवल्यास त्यांना भवितव्य नाही. जगण्यात अस्सलियत असेल तर गझलेत गझलियत आपोआप येते. हास्यातून…

Read More

महिला प्रभागसंघांना 4 मालवाहतूक वाहनांचे वाटप:आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेअंतर्गत कन्नड तालुक्यात वितरण

छत्रपती संभाजीनगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेखाली कन्नड तालुक्यातील चार महिला प्रभागसंघांना मालवाहतूक वाहनांचे वाटप करण्यात आले. या योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रभागसंघाला महिंद्रा बोलेरो पिक-अप 1.7 घेण्यासाठी 8.50 लाख रुपये देण्यात आले होते. वाहनांची एकूण किंमत 10,90,000/- रुपये होती, ज्यात शासनाचा…

Read More

अभियंत्यांनी रोजगारनिर्माते बनावे:राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आवाहन, म्हणाले- सीओईपी दीक्षांत समारंभात उद्योगांची स्थापना करावी

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अभियंत्यांना केवळ रोजगार शोधण्याऐवजी इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन करण्याचे आवाहन केले. भारताच्या आर्थिक वाढीमध्ये आणि राष्ट्रीय विकासामध्ये सीओईपी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे…

Read More

Uday Samant Chakan MIDC Visit; Deadline For Road Repairs Set

चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना कंटाळून तब्बल 20 लघुउद्योगांनी आपल्या कंपन्यांना टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या गंभीर प्रश्नावरून औद्योगिक क्षेत्रातील वातावरण चांगले . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शॉर्ट,…

Read More

Actress Ananya Raj Passes Away At 35; Died In Her Sleep

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चित्रपट ‘7 आवर्स टू गो’ आणि ‘घोस्ट’ फेम अभिनेत्री अनन्या राज यांचे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर या बातमीची पुष्टी केली आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अनन्या यांचे निधन 15 जुलैच्या सकाळी झोपेतच झाले. त्या गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळापासून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत…

Read More

हायकोर्ट परीक्षा गोंधळ: अभिजित दिपके यांचे आंदोलन सुरूच:लेखी आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, चार मागण्या मांडल्या

छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्ट भरती परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रविवारी शहर परिसरातील सेव्हन हिलजवळील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार…

Read More

भामसं चे आज देशव्यापी धरणे आंदोलन:ईपीएफ पेन्शन, किमान वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारला घेरणार

भारतीय मजदूर संघाने (भामसं) केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आज, १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. नागपुरातील रिझर्व्ह बँकेसमोरील संविधान चौकात दुपारी ३ वाजता हजारो कामगारांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे. विविध उद्योग, सार्वजनिक उपक्रम तसेच संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. संघ परिवाराशी…

Read More

15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च जाहीर:साताऱ्यातील बैठकीत संयोजन समितीकडून सादरीकरण

विद्रोही सांस्कृतीक चळवळ, महाराष्ट्र च्या वतीने व 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे वतीने दि. 9 व 10 हे रोजी सातारा येथे 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा जमाखर्च संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र च्या वतीने सातारा येथे झालेल्या बैठकीत घेऊन जाहीर…

Read More

बंकिमचंद्रांचे वंशज म्हणाले- सोनिया गांधींनी 'वंदे मातरम्'चा अपमान केला:बिनशर्त माफी मागा; काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रगीत थांबवण्याचा इशारा केला होता

बंगालमधील नैहाटीचे भाजप आमदार आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज सुमित्रो चॅटर्जी यांनी वंदे मातरम् च्या अपमानाबद्दल सोनिया गांधींना बिनशर्त माफी मागण्यास सांगितले आहे. खरं तर, सोनिया गांधींनी स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम् थांबवण्याचा इशारा केला होता. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाद वाढला आहे. चॅटर्जी यांचा दावा आहे की, सोनिया गांधींनी वंदे मातरमचे पूर्ण संस्करण गाण्याबद्दल…

Read More

औंढा नागनाथ येथे रविवारी 60 हजारपेक्षा अधिक भाविकांची गर्दी:सुट्टीमुळे गर्दी वाढल्याचा दावा, अभिषेक पूजा बंद; स्पेशल पासही थांबवली

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे रविवारी ता. 16 दिवसभरात सुमारे 60 हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे. सुट्टीमुळे भाविक वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. तर भाविकांना लवकर दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी अभिषेक पुजा बंद करण्यात आली तसेच स्पेशल पासही थांबविण्यात आले होते. देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात भाविकांची…

Read More