Headlines

भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार:जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण‎

सिन्नर तालुक्यातील ‘झाडाचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक आयुक्त कार्यालय, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांनी पुरस्कार स्वीकारला. वृक्षलागवड व संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण…

Read More

हत्या:मालेगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; चौघे ताब्यात

शहरातील पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या वादातून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. शनिवारी (दि. १५) सायंकाळी ६० फुटी रोडवरील पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी (दि. १७) न्यायालयात हजर केले जाणार आहे. मृत तरुणाचे नाव मोहम्मद जुबेर…

Read More

भाजपची सोनिया गांधींविरोधात पोलिसांत तक्रार:काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम थांबवल्याचा आरोप; देशभरात निदर्शने

भाजपने रविवारी सोनिया गांधींविरोधात बेंगळूरु आणि मंगळूरु येथे पोलिसांत तक्रार दाखल केली. बेंगळूरुमध्ये भाजप युवा मोर्चाने मल्लेश्वरम पोलिस ठाण्यात आणि मंगळूरुमध्ये भाजप नेत्यांनी उर्वा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. यात वंदे मातरमच्या अपमानाबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनी अद्याप एफआयआर (FIR) नोंदवलेला नाही. भाजपने शनिवारी आरोप केला होता की, सोनिया गांधींनी स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरम…

Read More

जानोरी- पाडळी रस्त्याची चाळण:खड्ड्यांत वृक्षारोपण करून आंदोलन

इगतपुरी तालुक्यातील जानोरी-पाडळी रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैभव धांडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत अनोखे आंदोलन केले. रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी…

Read More

गवळीशिवरा:महारुद्र मारुतीच्या चरणी 1 लाख भाविक नतमस्तक

मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथील नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी श्रावणमासातील पहिल्याच शनिवारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे श्रावणमासातील पहिल्या शनिवारी, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिरात तिरंगी रंगाचे फुग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून भाविकांच्या गर्दीने सर्व रस्ते फुलून निघाले होते. दरम्यान, श्रावण महिन्यात लहान मुले, महिला भाविक दूरवरून…

Read More

श्रावणाच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद दुमदुमले:4 लाख भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे दर्शन

श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी खुलताबाद येथील प्रसिद्ध श्री भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविकांचा जनसागर उसळला होता. पहाटेपासूनच सुरू झालेल्या दर्शनाच्या ओघाने रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने आणि ‘जय भद्रा, भद्रा हनुमान की जय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मारुती रायाची केलेली आकर्षक तिरंगा फुलांची सजावट भाविकांचे मुख्य आकर्षण ठरली. शुक्रवारी रात्री १२…

Read More

आज SC मध्ये कावेरी जल वादावर सुनावणी:तामिळनाडूने 3 ऑगस्टला दाखल केली होती याचिका; कर्नाटककडे पाणी सोडण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालय आज तामिळनाडू सरकारच्या कावेरी पाणीवाटप वादाशी संबंधित याचिकेवर सुनावणी करणार आहे. या याचिकेत कर्नाटक सरकारकडे तामिळनाडूच्या वाट्याचे कावेरीचे पाणी तात्काळ सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 12 ऑगस्ट रोजी सांगितले की, या प्रकरणात तामिळनाडू सरकार आणि इतर पक्षांनी दाखल…

Read More

अनावरण:पैठणला अण्णा भाऊ साठे यांच्या 12.5 फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर पैठण शहरात शनिवारी झाला. मातंग समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला मूर्त रूप देत शहरात उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवार, १५ ऑगस्ट रोजी दिमाखात अनावरण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास आमदार विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर, विनोद…

Read More

Shahrukh Khan & Ajay Devgn Vimal Controversy; Old Statements Resurface

17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) ने विमल इलायचीच्या जाहिरातीवरून शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांच्यावर कारवाई केली आहे. तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. FDA चा आरोप आहे की, ‘विमल इलायची’च्या जाहिरातीद्वारे राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’चे अप्रत्यक्षपणे प्रमोशन केले जात आहे. या प्रकरणानंतर कलाकारांनी आरोग्यासाठी हानिकारक…

Read More

खामगाव:श्री गोरक्ष विद्यालयात 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या श्री गोरक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य मोहन पाटील सोनवणे होते. तर संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अभिलाष पाटील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम ढोल-ताशा, लेझीम…

Read More