बिहारमध्ये रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 32 जखमी:मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 लोक; बसने पिकअपला उडवले, रस्त्यावर मृतदेह विखुरले
बिहारच्या कटिहारमध्ये शनिवारी संध्याकाळी बस आणि पिकअपच्या धडकेत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात एकाच कुटुंबातील 5 लोकांचा समावेश आहे. मृतकांमध्ये 10 महिला, 2 पुरुष आणि एक लहान मुलगी आहे. तर, या अपघातात 32 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. हा अपघात कटिहारच्या कोढा ब्लॉकमधील NH-31 वर झाला. अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह विखुरले होते. अपघातात दोन्ही…